Menu Close

मराठ्यांचा इतिहास सांगणारा ‘अटक ते कटक’ हा नकाशा एन्.सी.ई.आर्.टी.च्या पाठ्यपुस्तकातून गायब !

महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींच्या आळशीपणामुळे महाराष्ट्राच्या दैदीप्यमान इतिहासावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या अन्यायाच्या विरोधात आम्ही मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे, असे वक्तव्य श्रीमंत मुधोजीराजे भोसले…

पुणे : शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये शासकीय भूमीवर मशिदीचे अतिक्रमण

शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये कार्यरत असलेल्या मुसलमान पोलिसांना नमाजपठणासाठी एक छोटी जागा देण्यात आली होती; परंतु त्या जागेच्या सभोवतालच्या १० गुंठे शासकीय भूमीवर अतिक्रमण करून एक…

‘नेपाळ एअरलाईन्स’ या आस्थापनाने जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारत यांना अनुक्रमे पाक अन् चीन यांचा भाग दर्शवला

‘नेपाळ एअरलाईन्स’ या नेपाळच्या राष्ट्रीय विमान आस्थापनाने नुकताच एक नकाशा प्रसिद्ध केला. त्यात संपूर्ण जम्मू-काश्मीरला पाकिस्तानात, तर संपूर्ण ईशान्य भारत चीनमध्ये दाखवण्यात आले. जगात स्वत:च्या…

अकोल्यात हिंदुत्वाचा महाहुंकार : १६ हजारांहून अधिक हिंदूंच्या उपस्थितीत झाली भव्य ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ सभा

आमदार टी. राजा सिंह यांनी अकोल्याच्या ऐतिहासिक भूमीत ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ सभेत हिंदुत्वाचा नवा मंत्र फुंकला असून भारताला आता अधिकृतपणे ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्याची वेळ आली…

ज्यांना वाटत असेल, त्यांनी खुशाल आमच्या दरबारात यावे; आमच्याकडील ईश्वरी विद्येचे दर्शन घडवू – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

हिंदु धर्माचा प्रसार आणि संतांचा अवमान करणार्‍या तथाकथित निधर्मीवाद्यांना बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी नागपूरच्या भूमीतून आव्हान दिले आहे.

बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील ‘कॉर्पोरेट जिहाद’ व धर्मांतराचे षडयंत्र रोखा – हिंदु जनजागृती समिती

‘लव्ह जिहाद’, ‘धार्मिक दहशत’ आणि ‘धर्मांतर रॅकेट’चा सखोल तपास करून यातील देशव्यापी साखळी उघड करावी, अन्यथा समिती जनआंदोलन छेडेल, असा इशारा समितीने एका निवेदनाच्या माध्यमांतून…

‘टी.सी.एस्.’मधील लव्ह जिहादच्या प्रकरणात धर्मांतरविरोधी कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे आवाहन

नाशिक येथील ‘टी.सी.एस्.’ मधील लव्ह जिहादच्या प्रकरणात नोंदवलेल्या गुन्ह्यातून ‘धर्मांतराचा प्रयत्न’ हे शब्द जाणीवपूर्वक वगळल्याचे दिसून येते. या गुन्ह्याचे स्वरूप केवळ विनयभंग नाही. त्यामागे धर्मांतराचा…

गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता ?’ या पुस्तकावर तात्काळ बंदी घाला – हिंदुत्वनिष्ठांची आंदोलनाद्वारे मागणी

गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता ?’ हे पुस्तक छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान तर करतेच, त्याचप्रमाणे पुस्तकात अनेक घटना या…

हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र राज्य मंदिर महासंघ यांच्या वतीने विविध मागण्यांचे शासन अन् प्रशासन यांना निवेदन सादर

मदरसा आधुनिकीकरण, ‘कॉर्पोरेट जिहाद’, पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळणे आणि पैसे घेऊन देवदर्शन करणे आदी विषयांत योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी

कलमापठण न केल्याने हिंदु सुरक्षारक्षकांवर चाकूने वार करणारा उच्चशिक्षित जिहादी अटकेत

मुंबईतील मीरारोड येथे काम चालू असलेल्या एका इमारतीच्या सुरक्षारक्षकांना नाव आणि धर्म विचारून जैब जुबैर अंसारी नावाच्या युवकाने त्यांना कलमापठण करण्यास सांगितले. कलमापठण करता न…