विरार येथील एकता मित्र मंडळाच्या वतीने शिवजयंती महोत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला. या वेळी समितीच्या वतीने शिवजयंतीनिमित्त व्याख्यानाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात आले.
बांगलादेशी घुसखोरांविरोधात शोधमोहीम राबवून त्यांना साहाय्य करणार्यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करावा, अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आलेल्या बांगलादेशी घुसखोरांविरोधातील मूक निदर्शनात करण्यात आली.
धरणगाव तालुक्यात ‘हिंदु राष्ट्र फुलपाट’ अशा फलकाचे अनावरण मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. हिंदु राष्ट्रासाठी उत्स्फूर्तपणे स्वतःहून तरुणांनी फलकाच्या अनावरणाचे नियोजन केले.
इंटरनॅशनल वेदांत सोसायटीचे सचिव स्वामी प्रबुद्धानंद पुरी यांनी महाकुंभक्षेत्री लावण्यात आलेल्या समितीच्या प्रदर्शनाला भेट दिली. या वेळी स्वामी प्रबुद्धानंद पुरी म्हणाले, ‘‘हिंदु जनजागृती समितीचे कार्य…
आज धर्मरक्षणाचे कार्य करणार्या संघटना निवडकच आहेत; त्यात हिंदु जनजागृती समितीचे कार्य पुष्कळ चांगले आहे. आज धर्मांतर झालेल्यांचे शुद्धीकरण करण्याची पुष्कळ आवश्यकता आहे.
ज्या अकबराने हिंदूंची मंदिरे पाडली, हिंदु स्त्रियांवर अत्याचार केले, त्याच्याविषयी आपल्या शालेय विद्यार्थ्यांना ‘अकबर श्रेष्ठ होता’, असे शिकवण्यात येत आहे, त्याऐवजी ‘हिंदु राजे कसे श्रेष्ठ…
मुख्यमंत्र्यांनी राज्यभरात ‘बांगलादेशी घुसखोर शोधमोहीम’ राबवून सर्व घुसखोरांना शोधून काढावे, तसेच त्यांना साहाय्य करणार्यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करावा, अशी मागणी समितीने आंदोलनाद्वारे केली.
हिंदु जनजागृती समितीचे सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी नुकतीच आनंद आखाड्याचे महामंडलेश्वर श्री गणेशानंद महाराज यांची भेट घेऊन त्यांना राष्ट्रीय हिंदु अधिवेशनाचे निमंत्रण दिले.
हिंदु धर्मावर होत असलेले विविध आघात, हिंदु राष्ट्राची संकल्पना, धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदु जनजागृती समितीने आरंभलेले कार्य, यांविषयी महाकुंभपर्वातील समितीचे ग्रंथ आणि फलक…
हिंदु धर्मावर होत असलेले विविध आघात, हिंदु राष्ट्राची संकल्पना, धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी हिंदु जनजागृती समितीने आरंभलेले कार्य यांविषयी महाकुंभमेळ्यातील प्रदर्शन युवकांना आकर्षित करत…