हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील सेक्टर ७३, सरफाबादमधील ‘श्याम सिंह मेमोरियल गर्ल्स इंटर कॉलेज’ येथे ‘लव्ह जिहाद’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
दुर्गाडी किल्ल्यावरील मंदिरात हिंदु भाविकांना प्रवेश मिळावा आणि हिंदु भाविकांवरील निर्बंध हटवण्यात यावेत, या मागणीसाठी कल्याण येथील किल्ल्याजवळ शिवसेना अन् अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी घंटानाद…
गोव्यात जिहादींचा शिरकाव झाला आहे. गोवा ही भूमी जिहादींचा अड्डा बनायला देऊ नये. गोव्यात बांगलादेशी रोहिंगा घुसले आहेत. जिहाद्यांना धडकी बसेल अशी कृती झाली पाहिजे.
यापूर्वी विशाळागडावर रेहान मलीक याच्या नावावर जो उरूस भरवला जात होता, त्यात मोठ्या प्रमाणात प्राण्यांचा बळी दिल्याने त्याचे मांस आणि रक्त सर्वत्र सांडून विशाळगड अपवित्र…
गृहसंकुलांमध्ये पशूंची हत्या न करण्याचा सर्वाेच्च न्यायालयाचा आदेश आहे; मात्र तरीही मीरा-भाईंदरसारख्या मुसलमानबहुल भागांत बकरी ईदनिमित्त हत्या करण्यासाठी पशूंना आणले जात आहे.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरील ‘श्री शिवराजेश्वर मंदिरा’साठी तब्बल ५५ वर्षांनंतर शासनाने वार्षिक निधी ३ हजार रुपयांवरून १ लाख रुपये केला.
मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या निकालानंतरच्या पहिल्याच शुक्रवारी हिंदूंनी भोजशाळेत मोठी गर्दी केली. ७०० वर्षांत पहिल्यांदाच असे घडले. शुक्रवारी भोजशाळेत केवळ ‘जय सियाराम’चा जयघोष घुमत होता.
हिंदु देवस्थानांचे स्वायत्त अस्तित्व आणि त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत धोक्यात आणणारा हा कायदा रहित करावा, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र मंदिर महासंघाने ठिकठिकाणी दिले.
महाराष्ट्राची सांस्कृतिक अस्मिता आणि अष्टविनायक देवस्थानांच्या शेकडो एकर जमीनीला धोका पोहोचवणारा ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम, २०२६’ कोणत्याही अटीशिवाय राज्य सरकारने तात्काळ मागे घ्यावा.
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी राजस्थान राज्यातील जयपूर आणि जोधपूर या भागांचा दौरा केला. या दौर्याच्या वेळी त्यांनी तेथील हिंदुत्वनिष्ठ …