धर्मसंसदेत मोहनदास गांधी यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह विधान केल्याच्या प्रकरणी छत्तीसगड पोलिसांनी मध्यप्रदेशातील खजुराहोे येथून कालीचरण महाराज यांना अटक केली. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. Read more »
गोव्यात २७ डिसेंबर या दिवशी कोरोनाचा नवीन प्रकार ‘ओमिक्रॉन’चा पहिला रुग्ण आढळल्याने सरकारने सतर्कतेचे आदेश दिलेले आहेत; मात्र प्रत्यक्षात कार्यक्रमांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे. Read more »
आयोजित धर्मसंसदेमध्ये मोहनदास करमचंद गांधी यांच्या हत्येवरून नथुराम गोडसे यांचे कौतुक केल्यावरून कालीचरण महाराज यांच्या विरोधात काँग्रेसच्या नेत्यांनी तक्रारी केली. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे. Read more »
जे कुणी लोकांचे धर्मांतर करत आहेत ते तलवार वापरून, भीती दाखवून धर्मांतर करत नाहीत. एखाद्याचे चांगले काम आणि त्या धर्मातील व्यक्तींचे चारित्र्य इतरांना धर्मांतरित करण्यास प्रभावित करते. भेदभाव न करता मानवतेची सेवा करण्यास मिळावी, यासाठी एखाद्या विशिष्ट धर्मात लोक धर्मांतर करतात, असे फुकाचे विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद Read more »
राज्यातील भाजप सरकारने विधानसभेमध्ये धर्मांतरविरोधी विधेयक बहुमताने संमत केले. ‘हे विधेयक ‘लोकविरोधी’, ‘अमानवी’, ‘घटनाविरोधी’, ‘गरीबविरोधी’ आणि ‘कठोर’ आहे’, असे सांगत काँग्रेसने त्याला जोरदार विरोध करण्याचा प्रयत्न करत गोंधळ घातला; मात्र काँग्रेस हे विधेयक रोखण्यास अयशस्वी ठरली. Read more »
मुंबई येथे काँग्रेसच्या साहाय्याने हिंदु देवतांची टिंगलटवाळी करणार्या मुनावर फारुकी याच्या कार्यक्रमाचे १८ डिसेंबर या दिवशी वायबी चव्हाण सेंटर येथे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेसची शाखा असलेल्या ‘ऑल इंडिया प्रोफेशनल्स काँग्रेस’ने याविषयी ‘ट्विटर’वर माहिती दिली. ‘मुक्त संभाषण म्हणून त्याने हिंदूंच्या देवतांचे विडंबन केले’, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. Read more »
कर्नाटकच्या विधानसभेत बोलतांना ‘बलात्कार थांबवू शकत नसाल, तर झोपा आणि मजा करा’, असे विधान करणारे काँग्रेसचे आमदार आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष रमेश कुमार यांच्यावर सर्वच स्तरातून टीका झाल्यानंतर त्यांनी क्षमा मागितली आहे. ‘या गंभीर गुन्ह्याला हसण्यावारी नेण्याचा किंवा ‘तो क्षुल्लक आहे’, असे सांगण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. ती केवळ एक टिप्पणी होती. Read more »
काँग्रेसप्रणीत आघाडी सरकारने त्याच्या काळात ‘भगव्या आंतकवादा’च्या नावाखाली मला अडकवण्याचे पुष्कळ प्रयत्न केले. यासाठी ४०० कोटी रुपये व्यय करण्यात ओल. पूर्ण यंत्रणा कामाला लावली गेली; मात्र आरोपींच्या सूचीमध्ये माझे नाव घालण्यात त्यांना यश आले नाही. Read more »
असिमानंद पुढे म्हणाले की, या देशातील काही निधर्मी लोकच या देशाची खरी समस्या आहेत, हे आता हिंदूंना हळूहळू समजू लागले आहे. एक दिवस सर्व हिंदूंना हे समजले, तर देशातील अनेक समस्या समाप्त होतील. Read more »
सी.बी.एस्.ई. बोर्डा (केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ)च्या १२ वीच्या परीक्षेच्या वेळी समाजशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये ‘वर्ष २००२ मध्ये कोणत्या सरकारच्या काळात गुजरातमध्ये मुसलमानविरोधी हिंसाचाराचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला ?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाच्या खाली भाजप, काँग्रेस, डेमॉक्रेटिक आणि रिपब्लिकन असे ४ पर्याय देण्यात आले होते. Read more »
Notice :
The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.
Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here.
Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article.