हिंदु राष्ट्र होणे अत्यावश्यक झाले आहे. असे झाले नाही, तर येत्या काळात हिंदू अल्पसंख्य होतील आणि अन्य धर्मीय १०० कोटी होतील, असे स्पष्ट मत अखिल…
समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारूदत्त पिंगळे यांनी इस्कॉनचे प्रमुख श्री. गौरांग दास यांची नुकतीच भेट घेतली. या प्रसंगी सद्गुरु डॉ. चारूदत्त पिंगळे यांनी श्री.…
श्रीकृष्णजन्मभूमीच्या मुक्तीसाठी आणि श्रीकृष्णाच्या भव्य मंदिराच्या उभारणीसाठी गावोगावी आणि घराघरांत ‘महासंवाद’ चालू करण्याचा ऐतिहासिक निर्णय प्रयागराज महाकुंभक्षेत्री पार पडलेल्या ‘महासंवाद’ सोहळ्यात घेण्यात आला.
धर्माचरण करून जर आपण या महाकुंभात सहभागी झालो, तरच आपल्यात साधनेची प्रेरणा निर्माण होईल, असे वक्तव्य समितीचे श्री. राजन केसरी यांनी केले. उत्तरप्रदेशाच्या समाजकल्याण मंत्रालयाद्वारे…
महाकुंभपर्वात काही दिवसांपूर्वी संतांनी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी केली होती. याच्या पुढच्या टप्प्यात संतांच्या वंदनीय उपस्थितीत ४ फेब्रुवारीला हिंदु राष्ट्राच्या राज्यघटनेच्या प्रारुपाचे लोकार्पण…
हिंदु जनजागृती समिती, श्री दत्त मंदिर न्यास, माणगाव आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने ८ फेब्रुवारी या दिवशी माणगाव येथील श्री दत्त मंदिरात ‘द्वितीय…
चिपळूण तालुक्यातील श्री वाग्देवी मंदिर सहाण या ठिकाणी ‘हिंदु राष्ट्र का हवे ?’ या विषयावर सभा आयोजित करण्यात आली होती. गावप्रमुख धाकटू रत्ना गावकर यांच्या…
राजमाता जिजाऊ मांसाहेब यांच्या ३६० व्या सुवर्णतुला दिनाचे औचित्य साधून शिवप्रेमी मित्र मंडळ, महिला बचत गट आणि श्री क्षेत्र महाबळेश्वर ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने उत्सव आयोजित…
मंदिर महासंघाच्या वतीने मंदिरे विश्वस्त संपर्क अभियान अंतर्गत तालुक्यातील चिंचघर येथील श्री हनुमान मंदिर आणि कोरेगाव येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर या ठिकाणी बैठका झाल्या.
समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारूदत्त पिंगळे यांनी श्रीमद् जगद्गुरु विद्याभास्करजी स्वामीजी यांची नुकतीच भेट घेऊन त्यांना समितीच्या कार्याची सविस्तर माहिती दिली.