न्यायालयातील चेंबरचा वापर धर्मांतरासाठी करणार्‍या धर्मांध अधिवक्त्याचा परवाना देहली बार कौन्सिलकडून तात्पुरता रहित !

देहली बार कौन्सिलने कडकडडूमा न्यायालयात कार्यरत असलेला अधिवक्ता इक्बाल मलिक याचा परवाना तात्पुरता रहित केला आहे. यामुळे परवाना तात्पुरता रहित असेपर्यंत तो वकिली व्यवसाय करू शकणार नाही. इक्बालवर त्याच्या चेंबरचा (न्यायालय परिसरात अधिवक्त्यांना कार्यालयीन कामकाजासाठी देण्यात आलेली लहान खोली) वापर धर्मांतर आणि विवाह करून देण्यासाठी केल्याचा आरोप आहे. Read more »

धर्मांतराचे षड्यंत्र थांबवण्यासाठी भारतात धर्मशिक्षण, धर्मातरबंदी कायदा आणि त्याची कठोर कार्यवाही होणे आवश्यक ! – परिसंवादातील मान्यवरांची मागणी

भारत स्वतंत्र झाल्यानंतरही मोठ्या संख्येने हिंदूंचे छळ, बळ आणि कपटाने मोठ्या संख्येने धर्मांतर करण्यात येत आहे. १ सहस्र हिंदूंचे धर्मांतर केल्याप्रकरणी देहली येथे महंमद उमर गौतम आणि काझी जहांगीर यांना आतंकवादविरोधी पथकाने अटक केली. या भारतविरोधी षड्यंत्राविषयी कुठेही चर्चा झाली नाही, त्यामुळे हिंदूंना वेळीच जागृत करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘चर्चा हिंदु राष्ट्र की’ या परिसंवादाअंतर्गत ‘धर्मांतराची वाढती समस्या : काय आहे उपाय ?’ Read more »

‘हिंदू’ असल्याचे सांगून मुसलमान व्यक्तीकडून विधवा हिंदु महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण

आगरा येथे आरिफ हाशमी या मुसलमान तरुणाने स्वतःचे नाव ‘आदित्य आर्य’ सांगून निवृत्त सनदी अधिकार्‍याच्या विधवा मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण केले. Read more »

काश्मीरमध्ये दोघा शीख तरुणींचे बलपूर्वक धर्मांतर

काश्मीरच्या बडगाम आणि श्रीनगर येथून दोघा शीख मुलींचे अपहरण करून त्यांचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. यातील एका मुलीचा मुसलमान तरुणाशी बलपूर्वक विवाह करवून देण्यात आला आहे. Read more »

पत्नी आणि मुलगा यांच्या इस्लाममध्ये धर्मांतरित होण्याचा विरोध केल्यावर ख्रिस्ती कार्यकर्त्याला पक्षातून काढले !

सत्ताधारी माकपने त्यांचे ख्रिस्ती कार्यकर्ते पी.टी. गिल्बर्ट यांना पक्षातून काढले आहे. त्यांनी त्यांची पत्नी आणि मुलगा यांच्या बलपूर्वक इस्लाममध्ये धर्मांतर करण्याचा विरोध केल्याने पक्षाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांनी धर्मांतराच्या विरोधात तक्रार केली होती. Read more »

देशात धर्मांधांची वाढती लोकसंख्या हेच अखंड भारताच्या विभाजनाचे मूळ कारण ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

‘जम्बू टॉक्स’ या ‘यू ट्यूब’ वाहिनीवर आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘जम्बू टॉक्स’चे संचालक श्री. निधीश गोयल यांनी केले. या कार्यक्रमात श्री. घनवट यांनी कोरोनाच्या काळातही चालू असलेले धर्मांतराचे षड्यंत्र आणि धर्मांतरामुळे आतापर्यंत झालेली हिंदूंची भयावह स्थिती लक्षात आणून दिली. तसेच धर्मांतराची समस्या रोखण्यासाठी ‘हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी संपूर्ण देशात धर्मांतरबंदी कायदा लागू करण्याच्या मागणीचे अभियान चालू करावे’, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. Read more »

हिंदु वृद्धेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर धर्मांतर केलेल्या ख्रिस्ती मुलाकडून मृतदेह पुरण्याची मागणी नातीने फेटाळत केले अंत्यसंस्कार !

ग्वाल्हेर येथे कोरोना संसर्गामुळे मृत झालेल्या एका वृद्ध महिलेवर अंत्यसंस्कार करण्यासाठी तिच्या खिस्ती धर्म स्वीकारलेल्या मुलाने नकार दिला. त्यावर वृद्धेची नात झारखंड येथून १ सहस्र १०० किमी अंतरावरून येऊन तिने मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्याची घटना समोर आली आहे. Read more »

भारतात धर्मांतरबंदी कायदा करून सर्वांसाठी समान न्याय लागू करावा ! – सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता अश्‍विनी उपाध्याय

भारतात मात्र सध्या नावाचेच संविधान आहे. प्रत्येक जाती-धर्म आणि पंथीय यांसाठी वेगवेगळे असे ‘बहु विधान’ पद्धतीचे कायदे लागू आहेत. जोपर्यंत सर्वांना समान कायदा आणि न्याय असणार नाही, तोपर्यंत देशात अशीच अराजकता राहील. त्यामुळे भारतात तात्काळ ‘धर्मांतरबंदी कायदा’ करून सर्वांसाठी समान न्याय लागू करावा, असे आवाहन भाजपचे नेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता अश्‍विनी उपाध्याय यांनी केले. Read more »

‘आय.एम्.ए.’चे अध्यक्ष डॉ. जॉनरोज ऑस्टीन जयलाल क्षमा कधी मागणार ? – हिंदु जनजागृती समिती

आयुर्वेदावर सातत्याने टीका करणारे, कोरोना काळातही ख्रिस्ती धर्मांतराचा अजेंडा राबवणारे ‘इंडियन मेडीकल असोसिएशन (‘आय.एम्.ए.’चे)’चे विद्यमान अध्यक्ष डॉ. जॉनरोज ऑस्टीन जयलाल हे भारतियांची क्षमा केव्हा मागणार आहेत ? आम्ही ‘अ‍ॅलोपॅथी’च्या विरोधात नाही; तसेच ‘इंडियन मेडीकल असोसिएशन’च्या विरोधात तर नाहीच नाही; मात्र डॉ. जयलाल यांच्या हिंदुविरोधी आणि ख्रिस्ती धर्मांतराला पूरक भूमिका घेण्याच्या विरोधात नक्कीच आहोत. डॉ. जयलाल यांनी एका मुलाखतीत कोरोना संसर्गाचा प्रकोप न्यून होत चालला आहे, याचे श्रेय वैद्यकीय सुविधा, डॉक्टर्स, कोविड योद्धे यांना न देता जीझसला दिले आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​