Menu Close

बांगलादेशासमवेतचे क्रिकेट सामने रहित करा – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन

जोपर्यंत बांगलादेशात होणारे हिंदूंवरील अत्याचार थांबत नाहीत, तोपर्यंत भारत-बांगलादेश यांच्यातील सर्व क्रिकेट सामने आणि बांगलादेशी कलाकारांचे सर्व कार्यक्रम रहित करण्यात यावेत,.

शेगाव आणि भिवंडी येथे धर्मांधांकडून गणेशोत्सव मिरवणुकीवर दगडफेक

शेगाव शहरात किरकोळ वादातून धर्मांधांनी श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीवर दगडफेक केली, तसेच भिवंडी येथेही धर्मांधांनी गणेशमूर्तीवर दगड आणि चपला फेकून विटंबना केली.

बांगलादेशात ५ ते २० ऑगस्‍टच्‍या कालावधीत हिंदूंच्‍या १ सहस्र ६८ ठिकाणांवर आक्रमणे

केवळ ५ ते २० ऑगस्‍टच्‍या पंधरवड्यात हिंदूंची मंदिरे, घरे अथवा दुकाने अशा एकूण १ सहस्र ६८ ठिकाणांना मुसलमानांनी लक्ष्य केले. नासधूस, लूटमार, देवतांची विटंबना आणि…

बांगलादेशातील ढाका विद्यापिठात हिंदु तरुणींचा मुसलमान तरुणांशी विवाह लावण्‍याची योजना

बांगलादेश येथील विद्यापिठात हिंदु तरुणींचा मुसलमान तरुणांशी विवाह लावण्‍याची योजना आखली आहे. लव्‍ह जिहादमध्‍ये अडकलेल्‍या हिंदु मुलींचे धर्मांतर करण्‍यासाठी मुसलमान तरुण या संधीचा वापर करत…

काश्मिरी हिदूंच्या पुनर्वसनासाठी स्वगृही परतायचे आहे !

१९ जानेवारी १९९० या दिवशी काश्मिरी हिंदूंचा नरसंहार झाला, ती पहिली घटना नव्हती. त्याची पाळेमुळे १४ व्या शतकात रूजली आहेत. तेव्हापासून काश्मिरी हिंदू प्रचंड अत्याचार…

पाकिस्तानमध्ये अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करून बलपूर्वक धर्मांतर; तिच्यापेक्षा दुप्पट वयाच्या पुरुषाशी लावले लग्न

पाकिस्तानच्या हुंगुरु गावातून अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करण्यात आले. पीडित मुलीच्या कुटुंबियांनी चौकशी चालू केली. या वेळी त्यांना समजले की, त्यांच्या मुलीचे तिच्या दुप्पट वयाच्या…

क्रिकेट हवे कि हिंदूंचा विश्वास ?

प्रचंड लोकसंख्या लक्षात घेता अन्य देशांच्या तुलनेत भारतात भरलेल्या सामन्यांमुळे अन्य देशांच्या तुलनेत अधिक आर्थिक लाभ साधला जातो; परंतु प्रश्न जेव्हा राष्ट्रप्रेमाचा असतो, तेव्हा तो…

फाळणीच्‍या वेळी पाकिस्‍तानातून पलायन केलेले एकही हिंदु कुटुंब त्‍यांच्‍या सर्व सदस्‍यांसह भारतात पोचले नाही

अयोध्‍या फाऊंडेशनच्‍या अध्‍यक्षा श्रीमती मीनाक्षी शरण यांनी येथे आयोजित ‘शाश्‍वत भारत संवाद’ कार्यक्रमात बोलतांना भारत-पाक फाळणीच्‍या वेळच्‍या भीषण स्‍थितीचा उल्लेख केला.

उत्‍सव मंडल जिवंत; पण मुसलमानांनी त्‍याचे दोन्‍ही डोळे काढून चिरडले !

बांगलादेश येथे ईश्‍वरनिंदेच्‍या आरोपावरून जमावाने मारहाण केलेला हिंदु युवक उत्‍सव मंडल जिवंत आहे, असे बांगलादेशाच्‍या आंतरसेवा जनसंपर्क संचालनालयाने घोषित केले आहे.

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु जनआक्रोश सभेचे आयोजन

भाग्यनगर येथील धरणा चौकात हिंदु जनआक्रोश सभेचे आयोजन करण्यात आले होते. हिंदु जनजागृती समितीच्या सहकार्याने विविध हिंदु संघटनांनी या सभेचे आयोजन केले होते.