लोकशाहीची मूळ संकल्पना हिंदु धर्माने जगाला दिली आहे. भारत हा अत्यंत मुक्त विचारांचा देश आहे; मात्र डावी विचारधारा आपल्या प्रगतीत अडथळे आणत आहे.
‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या संकल्पासह ‘धर्मरक्षक’ या प्रखर हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या वतीने आयोजित ‘हिंदु राष्ट्र विचार मंथन’ हा कार्यक्रम येथे नुकताच पार पडला. सलग ११ वर्षांपासून हा…
हुपरी येथील गट क्रमांक ८४४/अ/१ ब यातील क्षेत्र ११ ‘आर्.’ची जागा ही सरकारी गायरान भूमीसाठी राखीव आहे. या भूमीवर मुस्लिम सुन्नत जमियत यांनी अवैधरित्या कह्यात…
धर्मांतरबंदी कायद्याला राज्यशासनाने संमती दिल्याविषयी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सकल हिंदु समाज कोल्हापूर आणि सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
प्रकरणातील मुख्य संशयित शाहीद सनदे आणि शाहरूख देसाई यांच्यातील ‘मराठा समाजातील एकाही मुलीला’ सोडायचे नाही’, अशा प्रकारचे संभाषण उपलब्ध असतांना त्या पुराव्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले.
शिवछत्रपतींनी ३५० वर्षांपूर्वी चालू केलेल्या शुद्धीकरण मोहिमेचा आदर्श समोर ठेवून हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु राष्ट्र सेना यांच्या पुढाकाराने ५ जणांना सोलापूर येथे विधीवत् हिंदु…
श्री महालक्ष्मीदेवी विकास आराखड्या’च्या संदर्भात पुरातत्त्व विभागाकडून केल्या जात असलेल्या कामाच्या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राचा कणा असून महाराष्ट्र जोडण्याची शक्ती या संप्रदायात आहे. काही निधर्मी, साम्यवादी , पुरोगामी महाराष्ट्राला खिळखिळे करण्याचा प्रयत्न करत आहेत.
आदर्शनगर परिसरातील गट नं. ४५४ मध्ये ‘अक्सा बेकरी’च्या नावाखाली गेल्या ५ वर्षांपासून चालू असलेला अत्यंत भयंकर, किळसवाणा आणि मानवी आरोग्यास घातक असा प्रकार उघडकीस आला…
हरित लवाद आणि उच्च न्यायालय यांच्या आदेशांनुसार तातडीने झाडांच्या भोवती असलेले काँक्रीटीकरण काढावे, या मागणीसाठी हिंदु विधीज्ञ परिषदेने कागल नगर परिषदेत मुख्याधिकारी अजय पाटणकर यांना…