तहसीलदार कार्यालयाच्या परिसरात असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता होत नसल्यामुळे दुर्गंधी पसरली असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
स्त्रियांवरील अत्याचारांना तात्काळ कठोर शिक्षा देऊन समाजात कायद्याचा धाक निर्माण केला जात होता. आजच्या परिस्थितीतही शासनाने गुन्हेगारांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या…
नाशिक येथील एका नामांकित कंपनीत अनेक हिंदु महिला कर्मचाऱ्यांचे झालेले लैंगिक शोषण आणि छळ, ही केवळ नाशिकपुरती मर्यादित घटना नसून तो एका ‘कॉर्पोरेट जिहाद’चा व्यापक…
देशभरात मोठ्या प्रमाणात बेपत्ता होणार्या मुलींच्या सुरक्षेसाठी ‘बेटी सुरक्षित, राष्ट्र सुरक्षित’ या राष्ट्रव्यापी अभियानाचा प्रारंभ पुण्यात करण्यात आला. ‘कॉर्पोरेट जिहाद – नक्की सत्य काय ?’…
महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींच्या आळशीपणामुळे महाराष्ट्राच्या दैदीप्यमान इतिहासावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या अन्यायाच्या विरोधात आम्ही मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे, असे वक्तव्य श्रीमंत मुधोजीराजे भोसले…
शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये कार्यरत असलेल्या मुसलमान पोलिसांना नमाजपठणासाठी एक छोटी जागा देण्यात आली होती; परंतु त्या जागेच्या सभोवतालच्या १० गुंठे शासकीय भूमीवर अतिक्रमण करून एक…
‘नेपाळ एअरलाईन्स’ या नेपाळच्या राष्ट्रीय विमान आस्थापनाने नुकताच एक नकाशा प्रसिद्ध केला. त्यात संपूर्ण जम्मू-काश्मीरला पाकिस्तानात, तर संपूर्ण ईशान्य भारत चीनमध्ये दाखवण्यात आले. जगात स्वत:च्या…
आमदार टी. राजा सिंह यांनी अकोल्याच्या ऐतिहासिक भूमीत ‘हिंदु राष्ट्र-जागृती’ सभेत हिंदुत्वाचा नवा मंत्र फुंकला असून भारताला आता अधिकृतपणे ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्याची वेळ आली…
हिंदु धर्माचा प्रसार आणि संतांचा अवमान करणार्या तथाकथित निधर्मीवाद्यांना बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी नागपूरच्या भूमीतून आव्हान दिले आहे.
‘लव्ह जिहाद’, ‘धार्मिक दहशत’ आणि ‘धर्मांतर रॅकेट’चा सखोल तपास करून यातील देशव्यापी साखळी उघड करावी, अन्यथा समिती जनआंदोलन छेडेल, असा इशारा समितीने एका निवेदनाच्या माध्यमांतून…