अलीबागचे नामकरण ‘मायनाकनगरी’ असे करावे, अशी मागणी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. याविषयी नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे.
‘या कायद्यातील अनेक कलमे पक्षपात करणारी आहेत’, असे सांगून राज्यापालांनी हे विधेयक सरकारला परत पाठवले आहे. राज्यपालांनी अधिक स्पष्टीकरणासह विधेयक पुन्हा सादर करण्याचे निर्देश दिले…
अमेठी जिल्ह्यातील ८ रेल्वेस्थानकांची नावे पालटण्यास रेल्वे मंत्रालयाकडून मान्यता देण्यात आली आहे. आता जैस रेल्वे स्थानक गुरु गोरखनाथ धाम म्हणून ओळखले जाईल. जिल्ह्यातील अन्य ७…
अहमदनगर शहर आणि जिल्हा यांचे नामकरण ‘अहिल्यानगर’ असे करण्यास मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे. १३ मार्चला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
अंबादास दानवे भाजपवर टीका करतांना म्हणाले की, औरंगजेबचा भाजपला एवढाच तिटकारा असेल, तर त्यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील औरंगजेबच्या मजारला असलेला संरक्षित स्मारकाचा दर्जा…
अबू धाबी येथील स्वामीनारायण मंदिराचे १४ फेब्रुवारी या दिवशी उद्घाटन केल्यानंतर १ मार्चपासून हे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. त्याचसमवेत या मंदिरात वस्त्रसंहिता लागू…
आठवडाभरापूर्वी याविषयी नोटीस बजावण्यात आली होती; मात्र नोटीस देऊनही दुकाने चालू होती. वाराणसीच्या बेनिया भागातील २६ दुकाने बंद करण्यात आली आहेत. महापालिकेची ही मोहीम सध्या…
ज्ञानवापीच्या व्यास तळघरामध्ये हिंदूंना मिळालेला पूजा करण्याचा अधिकार कायम रहाणार आहे. २६ फेब्रुवारी या दिवशी अलाहाबाद उच्च न्यायालयाने या पूजेच्या विरोधात मुसलमान पक्षाने प्रविष्ट केलेली…
तमिळनाडू सरकारने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार राज्यभरातील ६ सहस्र ७१ एकर भूमी अतिक्रमणकर्त्यांकडून परत मिळवण्यात आली आहे आणि ती मूळ मालकीहक्क असलेल्या मंदिरांकडे सुपुर्द करण्यात आली…
गोव्यात डिसेंबर २०२३ मध्ये झालेल्या राज्यस्तरीय मंदिर परिषदेनंतर हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रबोधन केल्यानंतर पणजी येथील श्री महालक्ष्मी मंदिर आणि मळा, पणजी येथील श्री मारुति…