सध्या वाढती स्पर्धा, परीक्षेचा ताण, भ्रमणभाषसंच आणि सामाजिक माध्यमे यांचा अतीवापर, भविष्याची चिंता, तसेच कौटुंबिक अन् सामाजिक अपेक्षा ही सध्याच्या मुलांमधील तणावाची प्रमुख कारणे आहेत.
श्री समर्थ सेवा मंडळ यांच्या सहकार्याने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सातारा, सांगली, पुणे आणि मुंबई या जिल्ह्यातील ७० हून…
धर्मांतरास नकार दिल्याने ‘विप्रो’ कंपनीतील हिंदू महिला कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढले; हिंदु जनजागृती समितीची कारवाईची मागणी ! पुणे : नाशिक येथील ‘टीसीएस’ कंपनीतील धक्कादायक प्रकार, त्यानंतर…
आजच्या काळात लव्ह जिहादच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. हिंदु धर्मावर वेगवेगळ्या जिहादच्या माध्यमातून होणारे आघात आणि घटना देशभरात अजूनही होत आहेत.
मंदिरांच्या प्रतिनिधींनी त्यांचे दायित्व समजून घेतले पाहिजे. आज मंदिर विश्वस्तांना संघटित होण्यासाठी सातत्याने का सांगावे लागत आहे ? गोमंतकात पूर्वजांनी प्राणपणाने लढून येथील देवतांच्या मूर्ती…
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील सेक्टर ७३, सरफाबादमधील ‘श्याम सिंह मेमोरियल गर्ल्स इंटर कॉलेज’ येथे ‘लव्ह जिहाद’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतीकारकांचे महामेरू स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या दादर येथील ऐतिहासिक ‘सावरकर सदन’ या वास्तूवर पुनर्विकासाच्या नावाखाली बिल्डर लॉबीकडून जमीनदोस्त होण्याचे संकट आले आहे.
हिंदुत्वनिष्ठांच्या संघटित मागणीनंतर सुरक्षेच्या कारणास्तव सारसबाग उद्यान २८ आणि २९ मे या दिवशी बंद ठेवण्यात येणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध ‘गोकुळ’च्या काही उत्पादनांनी ‘हलाल’ प्रमाणपत्र घेतल्याचे समोर आले आहे. गोकुळच्या तूप, लोणी आणि दूध पावडर या उत्पादनांसाठी हे प्रमाणपत्र घेण्यात आले आहे.
गोव्यात जिहादींचा शिरकाव झाला आहे. गोवा ही भूमी जिहादींचा अड्डा बनायला देऊ नये. गोव्यात बांगलादेशी रोहिंगा घुसले आहेत. जिहाद्यांना धडकी बसेल अशी कृती झाली पाहिजे.