धर्मांतर रोखण्यासाठी संपूर्ण देशात धर्मांतरबंदी कायदा लागू करायला हवा ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

नुकतेच उत्तरप्रदेशात १ सहस्र जणांचे बलपूर्वक धर्मांतर करण्यात आल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी अन्वेषण यंत्रणा तपास करत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘न्यूज १८ लोकमत’ या वृत्तवाहिनीवर ‘धर्मांतराचे टूलकिट’ हे चर्चासत्र घेण्यात आले. Read more »

(म्हणे) ‘श्री सत्यनारायण कथा आणि भागवत कथा अवैज्ञानिक !’

आम आदमी पक्षाचे गुजरातमधील अध्यक्ष गोपाल इटालिया यांनी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यावरून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ‘हिंदु आयटी सेल’चे अनुज मिश्रा यांनी तक्रार केल्यानंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या सेलकडून याविषयीची माहिती सामाजिक माध्यमाद्वारे देण्यात आली आहे. Read more »

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांची सन्मानाने सुटका करावी !

पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांना योग्य वैद्यकीय उपचार मिळावे आणि त्यांची सन्मानपूर्वक सुटका करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनक्रांती दल (डेमॉक्रेटिक) आणि राष्ट्रवादी संघटना यांनी राष्ट्रपतींकडे केली आहे. त्यांनी नुकतेच राज्यपालांच्या माध्यमातून राष्ट्रपतींना एक निवेदन सादर केले. यात ही मागणी करण्यात आली. Read more »

काश्मीरमध्ये गेल्या २४ घंट्यांत ५ आतंकवादी ठार

कुलगाम आणि पुलवामा येथे ८ जुलैला झालेल्या चकमकींमध्ये सुरक्षादलांनी ४ आतंकवाद्यांना ठार केले. त्यापूर्वी ७ जुलैला कुपवाडा येथील गँडर्स भागात हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर मेहराजुद्दीन हलवाई उर्फ उबैद याला ठार करण्यात आले होते. गेल्या २४ घंट्यांत एकूण ५ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले. Read more »

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथील महिलेकडून पती अश्रफ महिलांचे धर्मांतर करत असल्याच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद !

लक्ष्मणपुरी येथील इंदिरानगरमध्ये रहाणार्‍या महिलेने तिचा पती अश्रफ याच्याविरोधात पोलिसांत तो महिलांचे धर्मांतर करत असल्याचा गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. अश्रफ बेंगळुरू येथील ‘खानखा-ए-अशरफिया हुसैनिया’ या दर्ग्यामध्ये काम करतो. Read more »

भारतात हिंदूंचे विस्थापन – कारण आणि उपाय ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद

काश्मिरी हिंदूंनी गेल्या 32 वर्षांत धार्मिक नरसंहाराचा सामना केला आहे. या नरसंहाराकडे आताची राजकीय प्रणालीही दुर्लक्ष करत आहे. ज्या ‘जिहाद’मुळे काश्मिरी हिंदूंचा नरसंहार झाला, त्याची पाळेमुळे संपूर्ण देशभर आता पसरत आहे. या ‘जिहाद’च्या मुळावर जोपर्यंत आपण प्रहार करणार नाही, तोपर्यंत त्याच्या शाखा देशभर विस्तार करतच रहातील. Read more »

केवळ हिंदूंच्याच संतांचे चित्र का ? मुसलमानांच्या मुल्लाचे का नाही ?

 पवन कृपलानीनिर्मित ‘भूत पोलीस’ या चित्रपटाच्या ‘पोस्टर’वर अभिनेत्याच्या मागच्या बाजूच्या चित्रामध्ये हिंदूंच्या संतांची चित्रे देण्यात आली आहेत. यामध्ये चित्रपटाचा मुख्य अभिनेता सैफ अली खान यांच्या हातात एक विचित्र प्रकारचे टोकेरी शस्त्र दाखवण्यात आले असून त्याच चित्राच्या पाठीमागे एक नागा साधू अघोरी साधना करत असल्याचे आणि अन्य एक साधू उभा असल्याचे दाखवण्यात आले आहे. Read more »

(म्हणे) ‘खोट्या आरोपाखाली मानवाधिकार कार्यकर्त्यांना कारागृहात टाकणे स्वीकारार्ह नाही !’

शहरी नक्षलवादी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणात अटकेत असलेले ८४ वर्षीय फादर स्टेन स्वामी यांचे कारागृहात निधन झाले. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांचे मानवाधिकार परिषद आणि युरोपीयन संघ यांनी दु:ख व्यक्त करत थयथयाट केला आहे. Read more »

न्यायालयातील चेंबरचा वापर धर्मांतरासाठी करणार्‍या धर्मांध अधिवक्त्याचा परवाना देहली बार कौन्सिलकडून तात्पुरता रहित !

देहली बार कौन्सिलने कडकडडूमा न्यायालयात कार्यरत असलेला अधिवक्ता इक्बाल मलिक याचा परवाना तात्पुरता रहित केला आहे. यामुळे परवाना तात्पुरता रहित असेपर्यंत तो वकिली व्यवसाय करू शकणार नाही. इक्बालवर त्याच्या चेंबरचा (न्यायालय परिसरात अधिवक्त्यांना कार्यालयीन कामकाजासाठी देण्यात आलेली लहान खोली) वापर धर्मांतर आणि विवाह करून देण्यासाठी केल्याचा आरोप आहे. Read more »

धर्मांतराचे षड्यंत्र थांबवण्यासाठी भारतात धर्मशिक्षण, धर्मातरबंदी कायदा आणि त्याची कठोर कार्यवाही होणे आवश्यक ! – परिसंवादातील मान्यवरांची मागणी

भारत स्वतंत्र झाल्यानंतरही मोठ्या संख्येने हिंदूंचे छळ, बळ आणि कपटाने मोठ्या संख्येने धर्मांतर करण्यात येत आहे. १ सहस्र हिंदूंचे धर्मांतर केल्याप्रकरणी देहली येथे महंमद उमर गौतम आणि काझी जहांगीर यांना आतंकवादविरोधी पथकाने अटक केली. या भारतविरोधी षड्यंत्राविषयी कुठेही चर्चा झाली नाही, त्यामुळे हिंदूंना वेळीच जागृत करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘चर्चा हिंदु राष्ट्र की’ या परिसंवादाअंतर्गत ‘धर्मांतराची वाढती समस्या : काय आहे उपाय ?’ Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​