अकोला येथील ३०० हून अधिक मंदिरांचे विश्वस्त या कार्यक्रमाला उपस्थित होते. श्री चंडिकादेवीला पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमाला आरंभ झाला.
वारकर्यांच्या विविध प्रश्नांसाठी सद्गुरु श्री गंगागिरी महाराज मठाने ६ जुलैला वारकरी महाअधिवेशन आयोजित केले होते. त्याच्या अध्यक्षस्थानावरून महाराज बोलत होते.
महाराष्ट्रामध्ये मठ-मंदिरांच्या जागांवर वक्फ बोर्डने दावा केला आहे. हे षड्यंत्र रोखण्यासाठी वक्फ बोर्ड आणि वक्फ कायदा हे दोन्ही रहित झाले पाहिजे, असे मार्गदर्शन सुनील घनवट…
वक्फ कायद्याविषयी समस्त हिंदूंनी सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे. पाकिस्तानने शत्रू संपत्ती कायदा करून हिंदूंची संपत्ती कह्यात घेतली, तर भारत सरकारने वक्फ कायदा करून हिंदूंची संपत्ती…
मंदिर महासंघाच्या प्रभावी पाठपुराव्यामुळे हा ऐतिहासिक विजय मिळाला आहे. महसूल कर्मचाऱ्यांच्या संगनमतातून हडप केलेली ही जमीन परत मिळाल्याने भक्तगणांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
महाराष्ट्रामध्ये मठ-मंदिरांच्या जागांवर वक्फ बोर्डने दावा केला आहे. त्यामुळे मठ-मंदिरांना अडचण निर्माण होते. हे षड्यंत्र रोखण्यासाठी वक्फ बोर्ड आणि वक्फ कायदा हे दोन्ही रहित झाले…
मंदिर व्यवस्थापनाने श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात वस्त्रसंहिता लागू करावी, या मागणीसाठी मंदिराचे व्यवस्थापक श्री. अनिल दिंडे यांना मंदिर महासंघाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
वक्फ कायदा हिंदूंच्या जमिनी बळकावण्यासाठी पाशवी अधिकार देतो. त्यामुळे हे दोन्ही कायदे रद्द करणे ही आपली प्राथमिकता असली पाहिजे,” असे मत अधिवक्ता श्री विष्णु शंकर…
सातारा येथील मंदिर विश्वस्त, पुजारी, प्रतिनिधी यांनी संघटितपणे क्रांती घडवून आणली पाहिजे आणि हिदूंची मंदिरे सरकारी जोखडातून मुक्त केली पाहिजेत, असे आवाहन मंदिर महासंघाच्या वतीने…
नंदुरबार जिल्ह्यात प्रथमच महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. त्यात सहभागी मंदिरांनी एकमताने मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच त्याला आरंभ…