राष्ट्रध्वज हा राष्ट्रीय अस्मिता आणि गौरवाचे प्रतीक आहे. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी यांसारख्या राष्ट्रीय सणांच्या दिवशी मोठ्या प्रमाणात राष्ट्रध्वज फडकवले जातात.
गोवा राज्य प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींपासून मुक्त करण्यासाठी शासनाने या बंदीची प्रभावीपणे आणि तात्काळ कार्यवाही करावी.
छत्रपती शिवाजी महाराज नेहमी युद्धसज्ज होते, तसेच त्यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यात पूर्णत: स्वत:चे तंत्र विकसित केले. त्यांनी निर्माण केलेले स्वराज्य हे ‘अटक ते जिंजी’…
कोकणातील हापूस आंबा उत्पादकांना प्रतिवर्षी विविध कारणांमुळे होणार्या हानीसाठी हानीभरपाई घोषित केली जाते; मात्र या समस्येवर केवळ हानीभरपाई देण्याचे धोरण राबवून चालणार नाही.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, विविध संशोधन संस्था आणि तज्ञ यांनी याविषयी गंभीर अहवाल दिलेले असतांनाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि संबंधित शासकीय यंत्रणा यांकडून अपेक्षित…
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील सेक्टर ७३, सरफाबादमधील ‘श्याम सिंह मेमोरियल गर्ल्स इंटर कॉलेज’ येथे ‘लव्ह जिहाद’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
“महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम, २०२६” तात्काळ मागे घेऊन देवस्थान इनाम जमिनीचे संरक्षण करण्यासाठी मा. राज्यपाल, मा. मुख्यमंत्री आणि मा. महसूलमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई…
आश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्र उत्सव सुरू होतो. नवरात्र आदिशक्तीच्या आराधनेचा उत्सव आहे. आपण सर्व आनंदी आणि आदर्श जीवन जगू, यासाठीच ईश्वराने उत्सवांची निर्मिती केली आहे;…
सामाजिक दुष्प्रवृत्तींविरुद्ध घटनात्मक मार्गाने लढा देण्यासाठी ‘सुराज्य अभियान’ सामाजिक दुष्प्रवृत्ती रोखूया, सुराज्य स्थापूया हिंदु राष्ट्र-स्थापनेचे उद्गाते परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या प्रेरणेतून वर्ष २०१७…
‘हलाल मुक्त’ भारतासाठी ‘हलाल मुक्त’ दिवाळी हलाल जिहाद एक आर्थिक युद्ध असून भारतीयांसाठी एक गंभीर संकट बनले आहे. हलाल जिहादच्या माध्यमातून भारताला इस्लामिक राष्ट्रात रुपांतरित…