शिवछत्रपतींनी ३५० वर्षांपूर्वी चालू केलेल्या शुद्धीकरण मोहिमेचा आदर्श समोर ठेवून हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु राष्ट्र सेना यांच्या पुढाकाराने ५ जणांना सोलापूर येथे विधीवत् हिंदु…
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २९ जुलै या दिवशी येथील गीतांजली कल्याण मंडपामध्ये गुरुपौर्णिमा महोत्सव शांततापूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज नेहमी युद्धसज्ज होते, तसेच त्यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यात पूर्णत: स्वत:चे तंत्र विकसित केले. त्यांनी निर्माण केलेले स्वराज्य हे ‘अटक ते जिंजी’…
आगामी जागतिक युद्धाचे आणि आपत्काळाचे सावट पहाता हिंदूंनी यंत्रांवरील अवलंबित्व न्यून करून प्रथमोपचार, अग्नीशमन आणि स्वसंरक्षण यांचे प्रशिक्षण घेण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले.
तहसीलदारांनी मूळ सुनावणीत साक्ष-पुरावे नोंदवले नाहीत, उलटतपासणी घेतली नाही आणि अपील कालावधी शेष असतांनाच घाईघाईने खरेदी प्रमाणपत्र निर्गमित केले.
राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणी म्हापसा येथील लोहिया उद्यानात २५ जुलै या दिवशी सायंकाळी ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या चळवळीला पाठिंबा देण्यासाठी निदर्शने करण्यात…
वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राचा कणा असून महाराष्ट्र जोडण्याची शक्ती या संप्रदायात आहे. काही निधर्मी, साम्यवादी , पुरोगामी महाराष्ट्राला खिळखिळे करण्याचा प्रयत्न करत आहेत.
यशासाठी तणावमुक्त वातावरण आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी वातावरण जितके अधिक सकारात्मक असेल, तितका संवाद चांगला होतो आणि उत्पादकता वाढते.
बंगालमधील सत्तांतरानंतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे दायित्व वाढले आहे. त्यामुळे आपल्याला जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवले पाहिजे, असे विचार श्री. शंभू गवारे यांनी व्यक्त…
शहरातील एका शाळेमध्ये शिकणार्या अल्पवयीन मुलीला काही धर्मांध त्रास देत होते. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तिच्या वडिलांना रक्त येईपर्यंत धर्मांधांनी मारहाण केली.