आमदार टी. राजा सिंह यांनी अकोल्याच्या ऐतिहासिक भूमीत ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ सभेत हिंदुत्वाचा नवा मंत्र फुंकला असून भारताला आता अधिकृतपणे ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्याची वेळ आली…
हिंदु धर्माचा प्रसार आणि संतांचा अवमान करणार्या तथाकथित निधर्मीवाद्यांना बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी नागपूरच्या भूमीतून आव्हान दिले आहे.
‘लव्ह जिहाद’, ‘धार्मिक दहशत’ आणि ‘धर्मांतर रॅकेट’चा सखोल तपास करून यातील देशव्यापी साखळी उघड करावी, अन्यथा समिती जनआंदोलन छेडेल, असा इशारा समितीने एका निवेदनाच्या माध्यमांतून…
नाशिक येथील ‘टी.सी.एस्.’ मधील लव्ह जिहादच्या प्रकरणात नोंदवलेल्या गुन्ह्यातून ‘धर्मांतराचा प्रयत्न’ हे शब्द जाणीवपूर्वक वगळल्याचे दिसून येते. या गुन्ह्याचे स्वरूप केवळ विनयभंग नाही. त्यामागे धर्मांतराचा…
गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता ?’ हे पुस्तक छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान तर करतेच, त्याचप्रमाणे पुस्तकात अनेक घटना या…
मदरसा आधुनिकीकरण, ‘कॉर्पोरेट जिहाद’, पाठ्यपुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा वगळणे आणि पैसे घेऊन देवदर्शन करणे आदी विषयांत योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी
मुंबईतील मीरारोड येथे काम चालू असलेल्या एका इमारतीच्या सुरक्षारक्षकांना नाव आणि धर्म विचारून जैब जुबैर अंसारी नावाच्या युवकाने त्यांना कलमापठण करण्यास सांगितले. कलमापठण करता न…
‘गोमंतक टीव्ही’वरील ‘सेंट फ्रान्सिस झेव्हिअर’ विषयावरील चर्चेच्या वेळी हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉ. मनोज सोलंकी यांनी मांडलेल्या विचारांचा अत्यंत चुकीच्या पद्धतीने विपर्यास केला जात आहे.
देशभरात गोसंवर्धन आणि गोसंरक्षणासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने चालू करण्यात आलेल्या गो सन्मान आवाहन अभियानाच्या अंतर्गत गोवा आणि महाराष्ट्रातील विविध तहसीलदारांना सविस्तर निवेदन देण्यात आले आहे.
नाशिकमध्ये नुकत्याच एका आयटी आस्थापनेतील ‘कॉर्पोरेट जिहाद’ उघडकीस आला. अशा प्रकारचा जिहाद भारतातील कोणत्याही शहरात किंवा ‘कॉर्पोरेट’ आस्थापनेत घडू शकतो.