श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट, अयोध्येच्या महासचिवपदी निवड झाल्याविषयी प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांची हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील ‘धर्मश्री’ या त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेण्यात आली.
गणेशोत्सव धर्माचरण, संस्कृतीचे संवर्धन, राष्ट्रभक्ती, समाजप्रबोधन आणि समाजोपयोगी उपक्रम यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे.
शासनाकडून एकीकडे टोल सवलतीची घोषणा होत असताना, दुसरीकडे मात्र खाजगी बसेसने प्रवास करणाऱ्या हजारो चाकरमान्यांना प्रशासनाने पूर्णपणे वाऱ्यावर सोडल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.
श्री तुळजाभवानी मंदिरात भक्तांनी अर्पण केलेले तब्बल २४७ किलो सोने आणि ३२९८ किलो चांदी वितळवण्याचा नव्याने ठराव करून मंदिर प्रशासनाने राज्याच्या विधी व न्याय विभागाकडे…
गणेशोत्सवातील ‘डीजे’ आणि ध्वनीप्रदूषणाचा विषय सध्या बराच चर्चेत आहे. हिंदु जनजागृती समिती गेल्या २४ वर्षांपासून ‘उत्सवांमध्ये डीजे किंवा कर्णकर्कश ध्वनीवर्धक लावू नका’ याविषयी प्रबोधन करत…
एकेकाळी पशुपतीनाथपासून तिरुपतीपर्यंत ‘रेड कॉरिडॉर’मध्ये पसरलेले बंदूकधारी नक्षलवादी जवळपास संपले आहेत. त्यांच्या जागी आता शहरांमधील सुशिक्षित ‘अर्बन नक्षली’ सिद्ध झाले आहेत.
सोलापूर येथील बापूजीनगर येथील म्हाडा संकुलातील समाजमंदिरात गेल्या २५ वर्षांपासून चालू असलेल्या अवैध चर्चवर सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने अंततः टाळे ठोकले.
ऑगस्ट महिन्यात झालेल्या ‘महापौर जनता दरबारा’त महापौरांनी त्यांच्या भाषणाचा प्रारंभ ‘जय श्रीराम’ म्हणून केल्यावर त्याला एका व्यक्तीने आक्षेप घेतला होता.
राज्याच्या बिलासपूर जिल्ह्यातील खपरगंज आणि मसानगंज येथे काही दिवसांपूर्वी मुसलमानांनी हिंदूंवर दगडफेक करून दंगल भडकवली होती.
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये गेल्या २२ वर्षांपासून चालू असलेला गणेशोत्सव एका संघटनेने दिलेल्या निवेदनानंतर बंद करण्याच्या निर्णयाचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.