छत्तीसगड राज्य सरकार हिंदू समाजाच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलत आहे. राज्यात लव्ह जिहाद आणि बळजबरीच्या धर्मांतराला पूर्णतः आळा घालण्यासाठी कठोर येत्या अधिवेनात कायदा करण्याचा निर्णय…
केंद्र शासनाने प्रस्तुत केलेल्या वक्फ संबंधीच्या विधेयकात वक्फ मंडळाला मिळालेले अमर्याद अधिकार काही प्रमाणात कमी करण्यात आले असले, तरी हिंदू समाजाच्या भूमीच्या रक्षणाची संपूर्ण हमी…
उत्तराखंडचे मुख्यमंत्री धामी यांनी राज्यातील १४ ठिकाणांची नावे पालटली आहेत. मुख्यमंत्री धामी यांनी ईदच्या दिवशीच या जिल्ह्यांतील अनेक ठिकाणांची नावे पालटली आहेत.
भाग्यनगरमध्ये ६ दिवसांचे लाठीकाठी शौर्य प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. विविध भागांतील ८० हून अधिक तरुण-तरुणींनी या शिबिरात सहभाग घेतला.
‘एक दिवस छत्रपती शिवरायांच्या सान्निध्यात’ या मोहिमेअंतर्गत समितीच्या वतीने २३ मार्च या दिवशी सुधागड येथे मोहीम पार पडली. यात ३७ जणांनी सहभाग घेतला.
वक्फ कायद्याविषयी समस्त हिंदूंनी सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे. पाकिस्तानने शत्रू संपत्ती कायदा करून हिंदूंची संपत्ती कह्यात घेतली, तर भारत सरकारने वक्फ कायदा करून हिंदूंची संपत्ती…
मंदिर महासंघाच्या प्रभावी पाठपुराव्यामुळे हा ऐतिहासिक विजय मिळाला आहे. महसूल कर्मचाऱ्यांच्या संगनमतातून हडप केलेली ही जमीन परत मिळाल्याने भक्तगणांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
महाराष्ट्रामध्ये मठ-मंदिरांच्या जागांवर वक्फ बोर्डने दावा केला आहे. त्यामुळे मठ-मंदिरांना अडचण निर्माण होते. हे षड्यंत्र रोखण्यासाठी वक्फ बोर्ड आणि वक्फ कायदा हे दोन्ही रहित झाले…
विद्यापीठ व्यवस्थापन समिती आणि शासन यांच्याकडून कारवाई कधी होणार ? असा प्रश्न हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. या…
मंदिर व्यवस्थापनाने श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात वस्त्रसंहिता लागू करावी, या मागणीसाठी मंदिराचे व्यवस्थापक श्री. अनिल दिंडे यांना मंदिर महासंघाच्या वतीने निवेदन देण्यात आले.