बांगलादेशमध्ये गेल्या ४० वर्षांत हिंदूंच्या लोकसंख्येत ५ टक्के घट !

गेल्या ४० वर्षांत बांगलादेशात हिंदूंची लोकसंख्या ५ टक्क्यांनी घटून ती आता ८.५ टक्के इतकी राहिली आहे. बांगलादेशी हिंदू मोठ्या संख्येने भारतात पलायन येत आहेत. पंतप्रधान शेख हसीना स्वत:ची ओळख ‘धर्मनिरपेक्ष’ अशी सांगून हिंदूंना संरक्षण देण्याचे आश्‍वासन देत आल्या आहेत; परंतु सध्याच्या हिंदूंवरील आक्रमणांच्या घटना रोखण्यास त्याना यश आलेले नाही. Read more »

बांगलादेशमध्ये दुर्गापूजेच्या मंडपात कुराण ठेवणारा ३५ वर्षीय इक्बाल हुसेन असल्याचे उघड !

बांगलादेशात कुराणाचा अवमान झाल्याचा आरोप करत धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण केल्याच्या प्रकरणात अनेक हिंदू ठार झाले. आता या प्रकरणी कोमिला शहरातील पोलिसांनी नानूआ दिघी परिसरातील श्री दुर्गादेवी पूजा मंडपातील श्री हनुमानाच्या मूर्तीच्या पायाजवळ कुराण ठेवणार्‍या संबंधित व्यक्तीची ओळख पटवली आहे. Read more »

आंध्रप्रदेशमधील वनवासी पाड्यांमध्ये धर्मांतर करणार्‍यांशी पोलिसांची हातमिळवणी !

 वनवासी पाड्यांमध्ये धर्मांतर करणार्‍यांशी पोलिसांची हातमिळवणी आहे, असे निरीक्षण ‘अनुसूचित जाती आणि जमाती फोरम’च्या अहवालात नोंदवण्यात आले आहे. Read more »

वर्धा येथे मौलानाकडून ६ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार !

येथील रामनगर परिसरात समीउल्ला खान वल्क अब्दुल हमीद खान (वय २५ वर्षे) या मौलानाने ६ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अमानुष अत्याचार केले. ही घटना १९ ऑक्टोबर या दिवशी सकाळी १० वाजता घडली. पोलिसांनी समीउल्ला याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करून त्याला अटक केली आहे. Read more »

धाराशिव येथे धर्मांधांकडून दगडफेक !

सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित झालेल्या औरंगजेबाविषयीच्या ‘फेसबूक पोस्ट’वरून धार्मिक भावना दुखावल्याचे कारण पुढे करत धर्मांधांनी शहरातील विजय चौक येथे १९ ऑक्टोबरच्या रात्री दगडफेक केली. या दगडफेकीमध्ये विजय चौक येथे बंदोबस्तासाठी असलेले ४ पोलीस घायाळ झाले… Read more »

इस्लामी देश इंडोनेशियामध्ये ७० सहस्र मशिदींच्या ध्वनीक्षेपकाचा आवाज न्यून !

 जगभरात सर्वाधिक म्हणजे २१ कोटी मुसलमान लोकसंख्या असणार्‍या इंडोनेशियामध्ये ७० सहस्र मशिदींवरील ध्वनीक्षेपकांचा आवाज न्यून करण्यात आला आहे. मोठ्या आवाजामुळे लोक त्रस्त झाल्याने ‘इंडोनेशिया मशीद परिषदे’ने हा निर्णय घेतला आहे. Read more »

जबलपूर (मध्यप्रदेश) येथे महंमद पैगंबर यांचा जन्मदिन साजरा करतांना धर्मांधांकडून पोलिसांवर आक्रमण

महंमद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त ‘मिलाद-उन-नबी’ सण साजरा करण्यासाठी येथील संवेदनशील समजल्या जाणार्‍या मच्छी बाजारात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपस्थितांना निर्धारित मार्गाने जाण्यासाठी पोलीस विनंती करत होते; मात्र अचानक पोलिसांवर दगडफेक चालू करण्यात आली. Read more »

बांगलादेशात हिंदूंवरील जिहादी आक्रमणांच्या विरोधात बांगलादेश, तसेच भारतातील १५ राज्यांत आंदोलन !

 बांगलादेशामध्ये हिंदूंवरील जिहाद्यांच्या आक्रमणांच्या विरोधात भारत आणि बांगलादेश येथील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी राष्ट्रव्यापी आंदोलन केले. जिहादी आक्रमणकर्त्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूंचे रक्षण करावे, या मागण्यांसाठी बांगलादेश, तसेच भारतातील नवी देहली, हरियाणा, राजस्थान, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा, ओडिशा, महाराष्ट्र, कर्नाटक आदी १५ राज्यांतील हिंदूंनी याविषयीच्या आंदोलनात सहभाग घेतला. Read more »

बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ‘राष्ट्रीय नागरिकता नोंदणी कायदा’ त्वरित लागू करावा !

बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणांच्या पार्श्वभूमीवर भारतात ‘राष्ट्रीय नागरिकता नोंदणी कायदा’ (एन्.आर्.सी.) त्वरित लागू करून अवैधरित्या देशात रहाणार्‍या बांगलादेशी मुसलमानांना हुसकावून लावण्यात यावे, अशी मागणी अधिवक्ता खुश खंडेलवाल यांनी निवेदनाद्वारे केली आहे Read more »

बांगलादेशी हिंदूंना वाली कोण ?

असुरांचा वध करणार्‍या आदिशक्तीच्या आराधनेसाठी एकत्र येणार्‍या बांगलादेशी हिंदूंवर धर्मांधांनी आसुरी आक्रमणे केल्याने तेथील शेकडो हिंदूंची अत्यंत दयनीय आणि हालाखीची स्थिती झाली आहे. नौआखालीच्या दंगलींची आठवण व्हावी, तसा भयंकर उच्छाद धर्मांधांनी बांगलादेशमध्ये गेल्या १५ दिवसांत मांडला आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​