ईद साजरी करून परतणार्या धर्मांधांनी हिंदूबहुल भागात घोषणा दिल्याने वाद निर्माण झाला होता. धर्मांधांनी गणेशोत्सव मंडळ आणि गणेशमूर्ती यांना हानी पोचवण्याची धमकी दिली होती.
राज्याच्या बिलासपूर जिल्ह्यातील खपरगंज आणि मसानगंज येथे काही दिवसांपूर्वी मुसलमानांनी हिंदूंवर दगडफेक करून दंगल भडकवली होती.
माझगाव परिसरात गणेशमूर्ती आगमनाच्या मिरवणुकीत एका इमारतीवरून अंडी फेकण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी दानिश शेर खान (वय २२ वर्षे) याला अटक केली आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणी कथित आरोपी श्री. सचिन अंदुरे यांची मुंबई उच्च न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे.
महानगरपालिकेच्या विद्युत विभागातील कर्मचारी धीरज परदेशी यांच्यावर ७ ऑगस्टला धर्मांधांनी मुकुंदनगर परिसरात प्राणघातक आक्रमण केले.
नेपाळमधील कोशी प्रांतातील सुनसरी जिल्ह्यात कावड यात्रेच्या वेळी भोंग्यांच्या आवाजावरून काही दिवसांपूर्वी मुसलमानांनी केलेल्या आक्रमणानंतर झालेल्या दंगलीत पोलिसांनी गोळीबार केला.
‘हात कातरो खांब प्रकरणाविषयी कोणतेही पुरावे नाहीत, निर्णय पुराव्यावर आधारित असावा’, असे आमदार कार्लुस फेरेरा यांनी केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर हिंदू रक्षा महाआघाडीने ठोस भूमिका मांडली…
२७ मे या दिवशी बंट्वाळमध्ये अब्दुल रेहमान याच्या हत्येनंतर संपूर्ण दक्षिण कन्नड जिल्ह्यातील हिंदु नेत्यांना लक्ष्य करून त्यांच्याविरुद्ध षड्यंत्रे रचली जात आहेत.
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांच्या निषेधार्थ मुंबईतील वरळी येथे हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने आयोजित आंदोलनात त्या बोलत होत्या.
मानवतेची हत्या करणाऱ्या डॉ. महंमद युनूस यांना सकाळ समूहाच्या वतीने वर्ष २००७ मध्ये शरद पवार यांच्या हस्ते दिलेला ‘पर्सन ऑफ द इयर’ पुरस्कार तात्काळ मागे…