Menu Close

‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिना’निमित्त हिंदु जनजागृती समिती आणि हिंदू राष्ट्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन

शिवछत्रपतींनी ३५० वर्षांपूर्वी चालू केलेल्या शुद्धीकरण मोहिमेचा आदर्श समोर ठेवून हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु राष्ट्र सेना यांच्या पुढाकाराने ५ जणांना सोलापूर येथे विधीवत् हिंदु…

‘पुणे सार्वजनिक सभे’कडून अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना ‘सार्वजनिक काका’ पुरस्कार प्रदान

‘पुणे सार्वजनिक सभा’ या ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या संघटनेकडून ‘हिंदु विधीज्ञ परिषदे’चे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना ज्येष्ठ विधीज्ञ नंदू फडके यांच्या हस्ते ‘सार्वजनिक काका’…

बंट्वाळ (कर्नाटक) : एस्.डी.पी.आय कडून हिंदु जनजागृती समितीच्या गुरुपौर्णिमा कार्यक्रमाला विरोध

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २९ जुलै या दिवशी येथील गीतांजली कल्याण मंडपामध्ये गुरुपौर्णिमा महोत्सव शांततापूर्ण वातावरणात साजरा  करण्यात आला.

नेपाल हिंसा: आतापर्यंत ३ हिंदूंचा मृत्यू ,नेपाळमधील भारताच्या सीमेला लागून असलेल्या ६ जिल्ह्यांत संचारबंदी

नेपाळमधील कोशी प्रांतातील सुनसरी जिल्ह्यात कावड यात्रेच्या वेळी भोंग्यांच्या आवाजावरून काही दिवसांपूर्वी मुसलमानांनी केलेल्या आक्रमणानंतर झालेल्या दंगलीत पोलिसांनी गोळीबार केला.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भर पावसात ‘पावनखिंड मोहीम’ आणि इतिहासाचा जागर

छत्रपती शिवाजी महाराज नेहमी युद्धसज्ज होते, तसेच त्यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यात पूर्णत: स्वत:चे तंत्र विकसित केले. त्यांनी निर्माण केलेले स्वराज्य हे ‘अटक ते जिंजी’…

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या प्रयत्नांमुळे सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन बिल्डर लॉबीला भेट जाण्यापासून वाचली

तहसीलदारांनी मूळ सुनावणीत साक्ष-पुरावे नोंदवले नाहीत, उलटतपासणी घेतली नाही आणि अपील कालावधी शेष असतांनाच घाईघाईने खरेदी प्रमाणपत्र निर्गमित केले.

‘वारकरी महाअधिवेशन’ : वारकरी संप्रदाय आणि हिंदु धर्म यांच्यात फूट पाडणार्‍यांच्या विरोधात संघटित होण्याचा निर्धार !

वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राचा कणा असून महाराष्ट्र जोडण्याची शक्ती या संप्रदायात आहे. काही निधर्मी, साम्यवादी , पुरोगामी महाराष्ट्राला खिळखिळे करण्याचा प्रयत्न करत आहेत.

‘छत्तीसगड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज’, ‘स्वावलंबी भारत अभियान’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या वतीने ‘कर्मचारी व्यक्तीमत्त्व विकास प्रशिक्षण कार्यशाळे’चे आयोजन

 यशासाठी तणावमुक्त वातावरण आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी वातावरण जितके अधिक सकारात्मक असेल, तितका संवाद चांगला होतो आणि उत्पादकता वाढते.

मोशी (पिंपरी-चिंचवड) येथील ‘अक्सा बेकरी’त हिंदूंच्या आरोग्याशी खेळ केल्याचा आरोप

आदर्शनगर परिसरातील गट नं. ४५४ मध्ये ‘अक्सा बेकरी’च्या नावाखाली गेल्या ५ वर्षांपासून चालू असलेला अत्यंत भयंकर, किळसवाणा आणि मानवी आरोग्यास घातक असा प्रकार उघडकीस आला…

कागल शहरातील वृक्षांची मूक हत्या थांबवा ! – हिंदु विधीज्ञ परिषदेचे कागल नगर परिषद येथे निवेदन

हरित लवाद आणि उच्च न्यायालय यांच्या आदेशांनुसार तातडीने झाडांच्या भोवती असलेले काँक्रीटीकरण काढावे, या मागणीसाठी हिंदु विधीज्ञ परिषदेने कागल नगर परिषदेत मुख्याधिकारी अजय पाटणकर यांना…