ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू धर्म व महाराष्ट्राची संस्कृती टिकवण्यासाठी आयुष्य वेचले, त्यांच्या मंदिराला शासनाकडून योग्य निधी दिला जात नाही. उलट, औरंगजेबासारख्या क्रूर आक्रमकाच्या कबरीच्या…
छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदु धर्माच्या रक्षणासाठी आपल्या देहाचा प्रत्येक अवयव आणि रक्ताच्या एक एक थेंबाचा त्याग केला होता.
महाराष्ट्र प्रादेशिक परिवहन कार्यालयाने अलीकडेच बनावट ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ची विक्री करून या प्रणालीचा अपलाभ उठवणार्या अनधिकृत विक्रेत्यांना चेतावणी दिली.
येथील शिवस्मारक सभागृहात ‘ॐ काली हिंदवी स्वराज्य सेना, सोलापूर’ यांच्याकडून हिंदु धर्मरक्षणाच्या कार्यात सदैव तत्पर असणार्या धर्माभिमान्यांना ‘धर्मरक्षक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
उमाटे कॉलेज येथे इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीकारकांचे योगदान’ या विषयावर प्रवचन आयोजित करण्यात आले. समितीचे श्री. अभिजीत पोलके यांनी…
ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोगल आक्रमकांच्या विरोधात लढून हिंदवी स्वराज्य स्थापन केले, त्याप्रमाणे हिंदूंनाही विविध समस्यांच्या उत्तरासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करावी लागेल, असे आवाहन…
सद्य:स्थितीत देशभरात १५ सहस्र मंदिरांचे संघटन होत असून यापुढे मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात आंदोलनाचा शंखनाद करायचा आहे, असे आवाहन श्री. सुनील घनवट यांनी ‘रत्नागिरी जिल्हास्तरीय मंदिर-न्यास…
वर्ष २०२१ मध्ये हे कुंड खुले करण्याचे काम चालू करण्यात आले. ४ वर्षांनंतरही या कुंडाचे काम अद्यापही अपूर्ण आहे. तरी पुढील ३ महिन्यांत कुंडाचे काम…
विरार येथील एकता मित्र मंडळाच्या वतीने शिवजयंती महोत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला. या वेळी समितीच्या वतीने शिवजयंतीनिमित्त व्याख्यानाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात आले.
बांगलादेशी घुसखोरांविरोधात शोधमोहीम राबवून त्यांना साहाय्य करणार्यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करावा, अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आलेल्या बांगलादेशी घुसखोरांविरोधातील मूक निदर्शनात करण्यात आली.