‘आय.आर्.सी.टी.सी.’च्या गाड्यांमध्ये झटका चिकन उपलब्ध नाही. हिंदूंना अशा प्रकारे भ्रष्ट का केले जात आहे ? यामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत, हे त्वरित थांबवावे,…
गड-दुर्गांवरील अतिक्रमण काढण्यासाठी आणि नव्याने अतिक्रमणे होऊ नयेत, यासाठी जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी पत्रकारांशी…
महाकुंभपर्वात कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचून हिंदु राष्ट्राचा प्रसार करण्यासाठी ‘एकही लक्ष हिन्दू राष्ट्र’, ‘सभी समस्याओं का एकमात्र समाधान हिंदु राष्ट्र हिन्दू राष्ट्र’, ‘कुंभ के संतोंकी गर्जना…
नास्तिकतावादी निधर्मी लोक कुंभमेळ्यात येऊन हिंदु भाविकांच्या श्रद्धेचा अनादर करत आहेत. देवतांचे विडंबन करत आहेत. नागा साधूंनी त्यांच्या पद्धतीने विरोध केला आहे.
गोव्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी अनधिकृत वास्तव्य करणार्या बांगलादेशी घुसखोरांना गोव्यातून हाकलून लावले पाहिजे, असे प्रतिपादन समितीचे श्री. सत्यविजय नाईक यांनी केले.
हिंदु धर्मावरील मंदिर सरकारीकरण, घटती हिंदू लोकसंख्या, वक्फ बोर्ड, बांगलादेशी घुसखोरी आदी आघातांविषयी हिंदूंना जागृत करण्याची आवश्यकता आहे, असे मत विश्व हिंदु परिषदेचे संघटन महामंत्री…
आमच्या आया- बहिणी लव्ह जिहादच्या विळख्यात अडकल्या आहेत. हिंदू आज एकत्र आले नाहीत, तर भारतमातेचे आणखी काही तुकडे होण्याचा धोका आहे. यासाठी हिंदूसंघटन अत्यावश्यक आहे.
शहरातील अयोध्यानगर भागातील श्री हनुमान मंदिरात समस्त सनातनी हिंदूंच्या वतीने सामूहिक श्री हनुमान चालिसा आणि महाआरती करण्यात आली.
मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशीला आणि चैतन्याचा स्रोत आहेत. मंदिरे हिंदु धर्मप्रचाराची केंद्रे होण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया, असे आवाहन महाराष्ट्र मंदिर महासंघाचे विदर्भ समन्वयक…
धर्माभिमानी श्री. सुनील नाईक यांच्या पुढाकाराने, तसेच प्रखर धर्माभिमानी श्री. गजेंद्र गुळवी यांच्या योगदानाद्वारे सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला १५० युवती आणि महिला उपस्थित…