(म्हणे) ‘दलित आणि मुसलमान एकत्र आले, तर ते संपूर्ण भारतात राज्य करू शकतात !’ – गुफरान नूर, जिल्हाध्यक्ष, अलीगड, एम्.आय.एम्.

जर दलित आणि मुसलमान एकत्र आले, तर ते संपूर्ण भारतात राज्य करू शकतात, असे विधान एम्.आय.एम्.चे अलीगडचे जिल्हाध्यक्ष गुफरान नूर यांनी जमालपूर येथे केले. ते येथे एका कोपरा सभेमध्ये बोलत होते. Read more »

(म्हणे) ‘मुसलमानांनी अधिक मुलांना जन्म दिला नाही, तर आपला समाज भारतावर राज्य कसा करणार !’

‘मुसलमानांनी अधिक मुलांना जन्म दिला नाही, तर आपला समाज भारतावर राज्य कसा करणार ? असदुद्दीन ओवैसी साहेब पंतप्रधान कसे होणार ? शौकत अली साहेब उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री कसे होणार?’, असे प्रश्‍न एम्.आय.एम्.चे अलीगड जिल्हाध्यक्ष गुफरान नूर यांनी एका चर्चेमध्ये बोलत असल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. Read more »

(म्हणे) ‘वन्दे मातरम्’ गीत आमच्यावर बलपूर्वक थोपवले जात आहे !’ – एम्.आय.एम्.

‘‘वन्दे मातरम्’ गीत आमच्यावर बलपूर्वक थोपवले जात आहे. राज्यघटनेत असे काहीही लिहिलेले नाही. हे आमच्या परंपरांच्या विरोधात आहे. यापूर्वीही सदनाच्या आतमध्ये हे गीत कधीच गायले गेले नाही. आता एक नवी परंपरा चालू केली गेली आहे, जिची काहीही आवश्यकता नव्हती’, अशा शब्दांत एम्.आय.एम्.चे आमदार अख्तरुल ईमान यांनी ‘वन्दे मारतम्’ला विरोध केला. Read more »

राज्यशासनाच्या अध्यादेशात औरंगाबादसमवेत संभाजीनगरचाही उल्लेख केल्याने पुन्हा वाद निर्माण !

औरंगाबाद शहराचे नाव ‘संभाजीनगर’ करण्याचे सूत्र पुन्हा एकदा समोर आले आहे. राज्यशासनाच्या एका अध्यादेशात (जी.आर्.) ‘संभाजीनगर’ असा उल्लेख केल्याने वाद उफाळून आला आहे. ‘सरकारकडूनच असा उल्लेख करण्यात आल्याने सरकारकडून नामांतरासाठी हालचाली चालू करण्यात आल्या आहेत’, असे  सांगण्यात येत आहे. Read more »

उत्तरप्रदेशातील ‘फैजाबाद रेल्वे जंक्शन’चे नाव ‘अयोध्या कँट’ होणार

उत्तरप्रदेश सरकारने ‘फैजाबाद रेल्वे जंक्शन’चे नाव पालटून ‘अयोध्या कँट’ करण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री कार्यालय यांच्याकडून याविषयीची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. Read more »

हिंदू अल्पसंख्य झाल्याने समस्या निर्माण झाल्या ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

हिंदूंची लोकसंख्या ज्या ज्या ठिकाणी वेगवेगळ्या कारणांमुळे अल्प झाली, त्या त्या ठिकाणी समस्या निर्माण झाल्या, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे एका कार्यक्रमात केले. ‘हिंदु राष्ट्राच्या परम वैभवामुळे जगाचे कल्याण होईल’, असा विश्वासही सरसंघचालक डॉ. भागवत यांनी व्यक्त केला. Read more »

ओवैसी यांना अफगाणिस्तानात पाठवून द्यायला हवे ! – केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांचे प्रत्युत्तर

अफगाणिस्तानवरील तालिबानच्या नियंत्रणानंतर तेथील महिलांवरील अत्याचारांविषयी संपूर्ण जग चिंतेत आहे; परंतु ‘एम्आयएम्’चे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी ‘भारत सरकारने तालिबान सरकारमधील अफगाणी लोकांना साहाय्य करण्यापेक्षा भारतातील महिलांना साहाय्य केले पाहिजे’, असे विधान केले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​