गोव्यात इन्क्विझिशन लागू केल्यानंतर स्थानिक हिंदूंचे जीवन नरक बनले. ख्रिस्ती मिशनरी स्थानिक हिंदूंवर हिंदु धर्माचा त्याग करून ख्रिस्ती पंथ स्वीकारण्यासाठी बळजोरी करू लागले. हिंदूंची शेकडो…
महामोर्चासाठी रस्त्यावर उतरलेल्या हजारो गड-दुर्ग प्रेमींच्या मागण्यांना यश ! शिवछत्रपती स्थापित हिंदवी स्वराज्याचे अविभाज्य अंग म्हणजे त्यांनी दूरदृष्टीने उभे केलेले गड-दुर्ग ! पराक्रमी इतिहासाची साक्ष…
देशात केवळ १५ टक्के असणार्या अल्पसंख्य मुसलमान समाजाला इस्लामनुसार संमत हलाल मांस खायचे आहे, म्हणून उर्वरित ८५ टक्के जनतेवरही ते लादण्यात येऊ लागले.
शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्वराच्या चौथर्यावर चढून महिलेने घेतले दर्शन ! शनिशिंगणापूर (नगर) येथील प्रसिद्ध जागृत आणि स्वयंभू श्री शनैश्वराच्या चौथर्यावर चढून २८ नोव्हेंबर या दिवशी…
इतिहास म्हणजे केवळ भूतकाळातील घटनाक्रम नसून, तो एक प्रेरणादायी आणि भविष्यातील वाटचालीचा ‘दीपस्तंभ’ आहे. तोच इतिहास जर खोटा आणि विकृत करून समाजमनावर बिंबवला गेला, तर…