आगामी जागतिक युद्धाचे आणि आपत्काळाचे सावट पहाता हिंदूंनी यंत्रांवरील अवलंबित्व न्यून करून प्रथमोपचार, अग्नीशमन आणि स्वसंरक्षण यांचे प्रशिक्षण घेण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले.
तहसीलदारांनी मूळ सुनावणीत साक्ष-पुरावे नोंदवले नाहीत, उलटतपासणी घेतली नाही आणि अपील कालावधी शेष असतांनाच घाईघाईने खरेदी प्रमाणपत्र निर्गमित केले.
राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणी म्हापसा येथील लोहिया उद्यानात २५ जुलै या दिवशी सायंकाळी ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या चळवळीला पाठिंबा देण्यासाठी निदर्शने करण्यात…
वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राचा कणा असून महाराष्ट्र जोडण्याची शक्ती या संप्रदायात आहे. काही निधर्मी, साम्यवादी , पुरोगामी महाराष्ट्राला खिळखिळे करण्याचा प्रयत्न करत आहेत.
हिंदु जनजागृती समितीने स्पष्ट केले होते की, हिंदूंच्या देवतांचा व्यावसायिक वापर आणि त्यांच्या श्रद्धेला ठेच पोचवणारी विज्ञापने कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाहीत.
यशासाठी तणावमुक्त वातावरण आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी वातावरण जितके अधिक सकारात्मक असेल, तितका संवाद चांगला होतो आणि उत्पादकता वाढते.
बंगालमधील सत्तांतरानंतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे दायित्व वाढले आहे. त्यामुळे आपल्याला जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवले पाहिजे, असे विचार श्री. शंभू गवारे यांनी व्यक्त…
शहरातील एका शाळेमध्ये शिकणार्या अल्पवयीन मुलीला काही धर्मांध त्रास देत होते. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या तिच्या वडिलांना रक्त येईपर्यंत धर्मांधांनी मारहाण केली.
महाराष्ट्रात सातत्याने ‘लव्ह जिहाद’ची धक्कादायक नवी प्रकरणे उघडकीस येत असून महिला आणि युवती यांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.
CJP आणि सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली NEET मुद्द्यावरून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या मंचावरून जाहीरपणे सनातन धर्माचा अपमान आणि राष्ट्रविरोधी कारवायांना प्रोत्साहन देण्याचा गंभीर प्रकार समोर…