‘लव्ह जिहाद’ वेगाने फोफावण्यामागील काही कारणे

‘लव्ह जिहाद’ला आळा घालायचा असेल, तर तो वेगाने फोफावण्यामागील कारणांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

१. हिंदू मुलींच्या अयोग्य कृती आणि अज्ञान

अ. मुसलमान मुलांवर पटकन विश्वास ठेवणे : ‘एका पाकिस्तानी वंशाच्या मुसलमानाने सांगितले, ‘‘हिंदू मुलींना फसवणे सोपे असते; कारण त्या भोळ्या असतात आणि कोणत्याही गोष्टीवर पटकन विश्वास ठेवतात. त्यांच्याशी गोड बोलून त्यांची खोटी स्तुती केली की, त्यांना आम्ही ‘जिहादी’ त्यांचेच वाटतो.’’ – सौ. दुर्गा सरदेसाई, अमेरिका

आ. मुलींचे अल्लड वय : ‘लव्ह जिहाद’च्या बळी ठरलेल्या बहुतेक हिंदू मुली या १३ ते १८ वर्षे वयोगटातीलच असतात. या अल्लड वयातील मुलींना मुसलमान फूस लावून प्रेमाच्या जाळ्यात ओढतात आणि त्यांच्यावर बलात्कार करतात. त्या मुली अल्पवयातील लैंगिक आकर्षणामुळे ‘काय चांगले अन् काय वाईट’ यांतील भेद जाणत नाही. त्यामुळे त्यांचा पाय प्रेमात घसरतो.’

इ. मुसलमानांना राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्याशी विवाह करणे : काही हिंदू युवतींना इस्लामी क्रौर्याचा इतिहास ज्ञात असतो; पण ‘एका तरी मुसलमानाला आपण राष्ट्रीय प्रवाहात आणून त्याची मानसिकता पालटू शकतो’, असा अपसमज त्या अननुभवी वयात करून घेतात आणि स्वतःचा घात करून घेतात.

र्इ. मुसलमानांना पौरुषत्व असलेले आणि हिंदूंना पौरुषत्वहीन समजणे : ‘मुसलमानांच्या प्रेमपाशात अडकलेल्या मुलींचे प्रबोधन करायला गेले, तर त्या ‘‘मुसलमान पौरुषत्व असलेले (मर्द) आहेत, तर हिंदू ‘नामर्द (पौरुषत्वहीन) असतात’’, असे सांगून हिंदूंच्या पुरुषार्थालाच आव्हान देतात.’

उ. इस्लामी आक्रमकांचा इतिहास ज्ञात नसणे : हिंदू मुली ‘लव्ह जिहाद’ला बळी पडतात, याचे एक प्रमुख कारण म्हणजे त्यांना इस्लामी आक्रमकांनी १,३०० वर्षे हिंदुस्थानवर केलेले अत्याचार आणि इस्लामची जिहादी विचारसरणी यांचे ज्ञान नसते, हे होय.

ऊ. हिंदु धर्माचे महत्त्व ज्ञात नसणे : हिंदू मुलींना हिंदु धर्माचे महत्त्व ज्ञात नसणे, हेही त्या ‘लव्ह जिहाद’ला बळी पडण्यामागील महत्त्वाचे कारण आहे. अशा मुलींकडून धर्मपालन केले जात नसल्याने त्यांच्यात हिंदु धर्माविषयी अभिमान नसतो आणि म्हणूनच त्या परधर्मात जाण्यास सिद्ध होतात.

२. हिंदू पालकांच्या अयोग्य कृती

अ. मुलींना अनिर्बंध स्वातंत्र्य देणे : पालकांकडून हिंदू मुलींना दिले जाणारे अनिर्बंध स्वातंत्र्य अन् त्यांना पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करण्यासाठी दिली जाणारी मुभा, यांमुळे त्या मुली पालकांना पुढे पुढे जुमानीत नाहीत.

आ. मुलींना भावनिक आधार देण्यास अपयशी ठरणे : ‘एका सर्वेक्षणानुसार एकट्या किंवा अलीप्त रहाणार्‍या मुली ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात फसण्याचे प्रमाण जास्त आहे. ज्या मुलींना भावनिक आधार मिळत नाही, त्या मुली तो आधार बाहेर शोधण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक मुलीला तिच्या डोक्यावर हात फिरवून आस्थेने चौकशी करणारे आणि तिचे बोलणे ऐकणारे पालक हवे असतात.

इ. ‘सर्वधर्मसमभाव’ जपण्यासाठी मुसलमानांचे खरे स्वरूप दाखवणार्‍या घटना मुलींपर्यंत पोहोचू न देणे : एका मारवाडी संमेलनात ‘लव्ह जिहाद’मध्ये फसलेल्या मुलींच्या पालकांनी ‘‘आमच्या मुली धार्मिक विचारांच्या होत्या. पूजा-अर्चा आणि उपवास करायच्या, तरीही त्या मुसलमानांसमवेत पळून गेल्या’’, अशा शब्दांत त्यांची व्यथा मांडली. हेच पालक पूर्वी ‘सर्वधर्मसमभाव’चे खोटे तत्त्वज्ञान समाजाला सांगत असत. परिस्थितीमुळे कधी हिंदू-मुसलमान प्रश्न समोर आलेच, तर मुलीशी बोलतांना ‘‘ते तुझे विषय नाहीत, ते राजकारण असते. तू तुझ्या भवितव्याकडे लक्ष दे’’, असा ‘सर्वधर्मसमभावी’ उपदेश ते करत.

र्इ. मुलगी आधुनिक विचारांची असल्याचा आत्मघातकी अभिमान बाळगणे : काही पालक त्यांची मुलगी कुठल्या ‘पाट्र्यां’मध्ये जाते, कुठल्या स्तराच्या मुलांसह सहलीला जाते, कुठले चित्रपट पहाते, कुठल्या कार्यक्रमांत भाग घेते आदींची कधीही चिकित्सा करत नाहीत. उलट ‘त्यांची मुलगी आधुनिक विचारांची आहे’, याचा त्यांना आत्मघातकी अभिमान असतो.’ – श्री. समीर दरेकर

उ. प्रतिमा कलंकित होण्याच्या भयापोटी हतबल भूमिका ! : ‘लव्ह जिहाद’ला मुलगी बळी पडल्यास त्याविषयी आई-वडील पोलिसांत तक्रार नोंदवतात; पण समाजात स्वतःची प्रतिमा कलंकित होण्याच्या भीतीमुळे न्यायालयाच्या बाहेरच ते प्रकरण मिटवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.’ – ममता त्रिपाठी, स्तंभलेखक

३. हिंदू समाजाच्या अयोग्य कृती

अ. ‘मला काय त्याचे’ अशी वृत्ती : ‘एका हिंदू घरातील मुलगी मुसलमानाने पळवून नेल्यावर ‘आपल्या घरातील मुलीबाळी तर सुरक्षित आहेत ना ? मग कशाला करायचा विचार ?’, असा विचार अन्य हिंदूंच्या मनात असतो.’

आ. धर्मनिरपेक्षतेचा अतिरेकी विचार करणे : ‘मुसलमान पळवत असलेल्या हिंदू तरुणींचा टाहो हिंदू समाजातील काहींना ऐकूच येत नाही; कारण त्यांनी न वितळणारे धर्मनिरपेक्षतेचे उष्ण शिसे कानांच्या दोन भोकांत ओतून घेतलेले असते.

इ. हिंदु धर्मावरील संकटांविषयी काही देणे-घेणे नसणे : हिंदू समाज आपापसांत भांडण्यात वा एकमेकांची उणी-दुणी काढण्यात मोठेपणा मानतो. वेगवेगळ्या हिंदू संघटनांमध्ये स्वतःचे अस्तित्व जपण्याचा प्रयत्न करतो. हिंदु धर्म आणि त्याच्यावर आलेली संकटे यांविषयी त्याला काही देणे-घेणे नसते.’

र्इ. पळवून नेलेली मुलगी परत आणण्याचे धाडस न दाखवणे : ‘मुसलमान युवकाने मुलगी पळवून नेली, तर तिला सोडवून आणण्याची धमक हिंदू समाज दाखवत नाही. हरणांच्या कळपावर आक्रमण करून त्यातील उमदे हरीण त्या कळपासमोरच वाघ हिंस्रतेने फाडतो आणि फस्त करतो; परंतु अगतिकतेने ते पहात बसण्यापलीकडे त्या कळपास काहीच करता येत नाही. अगदी तशीच अवस्था हिंदू समाजाची झाली आहे. ‘पोरगी माझ्यासाठी मेली’, असे म्हणून हात झटकून आपल्या दैनंदिन कामकाजात व्यस्त रहाणे, यात कोणताही पुरुषार्थ नाही.

उ. संघटितपणे लढा देण्याची मानसिकता नसणे : `लव्ह जिहाद’च्या कथा ऐकून हिंदू समाजातील बहुतांशांच्या मुठी आवळतात; पण त्याविरुद्ध संघटितपणे लढा देण्याची मानसिकता कोणीही दाखवत नाही.’

४. मतांध राजकीय पक्ष !

‘मुसलमानांची मते गमावण्याचे भय असल्याने ‘लव्ह जिहाद’चे आक्रमण मोडण्याचे धाडस कोणत्याही राजकीय पक्षात नाही’