भाविकांनी अर्पण केलेला पैसा केवळ देवस्थान आणि हिंदू संस्कृतीच्या संवर्धनासाठीच वापरला जावा, तो नागरी कामांसाठी वळवणे कायदेशीरदृष्ट्या अयोग्य आहे, अशी ठाम भूमिका महासंघाने घेतली होती.
अन्नसुरक्षेचे नियम जर आवश्यक असतील, तर ते धर्म, पंथ किंवा सण यांचा भेद न करता सर्वांसाठी समानपणे लागू झाले पाहिजेत.
‘श्री भगवानपुरी संस्थान, कुरळपूर्णा’ या नोंदणीकृत ‘सार्वजनिक धार्मिक ट्रस्ट’च्या मालकीची शेतभूमी बळकावण्याचा डाव महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या सजग आणि कायदेशीर पाठपुराव्यामुळे उधळला गेला.
अचलपूर तालुक्यातील मौजा काकडा येथील श्री मारोती संस्थानाच्या मालकीची शेतभूमी कुळ कायद्यांतर्गत खरेदी करण्याचा प्रयत्न कायदेशीर लढ्यामुळे हाणून पाडण्यात आला.
तहसीलदारांनी मूळ सुनावणीत साक्ष-पुरावे नोंदवले नाहीत, उलटतपासणी घेतली नाही आणि अपील कालावधी शेष असतांनाच घाईघाईने खरेदी प्रमाणपत्र निर्गमित केले.
११ जुलै या दिवशी पहाटेपासूनच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे प्रतिनिधी आणि सियाराम मंदिर शाखेचे धर्मप्रेमी स्वागत सेवेत कार्यरत होते.
आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो वारकरी आणि भाविक पंढरपुरात येत असल्याने कायदा अन् सुव्यवस्था, तसेच धार्मिक वातावरण कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला…
महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी श्री तुळजाभवानीदेवी मंदिराच्या मालकीच्या सहस्रो एकर भूमी घोटाळ्याकडे सरकारचे लक्ष वेधले होते.
पुरातन ‘देवराई आणि देवराहाटी’च्या भूमी कोणत्याही पूर्वसूचनेविना अनधिकृतरित्या महाराष्ट्र्र शासनाच्या नावे करण्याच्या महसूल विभागाच्या कारवाईची राज्यशासनाने नोंद घेतली आहे.
अवे, खोतीगाव, काणकोण येथील श्री मल्लिकार्जुन मंदिराचे सुशोभीकरण आणि नूतनीकरण करण्याच्या कामाचे कंत्राट गोवा पर्यटन विकास महामंडळाने ३ जुलै या दिवशी अल्लाबक्ष मुल्ला या मुसलमान…