‘हात कातरो खांब प्रकरणाविषयी कोणतेही पुरावे नाहीत, निर्णय पुराव्यावर आधारित असावा’, असे आमदार कार्लुस फेरेरा यांनी केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर हिंदू रक्षा महाआघाडीने ठोस भूमिका मांडली…
२७ मे या दिवशी बंट्वाळमध्ये अब्दुल रेहमान याच्या हत्येनंतर संपूर्ण दक्षिण कन्नड जिल्ह्यातील हिंदु नेत्यांना लक्ष्य करून त्यांच्याविरुद्ध षड्यंत्रे रचली जात आहेत.
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांच्या निषेधार्थ मुंबईतील वरळी येथे हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने आयोजित आंदोलनात त्या बोलत होत्या.
मानवतेची हत्या करणाऱ्या डॉ. महंमद युनूस यांना सकाळ समूहाच्या वतीने वर्ष २००७ मध्ये शरद पवार यांच्या हस्ते दिलेला ‘पर्सन ऑफ द इयर’ पुरस्कार तात्काळ मागे…
भगवान श्रीरामाचा अवमान करणार्या हिंदुद्रोही इल्तिजा मुफ्ती यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केली आहे.
ब्रिटनच्या संसदेतील हाऊस ऑफ कॉमन्स सभागृहामध्ये खासदारांनी बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या आक्रमणांविषयी चिंता व्यक्त केली.
भारत सरकारने तातडीने पावले उचलून चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांची विनाअट सुटका करावी आणि हिंदु अल्पसंख्यांकांच्या संरक्षणासाठी तेथील सरकारला भाग पाडावे, अशी मागणी ‘हिंदु राष्ट्र समन्वय…
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार आणि ‘इस्कॉन’च्या चिन्मय कृष्णदास प्रभु यांना झालेली अटक यांच्या निषेधार्थ घाटकोपर रेल्वेस्थानकाजवळ ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले.
बांगलादेशात शेख हसीना यांचे सरकार पाडण्यात आल्यापासून हिंदूंवर आक्रमणे होत आहेत. यावर भारताने हिंदूंचे रक्षण करण्याचे बांगलादेशाच्या सरकारला आवाहन केल्यानंतर सरकारकडून भारताला उलट उत्तर देण्यात…
बांगलादेश येथे सनातन जागरण मंचाने हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांच्या विरोधात केलेल्या आंदोलनाला लाखाच्या संख्येने हिंदू उपस्थित होते.