बेलूरू (कर्नाटक) येथील प्रसिद्ध श्रीचेन्नकेशव मंदिर येथे १३ एप्रिल या दिवशी रथोत्सवाचा प्रारंभ कुराण पठणाने करण्याची कथित ऐतिहासिक परंपरा कायम ठेवण्यात आली. या परंपरेला हिंदुत्वनिष्ठांनी वैध मार्गाने विरोध केला होता. ही परंपरा कायम ठेवण्यासाठी राज्याच्या धर्मदाय विभागाने प्रयत्न केला. Read more »
अभिलेखागार आणि पुरातत्व संचालनालय यांनी पोर्तुगिजांनी गोव्यातील त्यांच्या क्रूर सत्ताकाळात नष्ट केलेल्या हिंदूंच्या मंदिरांचा शोध घेण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ केला आहे. राज्य सरकारने संचालनालयाला पुरातत्व स्थळांची सूची सिद्ध करण्यास सांगितले आहे. Read more »
काँग्रेसच्या राज्यात हिंदूंच्या सणांच्या वेळी विविध प्रतिबंध लावले जातात; मात्र असे प्रतिबंध मोहर्रमच्या काळात कधी लावले जात नाहीत, हे लक्षात घ्या ! Read more »
काँग्रेसला आता कळून चुकले आहे की, इफ्तारच्या मेजवान्या करून पुन्हा सत्ता मिळवता येणार नसल्याने आता हिंदूंना खूश करण्यासाठी अशा प्रकारचा प्रयत्न करणे आवश्यक आहे; मात्र हिंदूंना ‘काँग्रेसची ही ढोंगबाजी आहे’, हे ठाऊक आहे ! Read more »
मुसलमानांची संख्या अशा प्रकारे वाढत राहिल्यास भविष्यात या भागांत होणार्या निवडणुकींमध्ये येथून हिंदु उमेदवार निवडून येणे अशक्यप्राय होण्याची शक्यता आहे. विविध भागांसह मुंबईतील अनेक छोटे उद्योग आणि व्यवसायही मुसलमानांच्या कह्यात गेले आहेत. Read more »
विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने मिळवलेल्या विजयाचा आनंद साजरा करणार्या कठघरही गावातील बाबर या मुसलमान तरुणाला त्याच्याच धर्मबांधवांनी २० मार्च या दिवशी अमानुष मारहाण करत छतावरून खाली फेकले. यात गंभीररित्या घायाळ झाल्याने त्याच्यावर लक्ष्मणपुरी येथील रुग्णालयात उपचार चालू असतांना २७ मार्च या दिवशी त्याचा मृत्यू झाला. Read more »
हिंदु आणि ख्रिस्ती धर्मीय मुले इतर शाळांमध्ये शिकतच आहेत; पण मदरशांमध्ये राष्ट्रविरोधी शिकवण दिली जात असल्याने राज्यातील मदरशांवर बंदी घालावी किंवा त्यांना इतर शाळांमध्ये शिकवला जाणारा अभ्यासक्रम शिकवण्याची सक्ती करावी, अशी मागणी भाजपचे आमदार एम्.पी. रेणुकाचार्य Read more »
महाराष्ट्रातील गडदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाले असून गडदुर्गांचे इस्लामी अतिक्रमण म्हणजे इतिहास पुसण्याचा प्रयत्न आहे. तरी तरुणांनी हे प्रकार वेळीच रोखणे आवश्यक आहे, असे आवाहन भाजपचे नेते श्री. नितीन शिंदे यांनी केले. Read more »
बंगालमधील बीरभूम येथील रामपूरहाट येथे तृणमूल काँग्रेसचे पंचायत सदस्य भादू शेख यांच्या हत्येनंतर १२ घरांना आग लावून ८ जणांना जिवंत जाळण्याच्या घटनेविषयी बोलत होत्या. Read more »
जम्मू-काश्मीरमधील हिंदूंवर, तसेच दलितांवर झालेले अत्याचार यांमागील सत्य समोर आणण्यासाठी सर्वोच्च न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना करावी, अशी मागणी हरियाणाच्या रोहतक येथील भाजपचे खासदार अरविंद शर्मा यांनी लोकसभेत केली. Read more »
Notice :
The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.
Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here.
Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article.