Menu Close

अलीबागला हिंदवी स्वराज्याचे सुभेदार ‘मायनाक भंडारी’ यांचे नाव द्या !

अलीबागचे नामकरण ‘मायनाकनगरी’ असे करावे, अशी मागणी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. याविषयी नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे.

मंदिरांवर १० टक्के कर लावणारे विधेयक राज्यपालांनी ‘पक्षपाती’ असल्याचे सांगत सरकारला परत पाठवले !

‘या कायद्यातील अनेक कलमे पक्षपात करणारी आहेत’, असे सांगून राज्यापालांनी हे विधेयक सरकारला परत पाठवले आहे. राज्यपालांनी अधिक स्पष्टीकरणासह विधेयक पुन्हा सादर करण्याचे निर्देश दिले…

अमेठी (उत्तरप्रदेश) येथील ८ रेल्वे स्थानकांची नावे पालटणार !

अमेठी जिल्ह्यातील ८ रेल्वेस्थानकांची नावे पालटण्यास रेल्वे मंत्रालयाकडून मान्यता देण्यात आली आहे. आता जैस रेल्वे स्थानक गुरु गोरखनाथ धाम म्हणून ओळखले जाईल. जिल्ह्यातील अन्य ७…

अहमदनगर जिल्ह्याच्या ‘अहिल्यानगर’ नामकरणाला मंत्रीमंडळाची मान्यता !

अहमदनगर शहर आणि जिल्हा यांचे नामकरण ‘अहिल्यानगर’ असे करण्यास मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे. १३ मार्चला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

औरंगजेबाच्‍या मजारच्‍या संरक्षित स्‍मारकाचा दर्जा काढण्‍याचे धैर्य दाखवा – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

अंबादास दानवे भाजपवर टीका करतांना म्‍हणाले की, औरंगजेबचा भाजपला एवढाच तिटकारा असेल, तर त्‍यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्‍ह्यातील खुलताबाद येथील औरंगजेबच्‍या मजारला असलेला संरक्षित स्‍मारकाचा दर्जा…

अबू धाबी येथील स्वामीनारायण मंदिरातही वस्त्रसंहिता लागू !

अबू धाबी येथील स्वामीनारायण मंदिराचे १४ फेब्रुवारी या दिवशी उद्घाटन केल्यानंतर १ मार्चपासून हे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. त्याचसमवेत या मंदिरात वस्त्रसंहिता लागू…

काशी विश्‍वनाथ मंदिराच्या २ किलोमीटर परिघातील २६ मांसविकी करणार्‍या दुकानांवर कारवाई !

आठवडाभरापूर्वी याविषयी नोटीस बजावण्यात आली होती; मात्र नोटीस देऊनही दुकाने चालू होती. वाराणसीच्या बेनिया भागातील २६ दुकाने बंद करण्यात आली आहेत. महापालिकेची ही मोहीम सध्या…

उत्तरप्रदेश : ज्ञानवापीच्या व्यास तळघरात पूजा चालूच रहाणार

ज्ञानवापीच्या व्यास तळघरामध्ये हिंदूंना मिळालेला पूजा करण्याचा अधिकार कायम रहाणार आहे. २६ फेब्रुवारी या दिवशी अलाहाबाद उच्च न्यायालयाने या पूजेच्या विरोधात मुसलमान पक्षाने प्रविष्ट केलेली…

तमिळनाडूच्या धर्मादाय विभागाने मंदिरांची ५ सहस्र ७०० कोटी रुपयांची मालमत्ता अतिक्रमणकर्त्यांकडून परत मिळवली !

तमिळनाडू सरकारने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार राज्यभरातील ६ सहस्र ७१ एकर भूमी अतिक्रमणकर्त्यांकडून परत मिळवण्यात आली आहे आणि ती मूळ मालकीहक्क असलेल्या मंदिरांकडे सुपुर्द करण्यात आली…

पणजी येथील प्रमुख २ मंदिरे आणि वेर्णा येथील एक या मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू

गोव्यात डिसेंबर २०२३ मध्ये झालेल्या राज्यस्तरीय मंदिर परिषदेनंतर हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रबोधन केल्यानंतर पणजी येथील श्री महालक्ष्मी मंदिर आणि मळा, पणजी येथील श्री मारुति…