राजस्थानमधील पोलीस ठाण्यांमध्ये देवघर बनवण्यावर बंदी ! – काँग्रेस सरकारचा पोलिसांच्या माध्यमातून हिंदुद्वेषी आदेश

राजस्थान राज्यातील पोलीस ठाण्यांमध्ये हिंदूंचे देवघर बनवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. राज्याच्या पोलीस मुख्यालयातून या संदर्भात आदेश देण्यात आला आहे. यावर भाजपने टीका केली आहे. राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात हिंदूंचे धार्मिक स्थान निर्माण करण्यात आले आहे आणि तेथे पूजा अन् आरती केली जाते. Read more »

‘ट्विटर’वर अवमानकारक ट्वीट करून ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान !

 महाविकास आघाडी सरकारमधील ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी २२ ऑक्टोबर या दिवशी एका ट्वीट करून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना माकडापेक्षा न्यून लेखण्याचा घृणास्पद प्रकार केला. याविषयी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर काही वेळातच डॉ. राऊत यांनी स्वतःचे आक्षेपार्ह ‘ट्वीट’ पुसून (डिलीट) टाकले. Read more »

काँग्रेसींना झालेली जाणीव !

‘दक्षिण आशिया इस्लामी अधिपत्याखाली आणण्याचे काम चालू आहे !’ अशा प्रकारचे विधान एखादा काँग्रेसी नेता करू शकतो, हे काँग्रेसमध्ये गांधी यांचा उदय झाल्यापासून आतापर्यंतच्या इतिहासात दुर्मिळच म्हणावे लागेल. Read more »

शैक्षणिक जिहाद !

ही घुसखोरी करण्यामागील कारस्थान हिंदू जाणून आहेत, हे साम्यवादी आणि जिहादी विचारसरणी असणार्‍यांनी लक्षात घ्यावे. प्राध्यापक राकेशकुमार पांडेय यांनी जिहादचे वास्तव समोर आणल्यावर हिंदुद्वेष्ट्यांना पोटशूळ उठला नाही, तरच नवल ! Read more »

काँग्रेसचा शेतकरीविरोधी तोंडवळा !

जर देशात मध्यवर्ती किंवा कुठल्या राज्याच्या निवडणुका असतील, तर काँग्रेसवाल्यांच्या गलिच्छ राजकारणाला कुठलीही सीमा रहात नाही. हेच काँग्रेसवाल्यांचे गलिच्छ राजकारण सध्या उत्तरप्रदेशमधील लखीमपूर खीरी येथील हिंसाचाराच्या प्रकरणाच्या निमित्ताने संपूर्ण देश पहात आहे. Read more »

आसाममध्ये धर्मांधांनी केलेल्या हिंदूंच्या हत्यांचे समर्थन करणार्‍या काँग्रेसच्या धर्मांध आमदाराला अटक !

गेल्या आठवड्यात दरांग जिल्ह्यात अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर धर्मांधांनी आक्रमण केले होते. या पार्श्वभूमीवर ‘वर्ष १९८३ मध्ये दरांग जिल्ह्यात धर्मांधांनी ८ बोडोंची (हिंदु आदिवासींमधील एक जमातीतील लोकांची) केलेली हत्या योग्य होती’, असे हिंदुद्वेषी विधान काँग्रेसचे धर्मांध आमदार शर्मन अली अहमद यांनी केले. या प्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. Read more »

अतिक्रमणमुक्तीची आशा !

देशात वैध बांधकामे झाली किंवा वैध मार्गाने एखादी योजना कार्यान्वित केली गेली, अशा प्रकारच्या घटना सध्या पुष्कळ अल्प किंवा दुर्मिळच आढळतात; कारण सर्वत्र अवैधतेचाच सुळसुळाट झाला आहे. अवैधतेचे एक अंग म्हणजे ‘अतिक्रमण’ असे म्हणता येईल. आजवर देशात अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत. त्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. Read more »

दरांग (आसाम) येथे अतिक्रमणावरील कारवाईच्या वेळी सहस्रो सशस्त्र धर्मांधांकडून पोलिसांवर आक्रमण

दरांग जिल्ह्यातील धौलपूर येथे अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी गेलेले अतिक्रमणविरोधी पथक आणि पोलीस यांच्यावर सहस्रो धर्मांध आंदोलनकर्त्यांनी आक्रमण केले. या वेळी पोलिसांनी संरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात सद्दाम हुसेन आणि शेख फरीद यांचा मृत्यू झाला. या हिंसाचारामध्ये ९ पोलीस घायाळ झाले. Read more »

भगवेकरणाचा बागुलबुवा !

एखाद्या विचारधारेचा तर्काधारित प्रतिवाद करता आला नाही की, तिला अपकीर्त करण्यासाठी दुष्प्रचाराचे तंत्र अवलंबले जाते. भारतातील निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आणि त्यांना पाठीशी घालणारी काँग्रेस यांच्या संदर्भात काहीसे असेच झाले आहे. हिंदुद्वेषाने पछाडलेले निधर्मीवादी ‘हिंदु प्रोपोगंडा’ (प्रचाराचे तंत्र) निर्माण करत असतात, तसेच भगवेकरणाचे कथित आरोप करतात. काँग्रेसचे नेते भगव्या आतंकवादाच्या कपोलकल्पित कहाण्या रचून त्या सांगत फिरत असतात. Read more »

(म्हणे) ‘गेल्या २०० वर्षांत कुणाला हिंदु धर्म समजला असेल, तर ते महात्मा गांधी होते !’ – राहुल गांधी यांचा जावईशोध

भाजपचे नेते म्हणतात ‘आम्ही हिंदुत्वनिष्ठ आहोत’; पण गेल्या १०० ते २०० वर्षांत कुणाला हिंदु धर्म समजला असेल, तर ते महात्मा गांधी होते. भाजपलाही हे मान्य आहे. ज्यांना संपूर्ण जग आदर्श मानते, त्या म. गांधी यांनी अहिंसेला उत्तम प्रकारे समजून घेतले आणि जगाला समजावून सांगितले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​