समितीकडून पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणच्या गुढीपाडव्याविषयी प्रवचन घेण्यात आले, तसेच ‘गुढी कशी उभारावी ?’, याचे प्रात्यक्षिकाद्वारे प्रबोधन करण्यात आले
वक्फ कायदा हिंदूंच्या जमिनी बळकावण्यासाठी पाशवी अधिकार देतो. त्यामुळे हे दोन्ही कायदे रद्द करणे ही आपली प्राथमिकता असली पाहिजे,” असे मत अधिवक्ता श्री विष्णु शंकर…
सुराज्य अभियानाच्या पाठपुराव्यानंतर पोलिसांच्या गणवेशात नवाजुद्दीन सिद्दीकी यांना दाखवणारी आणि जनतेला जुगार खेळण्यास प्रवृत्त करणारी जाहिरात अखेर सोशल मीडियावरून हटवली आहे; मात्र दोषींवर कारवाई अद्याप…
वारंवार होणार्या दंगली आणि त्यांमुळे होणारी हानी रोखण्यासाठी सरकारने कठोर, तर हिंदूंनी संघटित व्हावे, असे परखड प्रतिपादन कु. प्राची शिंत्रे यांनी केले. त्या तळेगाव येथे…
महाराष्ट्रासह देशभरात ‘हलाल इंडिया’, ‘हलाल सर्टिफिकेशन सर्व्हिसेस इंडिया’, ‘जमियत उलेमा-ए-हिंद’, ‘जमियत उलेमा-ए-महाराष्ट्र’ आदी अनेक संस्थांकडून बेकायदेशीपणे हलाल प्रमाणपत्रांचे वाटप करून कोट्यवधी रुपये गोळा करण्यात येत…
होळीचा उत्सव किंवा दिवाळी असू दे, हिंदूंना संस्कृतीवर होणार्या आक्रमणाला तोंड द्यावे लागत आहे. या आक्रमणाच्या माध्यमातून हिंदु धर्माच्या पवित्र आणि शुद्ध तत्त्वावर आघात होत…
सातारा येथील मंदिर विश्वस्त, पुजारी, प्रतिनिधी यांनी संघटितपणे क्रांती घडवून आणली पाहिजे आणि हिदूंची मंदिरे सरकारी जोखडातून मुक्त केली पाहिजेत, असे आवाहन मंदिर महासंघाच्या वतीने…
राज्यातून औरंगजेबाची कबर उखडून टाकण्यासाठी शिवप्रेमींनी उत्स्फूर्तपणे चालू केलेल्या आंदोलनाची नोंद घेत शासनाने त्वरित कबर उखडून टाकायला हवी, असे परखड मत श्री. प्रशांत जुवेकर यांनी…
हिंदु माता-भगिनींनी धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण केले पाहिजे आणि ‘लव्ह जिहाद’पासून सावध रहायला हवे, असे प्रतिपादन कु. क्रांती पेटकर यांनी केले. समितीच्या वतीने ‘लव्ह जिहाद :…
महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखाली असणारी राज्यभरातील सर्व देवस्थाने त्यांचा लेखापरीक्षण अहवाल प्रकाशित करतात; मात्र महाराष्ट्र वक्फ बोर्डाने मागील १७ वर्षे सरकारला लेखापरीक्षण अहवाल सादर केलेले नाहीत.