महाराष्ट्रातील नवरात्रोत्सवात गरबा आणि दांडिया कार्यक्रमांमध्ये मुसलमानांना प्रवेशबंदी करण्याचा मोठा निर्णय विश्व हिंदु परिषदेने घेतला आहे.
सोलापूर येथील बापूजीनगर येथील म्हाडा संकुलातील समाजमंदिरात गेल्या २५ वर्षांपासून चालू असलेल्या अवैध चर्चवर सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने अंततः टाळे ठोकले.
अन्नसुरक्षेचे नियम जर आवश्यक असतील, तर ते धर्म, पंथ किंवा सण यांचा भेद न करता सर्वांसाठी समानपणे लागू झाले पाहिजेत.
ऑगस्ट महिन्यात झालेल्या ‘महापौर जनता दरबारा’त महापौरांनी त्यांच्या भाषणाचा प्रारंभ ‘जय श्रीराम’ म्हणून केल्यावर त्याला एका व्यक्तीने आक्षेप घेतला होता.
गृहमंत्री खर्गे म्हणाले की, त्या व्यक्तीला (मोहन गौडा) दुसर्याच कारणासाठी कह्यात घेण्यात आले होते, त्याचा कुणाल कामराशी काहीही संबंध नव्हता. तो (मोहन गौडा) एक सराईत…
पाकच्या पंजाब प्रांतातील नरोवाल जिल्ह्यात असलेल्या सिराज गावात अनुमाने १०० ते १२५ वर्षे जुने हिंदु मंदिर धर्मांध मुसलमानांकडून पाडण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
‘ढाका ट्रिब्यून’ वृत्तपत्राच्या वृत्तानुसार बांगलादेशात सरस्वती पूजा, श्रीकृष्ण जन्माष्टमी, दुर्गाष्टमी आणि बुद्ध पौर्णिमा यांच्या दिवशी मिळणार्या सरकारी सुट्या रहित करण्यात आल्या होत्या.
मिरवणुकीमध्ये ‘मस्जिद वही बनाएंगे’ अशा घोषणा देण्यात आल्या, तसेच भारताच्या नकाशाच्या मध्यभागी मशीद असल्याची चित्रे झळकवण्यात आली. मिरवणुकीमध्ये ‘पॅलेस्टाईन’चे झेंडेही फडकवण्यात आले.
राज्याच्या बिलासपूर जिल्ह्यातील खपरगंज आणि मसानगंज येथे काही दिवसांपूर्वी मुसलमानांनी हिंदूंवर दगडफेक करून दंगल भडकवली होती.
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीमध्ये गेल्या २२ वर्षांपासून चालू असलेला गणेशोत्सव एका संघटनेने दिलेल्या निवेदनानंतर बंद करण्याच्या निर्णयाचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.