पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध ‘गोकुळ’च्या काही उत्पादनांनी ‘हलाल’ प्रमाणपत्र घेतल्याचे समोर आले आहे. गोकुळच्या तूप, लोणी आणि दूध पावडर या उत्पादनांसाठी हे प्रमाणपत्र घेण्यात आले आहे.
शिरोली पुलाची येथे धर्मांधांनी हिंदु युवतीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी शहरात मोर्चा काढला. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या मोर्चाचा प्रारंभ झाला.
यापूर्वी विशाळागडावर रेहान मलीक याच्या नावावर जो उरूस भरवला जात होता, त्यात मोठ्या प्रमाणात प्राण्यांचा बळी दिल्याने त्याचे मांस आणि रक्त सर्वत्र सांडून विशाळगड अपवित्र…
देवस्थानांच्या भूमी सहजरित्या इतरांना हस्तांतरीत होऊ शकतील, अशी प्रावधाने असणार्या आणि त्यामुळे देवस्थानांचे आर्थिक स्रोत नष्ट होण्याची शक्यता असणार्या ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’…
राष्ट्रगुरु समर्थ रामदासस्वामी यांच्यावर सामाजिक माध्यमांचा आधार घेत कोणतेही ऐतिहासिक पुरावे न देता, उपलब्ध पुराव्यांविषयी दिशाभूल करत राष्ट्रविघातक लोकांनी अत्यंत हीन प्रतीचे आरोप केले आहेत.
स्त्रियांवरील अत्याचारांना तात्काळ कठोर शिक्षा देऊन समाजात कायद्याचा धाक निर्माण केला जात होता. आजच्या परिस्थितीतही शासनाने गुन्हेगारांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या…
‘लव्ह जिहाद’, ‘धार्मिक दहशत’ आणि ‘धर्मांतर रॅकेट’चा सखोल तपास करून यातील देशव्यापी साखळी उघड करावी, अन्यथा समिती जनआंदोलन छेडेल, असा इशारा समितीने एका निवेदनाच्या माध्यमांतून…
गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता ?’ हे पुस्तक छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान तर करतेच, त्याचप्रमाणे पुस्तकात अनेक घटना या…
देशभरात गोसंवर्धन आणि गोसंरक्षणासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने चालू करण्यात आलेल्या गो सन्मान आवाहन अभियानाच्या अंतर्गत गोवा आणि महाराष्ट्रातील विविध तहसीलदारांना सविस्तर निवेदन देण्यात आले आहे.
‘हात कातरो खांब प्रकरणाविषयी कोणतेही पुरावे नाहीत, निर्णय पुराव्यावर आधारित असावा’, असे आमदार कार्लुस फेरेरा यांनी केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर हिंदू रक्षा महाआघाडीने ठोस भूमिका मांडली…