वादग्रस्त ‘सनबर्न फेस्टिव्हल’ गोव्यासह पुण्यात झालेल्या विरोधानंतर या वर्षी मुंबईत शिवडी येथे १९ ते २१ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. अमली पदार्थांचे अतीसेवन,…
‘सनबर्न फेस्टिवल’ भारतात नेहमीच वादग्रस्त राहिला आहे. गोव्यातून हद्दपार झाल्यावर या वर्षी मुंबईत शिवडी येथे १९ ते २१ डिसेंबर या कालावधीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…
‘धर्माे रक्षति रक्षितः’ (धर्माचे रक्षण करणार्याचे धर्म, म्हणजेच ईश्वर रक्षण करतो) या उक्तीनुसार राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सनातन संस्थेच्या वतीने देहलीतील प्रतिष्ठित ‘भारत मंडपम्’…
सामाजिक माध्यमांतून हिंदु देवतांच्या विरोधात एआय निर्मित आणि पालट केलेल्या अश्लील चित्रांचा सर्रास वापर केला जात आहे. हे एक सुनियोजित षड्यंत्र असून याचा हेतू केवळ…
पोर्तुगिजांनी मर्दनगड किल्लाच पूर्णपणे उद्ध्वस्त केला. त्यामुळे आपण आपल्या पूर्वजांच्या इतिहासाचे स्मरण करण्यासाठी मर्दनगडाला पुन्हा उर्जितावस्था आणली पाहिजे.
इंद्रायणी-चंद्रभागा या पवित्र नद्यांचे प्रदूषण, वारकर्यांच्या तीर्थक्षेत्री कायमस्वरूपी मद्य-मांस विक्री बंद करण्यात यावी. नक्षलवादाचा आरोप असणार्या संघटनांचे मुखवटे काढून त्यांचे खरे चेहरे उघड केले आहेत.
२७ मे या दिवशी बंट्वाळमध्ये अब्दुल रेहमान याच्या हत्येनंतर संपूर्ण दक्षिण कन्नड जिल्ह्यातील हिंदु नेत्यांना लक्ष्य करून त्यांच्याविरुद्ध षड्यंत्रे रचली जात आहेत.
महाराष्ट्रामध्ये मठ-मंदिरांच्या जागांवर वक्फ बोर्डने दावा केला आहे. त्यामुळे मठ-मंदिरांना अडचण निर्माण होते. हे षड्यंत्र रोखण्यासाठी वक्फ बोर्ड आणि वक्फ कायदा हे दोन्ही रहित झाले…
वक्फ कायदा हिंदूंच्या जमिनी बळकावण्यासाठी पाशवी अधिकार देतो. त्यामुळे हे दोन्ही कायदे रद्द करणे ही आपली प्राथमिकता असली पाहिजे,” असे मत अधिवक्ता श्री विष्णु शंकर…
‘शिवाजी विद्यापीठ’, चे ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’, असा नामविस्तार करण्यात यावा या मागणीसाठी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु राष्ट्र समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 17…