Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महाराष्ट्रात ठिकठिकाणी सामूहिक गुढी उभारून धर्माभिमान्यांनी घेतली हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा

हिंदु जनजागृती समिती आणि मंदिर महासंघ यांच्या वतीने महाराष्ट्रात विविध ठिकाणी ‘गुढीपाडव्या’विषयी प्रवचने, तसेच प्रात्यक्षिकांद्वारे प्रबोधन यांचे आयोजन करण्यात आले होते.

नवी मुंबईतील २५ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा मंदिर विश्वस्तांचा निर्धार

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने आयोजित येथील मंदिर विश्वस्त आणि प्रतिनिधी यांची बैठक माता अमृतानंदमयी मठ, ब्रह्मगिरी येथे आयोजित करण्यात आली होती.

नवी मुंबईतील २५ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा मंदिर विश्वस्तांचा निर्धार !

नवी मुंबई येथील २५ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा मंदिर विश्वस्तांचा निर्धार नेरूळ येथील एका बैठकीत केला. महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने आयोजित येथील मंदिर विश्वस्त आणि…

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने सावर्डे, सरंद (माखजन) विभागात मंदिर विश्वस्त बैठका संपन्न

महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्यस्तरीय अधिवेशन सातारा येथे होणार आहे. त्याची माहिती देण्यासाठी मंदिर विश्वस्तांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत मंदिरात वस्त्रसंहिता फलक लावण्याचा निर्धार मंदिर…

महाराष्ट्र मंदिर महासंघाचे मंडणगड तालुका मंदिर-न्यास अधिवेशन

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने मंडणगड येथील तालुकास्तरीय मंदिर-न्यास अधिवेशनाला तालुक्यातील १२० मंदिर विश्वस्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी मंदिर संस्कृतीच्या रक्षणासाठी संघटित होण्याचा निर्धार मंदिर…

मंदिरे सनातन धर्मप्रचाराची केंद्र व्हावीत – श्रीकांत पिसोळकर, महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती

अकोला येथील ३०० हून अधिक मंदिरांचे विश्वस्त या कार्यक्रमाला उपस्थित होते. श्री चंडिकादेवीला पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमाला आरंभ झाला.

पंढरपूर येथील वारकरी महाअधिवेशनासाठी २ सहस्र वारकरी आणि भाविक यांची उपस्थिती !

वारकर्‍यांच्या विविध प्रश्नांसाठी सद्गुरु श्री गंगागिरी महाराज मठाने ६ जुलैला वारकरी महाअधिवेशन आयोजित केले होते. त्याच्या अध्यक्षस्थानावरून महाराज बोलत होते.

मंदिरांच्या जागेवर दावा लावणारे वक्फ बोर्ड आणि वक्फ कायदा रहित करा – सुनील घनवट, राष्‍ट्रीय संघटक, मंदिर महासंघ

महाराष्ट्रामध्ये मठ-मंदिरांच्या जागांवर वक्फ बोर्डने दावा केला आहे. हे षड्यंत्र रोखण्यासाठी वक्फ बोर्ड आणि वक्फ कायदा हे दोन्ही रहित झाले पाहिजे, असे मार्गदर्शन सुनील घनवट…

अनेक मंदिरांच्या भूमी बळकावणारा वक्फ कायदा रहित करा ! – सुनील घनवट, राष्ट्रीय संघटक, महाराष्ट्र मंदिर महासंघ

वक्फ कायद्याविषयी समस्त हिंदूंनी सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे. पाकिस्तानने शत्रू संपत्ती कायदा करून हिंदूंची संपत्ती कह्यात घेतली, तर भारत सरकारने वक्फ कायदा करून हिंदूंची संपत्ती…

श्री विठ्ठल रुख्माई संस्थान रेवसाची 30 कोटींची जमीन पुन्हा देवस्थानच्या नावावर होणार

मंदिर महासंघाच्या प्रभावी पाठपुराव्यामुळे हा ऐतिहासिक विजय मिळाला आहे. महसूल कर्मचाऱ्यांच्या संगनमतातून हडप केलेली ही जमीन परत मिळाल्याने भक्तगणांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.