महाराष्ट्रात सातत्याने ‘लव्ह जिहाद’ची धक्कादायक नवी प्रकरणे उघडकीस येत असून महिला आणि युवती यांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.
कोकणातील हापूस आंबा उत्पादकांना प्रतिवर्षी विविध कारणांमुळे होणार्या हानीसाठी हानीभरपाई घोषित केली जाते; मात्र या समस्येवर केवळ हानीभरपाई देण्याचे धोरण राबवून चालणार नाही.
एन्.सी.ई.आर्.टी.च्या ‘एक्सप्लोरिंग सोसायटी ? इंडिया अँड बियाँड’ या सुधारित पुस्तकात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भातून ‘हिटलर’चे नाव हटवण्यात आले आहे.
आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे; मात्र, कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील आरोपी निदा खानच्या गर्भधारणेची तुलना भगवान श्रीकृष्णांच्या जन्माशी करण्यात आल्याचे अत्यंत वेदनादायी आहे.
महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी श्री तुळजाभवानीदेवी मंदिराच्या मालकीच्या सहस्रो एकर भूमी घोटाळ्याकडे सरकारचे लक्ष वेधले होते.
झाडांवर खिळे ठोकून जाहिराती लावणे आणि बुंध्यापर्यंत कॉंक्रिट ओतून त्यांचा गळा आवळणे, हा NGT च्या स्पष्ट आदेशांचा थेट अवमान आहे. दोषींवर कारवाई करावी, अशी आग्रही…
‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती, बंगाल’च्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे बंगाल संयोजक श्री. अनिर्बान नियोगी यांनी…
पुरातन ‘देवराई आणि देवराहाटी’च्या भूमी कोणत्याही पूर्वसूचनेविना अनधिकृतरित्या महाराष्ट्र्र शासनाच्या नावे करण्याच्या महसूल विभागाच्या कारवाईची राज्यशासनाने नोंद घेतली आहे.
जिल्हाधिकारी अध्यक्ष असलेल्या या १४ सदस्यीय समितीत १० सदस्य प्रशासकीय अधिकारी असून ४ सदस्य हे अशासकीय सदस्य आहेत. निवासी उपजिल्हाधिकार्यांकडे याचे सचिव पद देण्यात आले…
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रांची, धनबाद आणि कतरास या ठिकाणी ‘हिंदु राष्ट्र-जागृती संपर्क अभियान’ राबवण्यात आले. या अभियानाच्या वेळी हिंदुजागृती आणि संघटन यांसाठी विविध उपक्रमांचे…