Menu Close

छत्तीसगडमध्ये सव्वा लाख ‘पार्थिव शिवलिंगां’च्या पूजेच्या मंगलमय प्रसंगी ५०० धर्मांतरित कुटुंबांचे सनातन धर्मात पुनरागमन

दुष्ट पाद्री अरुण पन्नालालने सनातनचा अपमान केला आहे. त्याने भगवान शिवांबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली. त्याने हे लक्षात घ्यावे की, सनातन कुणालाही चिथावणी देत नाही.

‘पुणे सार्वजनिक सभे’कडून अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना ‘सार्वजनिक काका’ पुरस्कार प्रदान

‘पुणे सार्वजनिक सभा’ या ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या संघटनेकडून ‘हिंदु विधीज्ञ परिषदे’चे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना ज्येष्ठ विधीज्ञ नंदू फडके यांच्या हस्ते ‘सार्वजनिक काका’…

जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश

श्री संप्रदायाच्या जुने गोवे उपपिठातील एका कार्यक्रमात धर्मांतरित ११५ जणांनी पुन्हा हिंदु धर्मात प्रवेश केला. जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत हा सोहळा १४ जुलै…

ताजमहाल: अलाहाबाद उच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि पुरातत्व विभाग यांच्याकडून उत्तर मागितले

ताजमहाल हे तेजोमहालय मंदिर असल्याचा दावा करणार्‍या याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयाने ६ जुलै या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी केंद्र सरकार आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग…

मशिदींवर अवैध भोंगे लावणे, हा मूलभूत अधिकार नाही – मुंबई उच्च न्यायालय

मशिदींवरील भोंगे यांमुळे होणार्‍या ध्वनीप्रदूषणाच्या तक्रारी आल्यावर पोलिसांनी आतापर्यंत काय कारवाई केली ?, याचा सविस्तर अहवाल २ आठवड्यांच्या आत न्यायालयात सादर करावा.

प्रबल प्रताप सिंह जुदेव, प्रतिष्ठित ‘हिंदु केसरी’ पुरस्काराने सन्मानित !

‘कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया’ येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका समारंभात प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रबल प्रताप सिंह जुदेव यांना ‘हिंदु केसरी सेवा, सुरक्षा आणि…

हिंदूंचे प्रभावी संघटन उभे करा आणि हिंदुत्वाच्या सूत्रासाठी कार्य करा – टी. राजासिंह, आमदार, तेलंगाणा

हिंदूंचे प्रभावी संघटन उभे करा आणि हिंदुत्वाच्या सूत्रासाठी कार्य करा, असे आवाहन हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांनी केले. ते ‘हॉटेल’ तुळशी येथे हिंदुत्वनिष्ठांसाठी आयोजित मार्गदर्शनात…

सिंधुदुर्गातील ‘महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशना’ला ६०० मंदिर विश्वस्तांची उपस्थिती

भारताला मजबूत बनविणारी मंदिरे असल्याने इस्लामिक आक्रमकांनी प्रथम मंदिरांना लक्ष्य करून मंदिरे उद्धवस्त केली; मात्र यापुढे हिंदु राष्ट्र निर्मितीत मंदिरे महत्त्वाची भूमिका बजावतील.

महाकुंभक्षेत्रातील धर्मसंसदेत श्रीकृष्णजन्मभूमीच्या मुक्तीसाठी जनजागृती अभियान राबवण्याची गर्जना !

कुंभक्षेत्री २३ जानेवारी या दिवशी श्रीकृष्णजन्मभूमी संघर्ष न्यासाच्या वतीने ‘विराट धर्म संसद’ पार पडली.

नद्या वाचवण्यासाठी त्यांवर धरणे बांधणे थांबवा – शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती, ज्योतिष पीठ

नद्यांच्या अस्तित्वासाठी त्यांचा प्रवाह नैसर्गिक आणि निर्मळ ठेवणे अत्यावश्यक आहे, अन्यथा नद्या प्रदूषित होतात. असे असूनही नद्यांवर धरणे बांधली जात आहेत. त्यामुळे नदी प्रदूषित होण्याला…