हिंदुत्वनिष्ठांच्या संघटित मागणीनंतर सुरक्षेच्या कारणास्तव सारसबाग उद्यान २८ आणि २९ मे या दिवशी बंद ठेवण्यात येणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध ‘गोकुळ’च्या काही उत्पादनांनी ‘हलाल’ प्रमाणपत्र घेतल्याचे समोर आले आहे. गोकुळच्या तूप, लोणी आणि दूध पावडर या उत्पादनांसाठी हे प्रमाणपत्र घेण्यात आले आहे.
दुर्गाडी किल्ल्यावरील मंदिरात हिंदु भाविकांना प्रवेश मिळावा आणि हिंदु भाविकांवरील निर्बंध हटवण्यात यावेत, या मागणीसाठी कल्याण येथील किल्ल्याजवळ शिवसेना अन् अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी घंटानाद…
नरिमन पॉईंटसारख्या उच्चभ्रू परिसरातील ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’च्या ‘बॅकबे रिक्लेमेशन’ येथील शाखेत इस्लामी धर्मांतराचा प्रकार उघडकीस आला आहे.
शिरोली पुलाची येथे धर्मांधांनी हिंदु युवतीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी शहरात मोर्चा काढला. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या मोर्चाचा प्रारंभ झाला.
गोव्यात जिहादींचा शिरकाव झाला आहे. गोवा ही भूमी जिहादींचा अड्डा बनायला देऊ नये. गोव्यात बांगलादेशी रोहिंगा घुसले आहेत. जिहाद्यांना धडकी बसेल अशी कृती झाली पाहिजे.
यापूर्वी विशाळागडावर रेहान मलीक याच्या नावावर जो उरूस भरवला जात होता, त्यात मोठ्या प्रमाणात प्राण्यांचा बळी दिल्याने त्याचे मांस आणि रक्त सर्वत्र सांडून विशाळगड अपवित्र…
गृहसंकुलांमध्ये पशूंची हत्या न करण्याचा सर्वाेच्च न्यायालयाचा आदेश आहे; मात्र तरीही मीरा-भाईंदरसारख्या मुसलमानबहुल भागांत बकरी ईदनिमित्त हत्या करण्यासाठी पशूंना आणले जात आहे.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरील ‘श्री शिवराजेश्वर मंदिरा’साठी तब्बल ५५ वर्षांनंतर शासनाने वार्षिक निधी ३ हजार रुपयांवरून १ लाख रुपये केला.
मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या निकालानंतरच्या पहिल्याच शुक्रवारी हिंदूंनी भोजशाळेत मोठी गर्दी केली. ७०० वर्षांत पहिल्यांदाच असे घडले. शुक्रवारी भोजशाळेत केवळ ‘जय सियाराम’चा जयघोष घुमत होता.