इंग्रजांनी कोकणातील क्रांतीकारी विचारांचे लोक मुंबईच्या जवळही येऊ नयेत, यासाठी त्यांनी प्रवासी जलवाहतूक सक्षम होऊ दिली नाही.
एकेकाळी पशुपतीनाथपासून तिरुपतीपर्यंत ‘रेड कॉरिडॉर’मध्ये पसरलेले बंदूकधारी नक्षलवादी जवळपास संपले आहेत. त्यांच्या जागी आता शहरांमधील सुशिक्षित ‘अर्बन नक्षली’ सिद्ध झाले आहेत.
महाराष्ट्रातील नवरात्रोत्सवात गरबा आणि दांडिया कार्यक्रमांमध्ये मुसलमानांना प्रवेशबंदी करण्याचा मोठा निर्णय विश्व हिंदु परिषदेने घेतला आहे.
ऑगस्ट महिन्यात झालेल्या ‘महापौर जनता दरबारा’त महापौरांनी त्यांच्या भाषणाचा प्रारंभ ‘जय श्रीराम’ म्हणून केल्यावर त्याला एका व्यक्तीने आक्षेप घेतला होता.
राज्याच्या बिलासपूर जिल्ह्यातील खपरगंज आणि मसानगंज येथे काही दिवसांपूर्वी मुसलमानांनी हिंदूंवर दगडफेक करून दंगल भडकवली होती.
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये गेल्या २२ वर्षांपासून चालू असलेला गणेशोत्सव एका संघटनेने दिलेल्या निवेदनानंतर बंद करण्याच्या निर्णयाचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
लोकशाहीची मूळ संकल्पना हिंदु धर्माने जगाला दिली आहे. भारत हा अत्यंत मुक्त विचारांचा देश आहे; मात्र डावी विचारधारा आपल्या प्रगतीत अडथळे आणत आहे.
‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या संकल्पासह ‘धर्मरक्षक’ या प्रखर हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या वतीने आयोजित ‘हिंदु राष्ट्र विचार मंथन’ हा कार्यक्रम येथे नुकताच पार पडला. सलग ११ वर्षांपासून हा…
हुपरी येथील गट क्रमांक ८४४/अ/१ ब यातील क्षेत्र ११ ‘आर्.’ची जागा ही सरकारी गायरान भूमीसाठी राखीव आहे. या भूमीवर मुस्लिम सुन्नत जमियत यांनी अवैधरित्या कह्यात…
धर्मांतरबंदी कायद्याला राज्यशासनाने संमती दिल्याविषयी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सकल हिंदु समाज कोल्हापूर आणि सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने सन्मान करण्यात आला.