‘हलाल मुक्त दीपावली’ अभियान मध्ये सहभागी व्हा !

‘हलाल मुक्त’ भारतासाठी ‘हलाल मुक्त’ दिवाळी हलाल जिहाद एक आर्थिक युद्ध असून भारतीयांसाठी एक गंभीर संकट बनले आहे. हलाल जिहादच्या माध्यमातून भारताला इस्लामिक राष्ट्रात रुपांतरित करण्याच्या उद्देशाने देशविरोधी शक्तींनी वेगळी अर्थव्यवस्था निर्माण केली आहे. यामुळे प्रस्थापित भारतीय अर्थव्यवस्थेच्या बरोबरीने समांतर अर्थव्यवस्थेला चालना देऊन ते देशाला कमकुवत करू पाहत आहे. जगाला … Read more

नवरात्रोत्सव – शौर्याची उपासना करा !

हिंदु भगिनींनो, नवरात्री निमित्त स्‍त्रीशक्‍ति जागृत करून रणरागिणी बना ! अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून नवरात्रोत्सव सुरू होतो. हा आदिशक्तीच्या उपासनेचा सण आहे. आपण सर्वांनी आनंदी राहावे आणि आदर्श जीवन जगता यावे यासाठी देवाने सणांची निर्मिती केली आहे; परंतु सध्या सण आणि उत्सवांकडे केवळ मौजमजेचे रूप म्हणून पाहिले जाते. त्याचबरोबर त्यात गैरप्रकार देखील वाढले … Read more

सनातन धर्माच्या रक्षणासाठी ‘मी सनातन धर्मरक्षक’ अभियान

भारतात संविधान आणि कायदा अस्तित्वात असतांनाही उदयनिधी स्टॅलीन, प्रियांक खर्गे यांच्यासारखे मंत्री सनातन धर्माची डेंग्यू, मलेरिया, एच.आय.व्ही. या रोगांशी तुलना करून सनातन धर्मच संपवण्याची अतिरेकी आणि अर्बन नक्षलवाद्यांची भाषा बोलत आहेत. सहिष्णुता, बंधुत्व आणि विश्वकल्याण यांच्यासाठी सुपरिचित असणारा सनातन धर्म नष्ट करण्यासाठी अर्बन नक्षलवाद्यांकडून सातत्याने षडयंत्रे चालू आहेत. सर्वाेच्च न्यायालयाने … Read more

आदर्श गणेशोत्सव साजरा करा

हिंदूंचे संघटन आणिधर्मप्रेम जागृत करणारा गणेशोत्सव हिंदूंचे संघटन आणि धर्मप्रेम जागृत करणारा गणेशोत्सव ‘गणेशोत्सव’ देशभरात मोठ्या थाटात आणि उत्साहाने साजरा केला जाणारा उत्सव आहे. अनेक वर्षांपासून गणेशोत्सव घरोघरी साजरा केला जात आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाचा भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्याशी एक अनोखा संबंध आहे. गणेशचतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाचे सार्वजनिक पूजन लोकप्रिय करण्याचे श्रेय … Read more

‘गोवा इन्क्विझिशन’ – पोर्तुगिजांनी गोव्यातील हिंदूंवर केलेल्या अत्याचाराची परिसीमा !

गोव्यात इन्क्विझिशन लागू केल्यानंतर स्थानिक हिंदूंचे जीवन नरक बनले. ख्रिस्ती मिशनरी स्थानिक हिंदूंवर हिंदु धर्माचा त्याग करून ख्रिस्ती पंथ स्वीकारण्यासाठी बळजोरी करू लागले. हिंदूंची शेकडो मंदिरे उद्ध्वस्त केली. पोर्तुगिजांनी धर्मांतर आणि इन्क्विझिशन यांच्या माध्यमातून गोव्यातील स्थानिक लोकांचा धर्म आणि त्यांची संस्कृती नामशेष केली. Read more »

लँड-जिहाद द्वारे महाराष्ट्रातील प्रमुख गड-दुर्ग इस्लामी अतिक्रमणाच्या विळख्यात !

महामोर्चासाठी रस्त्यावर उतरलेल्या हजारो गड-दुर्ग प्रेमींच्या मागण्यांना यश ! शिवछत्रपती स्‍थापित हिंदवी स्‍वराज्‍याचे अविभाज्‍य अंग म्‍हणजे त्‍यांनी दूरदृष्‍टीने उभे केलेले गड-दुर्ग ! पराक्रमी इतिहासाची साक्ष असलेल्‍या या गड-दुर्गांकडे आज दुर्लक्ष होत आहे. एकीकडे गड-दुर्गांची दूरवस्‍था होत असताना त्‍यांवर षड्‍यंत्रपूर्वक अतिक्रमणही होत आहे. गडांवर अवैध कबरी, दर्गे आणि मशिदी बांधल्‍या जात … Read more

‘हलाल सर्टिफिकेट’ – भारताला इस्लामीकरणाकडे घेऊन जाणारा आर्थिक जिहाद !

देशात केवळ १५ टक्के असणार्‍या अल्पसंख्य मुसलमान समाजाला इस्लामनुसार संमत हलाल मांस खायचे आहे, म्हणून उर्वरित ८५ टक्के जनतेवरही ते लादण्यात येऊ लागले. Read more »

श्री क्षेत्र शनिशिंगणापूर येथील हिंदूंच्या धार्मिक प्रथा आणि परंपरा रक्षण मोहीम

शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्‍वराच्या चौथर्‍यावर चढून महिलेने घेतले दर्शन ! शनिशिंगणापूर (नगर) येथील प्रसिद्ध जागृत आणि स्वयंभू श्री शनैश्‍वराच्या चौथर्‍यावर चढून २८ नोव्हेंबर या दिवशी एका महिलेने श्री शनैश्‍वराचे दर्शन घेतले. गेल्या काही वर्षांपासून पुरुषांनादेखील शनि चौथर्‍यावर जाऊन दर्शन घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. महिलांसाठी ही बंदी प्रथमपासून लागू होती. … Read more

इतिहासाचे विकृतीकरण

इतिहास म्हणजे केवळ भूतकाळातील घटनाक्रम नसून, तो एक प्रेरणादायी आणि भविष्यातील वाटचालीचा ‘दीपस्तंभ’ आहे. तोच इतिहास जर खोटा आणि विकृत करून समाजमनावर बिंबवला गेला, तर राष्ट्र आणि धर्म यांची कधीही भरून न येणारी हानी होऊ शकते. भारतात ब्रिटिशांच्या काळापासून हिंदूंची भावी पिढी नपुंसक आणि चारित्र्यहीन व्हावी, याची पद्धतशीर योजना राबवली जात आहे. Read more »