पोर्तुगिजांनी मर्दनगडाच्या तटावर तोफांचा भडिमार चालू ठेवला. तटाला आणखी एक खिंडार पडले. ९ नोव्हेंबरला खिंडीतून आत शिरण्याचा पोर्तुगिजांनी बेत केला.
२७ मे या दिवशी बंट्वाळमध्ये अब्दुल रेहमान याच्या हत्येनंतर संपूर्ण दक्षिण कन्नड जिल्ह्यातील हिंदु नेत्यांना लक्ष्य करून त्यांच्याविरुद्ध षड्यंत्रे रचली जात आहेत.
राज्यातील अनेक शाळांमधून विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानातूनच शालेय साहित्य, गणवेश, वह्या-पुस्तके, बूट इत्यादी खरेदी करण्यास सक्ती केली जाते. या सक्तीचा थेट फटका विद्यार्थ्यांच्या पालकांना बसतो.
देहू-आळंदी येथून वारी निघण्यापूर्वी पशूवधगृहासाठीचे आरक्षण रहित करण्यात यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याचे संघटक श्री. सुनील घनवट यांनी केली आहे.
‘मेसर्स अरेन्को केटरिंग’ या आस्थापनावर आय.आर्.सी.टी.सी.बंदी घातली आहे. तरीही हे आस्थापन नियम आणि ग्राहक हक्क धोरण यांचे उल्लंघन करून केटरिंग सेवा चालवत आहेत.
पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गर्भवती महिला तनीषा भिसे यांना १० लाख रुपये अनामत रक्कम न भरल्याने रुग्णालयात भरती करून घेतले नाही आणि त्यामुळे त्यांचा…
छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी ज्याप्रमाणे स्वराज्यासाठी संघर्ष केला, त्याप्रमाणे हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी संघर्ष करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन समितीचे श्री. किशोर जगताप यांनी धाराशिव येथे…
हिंदुत्वनिष्ठांवरील अन्याय दूर करण्यासाठी ‘राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती’ हिंदु कार्यकर्त्यांना कायदेशीरदृष्ट्या प्रशिक्षित करणार आहे. त्यासाठी सर्व अधिवक्त्यांनी या कार्यात समर्पितभावाने सहभागी होणे आवश्यक आहे
महाराष्ट्रामध्ये मठ-मंदिरांच्या जागांवर वक्फ बोर्डने दावा केला आहे. हे षड्यंत्र रोखण्यासाठी वक्फ बोर्ड आणि वक्फ कायदा हे दोन्ही रहित झाले पाहिजे, असे मार्गदर्शन सुनील घनवट…
हिंदु नववर्षाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी सामूहिक गुढी उभारण्याचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.