Menu Close

मावळ्यांप्रमाणे हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघर्ष करावा लागेल – किशोर जगताप

छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनी ज्याप्रमाणे स्वराज्यासाठी संघर्ष केला, त्याप्रमाणे हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी संघर्ष करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन समितीचे श्री. किशोर जगताप यांनी धाराशिव येथे…

राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती हिंदु कार्यकर्त्यांना कायदेशीरदृष्ट्या प्रशिक्षित करणार – पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

हिंदुत्वनिष्ठांवरील अन्याय दूर करण्यासाठी ‘राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती’ हिंदु कार्यकर्त्यांना कायदेशीरदृष्ट्या प्रशिक्षित करणार आहे. त्यासाठी सर्व अधिवक्त्यांनी या कार्यात समर्पितभावाने सहभागी होणे आवश्यक आहे

मंदिरांच्या जागेवर दावा लावणारे वक्फ बोर्ड आणि वक्फ कायदा रहित करा – सुनील घनवट, राष्‍ट्रीय संघटक, मंदिर महासंघ

महाराष्ट्रामध्ये मठ-मंदिरांच्या जागांवर वक्फ बोर्डने दावा केला आहे. हे षड्यंत्र रोखण्यासाठी वक्फ बोर्ड आणि वक्फ कायदा हे दोन्ही रहित झाले पाहिजे, असे मार्गदर्शन सुनील घनवट…

पुणे जिल्ह्यात नववर्षानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सामूहिक गुढीपूजन उत्साहात पार पडले

हिंदु नववर्षाच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी सामूहिक गुढी उभारण्याचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

छत्तीसगड राज्यात लव्ह जिहाद व धर्मांतरविरोधी कठोर कायदा करणार मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचे आश्वासन !

छत्तीसगड राज्य सरकार हिंदू समाजाच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलत आहे. राज्यात लव्ह जिहाद आणि बळजबरीच्या धर्मांतराला पूर्णतः आळा घालण्यासाठी कठोर येत्या अधिवेनात कायदा करण्याचा निर्णय…

भाग्यनगरमध्ये (तेलंगाणा) हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्साही वातावरणात पार पडले लाठीकाठी शौर्य प्रशिक्षण शिबिर

भाग्यनगरमध्ये ६ दिवसांचे लाठीकाठी शौर्य प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. विविध भागांतील ८० हून अधिक तरुण-तरुणींनी या शिबिरात सहभाग घेतला.

पाली सुधागड येथे ‘एक दिवस छत्रपती शिवरायांच्या सान्निध्यात’ मोहीम !

‘एक दिवस छत्रपती शिवरायांच्या सान्निध्यात’ या मोहिमेअंतर्गत समितीच्या वतीने २३ मार्च या दिवशी सुधागड येथे मोहीम पार पडली. यात ३७ जणांनी सहभाग घेतला.

अनेक मंदिरांच्या भूमी बळकावणारा वक्फ कायदा रहित करा ! – सुनील घनवट, राष्ट्रीय संघटक, महाराष्ट्र मंदिर महासंघ

वक्फ कायद्याविषयी समस्त हिंदूंनी सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे. पाकिस्तानने शत्रू संपत्ती कायदा करून हिंदूंची संपत्ती कह्यात घेतली, तर भारत सरकारने वक्फ कायदा करून हिंदूंची संपत्ती…

श्री विठ्ठल रुख्माई संस्थान रेवसाची 30 कोटींची जमीन पुन्हा देवस्थानच्या नावावर होणार

मंदिर महासंघाच्या प्रभावी पाठपुराव्यामुळे हा ऐतिहासिक विजय मिळाला आहे. महसूल कर्मचाऱ्यांच्या संगनमतातून हडप केलेली ही जमीन परत मिळाल्याने भक्तगणांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

मंदिरांच्या जागेवर दावा लावणारे वक्फ बोर्ड आणि वक्फ कायदा रहित करा ! – सुनील घनवट, राष्‍ट्रीय संघटक, मंदिर महासंघ

महाराष्ट्रामध्ये मठ-मंदिरांच्या जागांवर वक्फ बोर्डने दावा केला आहे. त्यामुळे मठ-मंदिरांना अडचण निर्माण होते. हे षड्यंत्र रोखण्यासाठी वक्फ बोर्ड आणि वक्फ कायदा हे दोन्ही रहित झाले…