हिंदूंच्या समस्या

‘हलाल मुक्त दीपावली’ अभियान मध्ये सहभागी व्हा !

‘हलाल मुक्त’ भारतासाठी ‘हलाल मुक्त’ दिवाळी हलाल जिहाद एक आर्थिक युद्ध असून भारतीयांसाठी एक गंभीर संकट बनले आहे. हलाल जिहादच्या माध्यमातून भारताला इस्लामिक राष्ट्रात रुपांतरित करण्याच्या उद्देशाने देशविरोधी शक्तींनी वेगळी अर्थव्यवस्था निर्माण केली आहे. यामुळे प्रस्थापित भारतीय अर्थव्यवस्थेच्या बरोबरीने समांतर अर्थव्यवस्थेला चालना देऊन ते देशाला कमकुवत करू पाहत आहे. जगाला … Read more

नवरात्रोत्सव – शौर्याची उपासना करा !

हिंदु भगिनींनो, नवरात्री निमित्त स्‍त्रीशक्‍ति जागृत करून रणरागिणी बना ! अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून नवरात्रोत्सव सुरू होतो. हा आदिशक्तीच्या उपासनेचा सण आहे. आपण सर्वांनी आनंदी राहावे आणि आदर्श जीवन जगता यावे यासाठी देवाने सणांची निर्मिती केली आहे; परंतु सध्या सण आणि उत्सवांकडे केवळ मौजमजेचे रूप म्हणून पाहिले जाते. त्याचबरोबर त्यात गैरप्रकार देखील वाढले … Read more

‘गोवा इन्क्विझिशन’ – पोर्तुगिजांनी गोव्यातील हिंदूंवर केलेल्या अत्याचाराची परिसीमा !

गोव्यात इन्क्विझिशन लागू केल्यानंतर स्थानिक हिंदूंचे जीवन नरक बनले. ख्रिस्ती मिशनरी स्थानिक हिंदूंवर हिंदु धर्माचा त्याग करून ख्रिस्ती पंथ स्वीकारण्यासाठी बळजोरी करू लागले. हिंदूंची शेकडो मंदिरे उद्ध्वस्त केली. पोर्तुगिजांनी धर्मांतर आणि इन्क्विझिशन यांच्या माध्यमातून गोव्यातील स्थानिक लोकांचा धर्म आणि त्यांची संस्कृती नामशेष केली. Read more »

लँड-जिहाद द्वारे महाराष्ट्रातील प्रमुख गड-दुर्ग इस्लामी अतिक्रमणाच्या विळख्यात !

महामोर्चासाठी रस्त्यावर उतरलेल्या हजारो गड-दुर्ग प्रेमींच्या मागण्यांना यश ! शिवछत्रपती स्‍थापित हिंदवी स्‍वराज्‍याचे अविभाज्‍य अंग म्‍हणजे त्‍यांनी दूरदृष्‍टीने उभे केलेले गड-दुर्ग ! पराक्रमी इतिहासाची साक्ष असलेल्‍या या गड-दुर्गांकडे आज दुर्लक्ष होत आहे. एकीकडे गड-दुर्गांची दूरवस्‍था होत असताना त्‍यांवर षड्‍यंत्रपूर्वक अतिक्रमणही होत आहे. गडांवर अवैध कबरी, दर्गे आणि मशिदी बांधल्‍या जात … Read more

गडांचे संवर्धन

छत्रपती शिवरायांनी आई भवानी आणि गुरु यांचा आशीर्वाद; शौर्य, पराक्रम, गनिमीकाव्याची युद्धनीती आदी स्वकर्तृत्व; तसेच महाराजांवर अतूट निष्ठा असलेल्या मावळ्यांच्या त्यागातून ‘हिंदवी स्वराज्या’ची स्थापना केली. याच हिंदवी स्वराज्यात महाराजांचे 300 हून अधिक ऐतिहासिक गड-किल्ले आहेत. हिंदवी स्वराज्याचा कणा असलेले हे शेकडो गड-किल्ले राज्याचा ऐतिहासिक ठेवा आहे. असे असतांना आज अनेक गड-किल्ल्यांची दुरवस्था तर होत आहेच, याहून गंभीर म्हणजे गडांवर … Read more

हिंदूंच्या देवता, धर्मग्रंथ आणि राष्ट्रपुरुष यांचे विडंबन रोखा !

हिंदूंच्या देवता, धर्मग्रंथ, संत आणि राष्ट्रपुरुष यांचे विडंबन अन् त्यांच्यावरील अश्‍लाघ्य टीका रोखा ! धर्महानी होत असल्याच्या बर्‍याच घटना आपल्याकडे घडत असतात. त्यातीलच एक समस्या म्हणजे हिंदूंच्या देवता, धर्मग्रंथ आणि राष्ट्रपुरुष यांचे विडंबन केले जाणे, तसेच त्यांच्यावर अश्‍लाघ्य टीका केली जाणे, ही आहे. १. धर्मश्रद्धांचे भंजक कोण ? अ. धर्मद्रोही … Read more

भारतीय तरुणांवर पाश्चात्त्यांचा पगडा

भारत देश जसा आधुनिकीकरणाकडे वाटचाल करत आहे, तसतसा भारतियांवर पाश्चिमात्त्यांचा पगडा वाढत चालला आहे. पूर्वी शाळा-महाविद्यालयांमध्ये हळदी-कुंकू समारंभ साजरे व्हायचे. समाज आणि राष्ट्र यांसाठी आपले जीवन वाहून घेतलेले समाजसुधारक, क्रांतीकारक यांच्या जयंती, पुण्यतिथी साजर्‍या व्हायच्या. सध्या मात्र ‘व्हॅलेंटाईन डे’, ‘रोज डे’, ‘रीबीन डे’, ‘सारी डे’, ‘फ्रेंडशीप डे’ साजरे होतात. महाविद्यालयांच्या … Read more

इतिहासाचे विकृतीकरण

इतिहास म्हणजे केवळ भूतकाळातील घटनाक्रम नसून, तो एक प्रेरणादायी आणि भविष्यातील वाटचालीचा ‘दीपस्तंभ’ आहे. तोच इतिहास जर खोटा आणि विकृत करून समाजमनावर बिंबवला गेला, तर राष्ट्र आणि धर्म यांची कधीही भरून न येणारी हानी होऊ शकते. भारतात ब्रिटिशांच्या काळापासून हिंदूंची भावी पिढी नपुंसक आणि चारित्र्यहीन व्हावी, याची पद्धतशीर योजना राबवली जात आहे. Read more »

1 2