साधनेत स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करणे याला कलियुगात प्राधान्य !

स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन केले, तरच कोणत्याही साधनामार्गाने साधना करून जलद प्रगती करता येते. आधीच्या युगांत स्वभावदोष आणि अहं यांचे प्रमाण अधिक नसल्यामुळे स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्याची आवश्यकता नव्हती. ते आपोआपच नष्ट होत.

Leave a Comment