महाकुंभपर्वात कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचून हिंदु राष्ट्राचा प्रसार करण्यासाठी ‘एकही लक्ष हिन्दू राष्ट्र’, ‘सभी समस्याओं का एकमात्र समाधान हिंदु राष्ट्र हिन्दू राष्ट्र’, ‘कुंभ के संतोंकी गर्जना…
नास्तिकतावादी निधर्मी लोक कुंभमेळ्यात येऊन हिंदु भाविकांच्या श्रद्धेचा अनादर करत आहेत. देवतांचे विडंबन करत आहेत. नागा साधूंनी त्यांच्या पद्धतीने विरोध केला आहे.
गोव्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी अनधिकृत वास्तव्य करणार्या बांगलादेशी घुसखोरांना गोव्यातून हाकलून लावले पाहिजे, असे प्रतिपादन समितीचे श्री. सत्यविजय नाईक यांनी केले.
हिंदु धर्मावरील मंदिर सरकारीकरण, घटती हिंदू लोकसंख्या, वक्फ बोर्ड, बांगलादेशी घुसखोरी आदी आघातांविषयी हिंदूंना जागृत करण्याची आवश्यकता आहे, असे मत विश्व हिंदु परिषदेचे संघटन महामंत्री…
आमच्या आया- बहिणी लव्ह जिहादच्या विळख्यात अडकल्या आहेत. हिंदू आज एकत्र आले नाहीत, तर भारतमातेचे आणखी काही तुकडे होण्याचा धोका आहे. यासाठी हिंदूसंघटन अत्यावश्यक आहे.
शहरातील अयोध्यानगर भागातील श्री हनुमान मंदिरात समस्त सनातनी हिंदूंच्या वतीने सामूहिक श्री हनुमान चालिसा आणि महाआरती करण्यात आली.
मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशीला आणि चैतन्याचा स्रोत आहेत. मंदिरे हिंदु धर्मप्रचाराची केंद्रे होण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया, असे आवाहन महाराष्ट्र मंदिर महासंघाचे विदर्भ समन्वयक…
धर्माभिमानी श्री. सुनील नाईक यांच्या पुढाकाराने, तसेच प्रखर धर्माभिमानी श्री. गजेंद्र गुळवी यांच्या योगदानाद्वारे सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला १५० युवती आणि महिला उपस्थित…
हिंदुत्वनिष्ठांवर ओढावलेल्या संकटातील प्रत्येक न्यायालयीन लढाईत हिंदु समाजातील प्रत्येक घटकाला निःस्वार्थपणे साहाय्य करणारे, हिंदूंचे संकटमोचक अधिवक्ता श्री. मिलिंद कुरकुटे यांचा सन्मान सकल हिंदु समाज तसेच…
जळगाव जिल्ह्यातील आव्हानी गाव ‘हिंदु राष्ट्र’ आहे, अशा आशयाच्या फलकाचे अनावरण मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.