विशाळगडासह सर्व गडांवरील अतिक्रमणे हटवणारच !

कुठल्याही परिस्थितीत आम्ही विशाळगडासह राज्यातील सर्व गडांवरील अतिक्रमणे हटवणारच आहोत, असे आश्‍वासन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी हिंदु जनजागृती समितीला दिले. Read more »

अफझलखानाच्या थडग्याजवळील अनधिकृत बांधकाम उद्ध्वस्त !

जिल्ह्यातील महाबळेश्‍वर तालुक्यातील किल्ले प्रतापगड येथील अफझलखानाच्या थडग्याजवळील अनधिकृत बांधकाम पोलीस बंदोबस्तात हटवण्यास १० नोव्हेंबर या शिवप्रतापदिनी पहाटेपासून प्रारंभ करण्यात आला. Read more »

गीता आणि श्रीकृष्ण यांचा अपमान करणारे देशाचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांना अटक करा – डॉ. विजय जंगम (स्वामी), अखिल वीरशैव लिंगायत महासंघ

आजही हिंदूंच्या मनामनात जिवंत असलेल्या ‘गीता’ या ग्रंथाविषयी वादग्रस्त वक्तव्य करतांना भारताचे माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील (चाकूरकर) यांनी गीतेमधून जिहादची शिकवण दिली जात असल्याचा जावईशोध लावला आहे. Read more »

मोमीनपूर (कोलकाता) येथील हिंसाचारात ‘अल् कायदा’ आणि ‘इसिस’ यांचा हात – शुभेंदू अधिकारी, विरोधी पक्षनेते, बंगाल

कोलकाताच्या मोमीनपूर भागात झालेल्या हिंसाचारात ‘अल् कायदा’ आणि ‘इसिस’ यांचा हात आहे, असा दावा बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते तथा भाजप आमदार शुभेंदू अधिकारी यांनी नुकताच केला. Read more »

प्रभु श्रीरामचंद्र यांचा विज्ञापनातून अवमान करणार्‍या ‘मंगलम् ऑर्गेनिक्स’ या कापूर बनवणार्‍या आस्थापनाच्या मालकाची क्षमायाचना !

भु श्रीरामचंद्र यांचा विज्ञापनातून अवमान करणार्‍या ‘मंगलम् ऑर्गेनिक्स’ या कापूर बनवणार्‍या आस्थापनाचे मालक पंकज दुधोजवाला यांनी समस्त रामभक्त आणि भाविक यांची सार्वजनिक क्षमा (माफी) मागितली आहे. Read more »

‘आदिपुरुष’ चित्रपटातील आक्षेपार्ह भाग वगळले नाही, तर कायदेशीर कारवाईचा विचार करू !

जर ‘आदिपुरुष’ चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये हटवण्यात आली नाहीत, तर चित्रपटावर कायदेशीर कारवाई करण्याचा विचार केला जाईल, अशी चेतावणी मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिली आहे. Read more »

लव्ह जिहादला बळी पडलेल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी राज्यशासन अधिवक्ता नियुक्त करणार !

भाजपच्या उपप्रदेशाध्यक्षा सौ. चित्रा वाघ यांनी ३० सप्टेंबर या दिवशी चेंबूर येथे जाऊन हत्या झालेल्या विवाहितेच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. Read more »

तमिळनाडूमध्ये हिंदू बहुसंख्य असलेल्या संपूर्ण गावावर वक्फ बोर्डने सांगितली मालकी !

तमिळनाडू वक्फ बोर्डाने राज्यातील तिरुचिरापल्ली जिल्ह्यामधील तिरुचेंदुराई या संपूर्ण गावावर स्वतःचा मालकी हक्क दाखवला आहे. Read more »

महान हिंदु धर्माच्या रक्षणासाठी संघटित व्हायला हवे – मनोज सूर्यवंशी, लातूर जिल्हाध्यक्ष, भाजप

धर्माच्या रक्षणासाठी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली. अशा महान हिंदु धर्माच्या रक्षणासाठी आपण संघटित व्हायला हवे. ‘जे धर्माचे कार्य करतील त्यांनाच मतदान करू’, अशी भूमिका हिंदूंची असायला हवी, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष मनोज सूर्यवंशी यांनी केले. Read more »

शबाना आजमी, जावेद अख्तर, नसीरुद्दीन शाह हे ‘तुकडे तुकडे टोळी’चे स्थानिक हस्तक – मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा

जेव्हा राजस्थानमध्ये कन्हैयालाल यांची हत्या झाली, तेव्हा या लोकांच्या तोंडातून एक शब्दही बाहेर पडला नाही, झारखंडच्या दुमकामध्ये मुसलमान तरुणाने हिंदु मुलीला जाळून ठार केल्यानंतरही हे लोक गप्प होते, अशी टीका मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी केली आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​