‘लघुउद्योग भारती, पुणे’ ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रहित आणि उद्योगहित हा उद्देश घेऊन कार्य करत आहे. या माध्यमातून उद्योगांना साहाय्य करणे, उद्योग निर्मिती करणे,…
या तक्रारीत घनवट यांचे नाव, पद आणि ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, महाराष्ट्र प्रदेश’ नावाचे खोटे ‘लेटरहेड’ वापरून त्यावर ‘श्री. सुनील घनवट, प्रांत संघचालक’ असे लिहिण्यात आले…
पोर्तुगिजांनी मर्दनगड किल्लाच पूर्णपणे उद्ध्वस्त केला. त्यामुळे आपण आपल्या पूर्वजांच्या इतिहासाचे स्मरण करण्यासाठी मर्दनगडाला पुन्हा उर्जितावस्था आणली पाहिजे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याच्या मार्गावर जेजुरी येथे हिंदु जनजागृती समिती आणि ‘डॉ. प्रसाद खंडागळे मित्रपरिवार’ यांच्या वतीने विठ्ठलभक्तांसाठी विनामूल्य आरोग्यसेवा प्रदान करण्यात आली.
या बैठकीत वारकरी संप्रदायातील महाराजांनी क्षात्रतेजयुक्त भाषणे करून उपस्थितांचे प्रबोधन केले आणि हिंदूंना संघटित करून हिंदु राष्ट्र स्थापण्यासह वारीतील पुरो(अधो)गाम्यांची घुसखोरी रोखण्याचा निर्धार केला.
इंद्रायणी-चंद्रभागा या पवित्र नद्यांचे प्रदूषण, वारकर्यांच्या तीर्थक्षेत्री कायमस्वरूपी मद्य-मांस विक्री बंद करण्यात यावी. नक्षलवादाचा आरोप असणार्या संघटनांचे मुखवटे काढून त्यांचे खरे चेहरे उघड केले आहेत.
प्रमुख भारतीय विमानतळांजवळ पक्ष्यांच्या धडकेच्या वाढत्या घटना आणि कर्णावतीत नुकत्याच झालेल्या विमान अपघातात पक्षी धडकेचा समावेश असल्याचा संशय पहाता हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’ने सरकारकडे…
२७ मे या दिवशी बंट्वाळमध्ये अब्दुल रेहमान याच्या हत्येनंतर संपूर्ण दक्षिण कन्नड जिल्ह्यातील हिंदु नेत्यांना लक्ष्य करून त्यांच्याविरुद्ध षड्यंत्रे रचली जात आहेत.
राज्यातील अनेक शाळांमधून विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानातूनच शालेय साहित्य, गणवेश, वह्या-पुस्तके, बूट इत्यादी खरेदी करण्यास सक्ती केली जाते. या सक्तीचा थेट फटका विद्यार्थ्यांच्या पालकांना बसतो.
देहू-आळंदी येथून वारी निघण्यापूर्वी पशूवधगृहासाठीचे आरक्षण रहित करण्यात यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याचे संघटक श्री. सुनील घनवट यांनी केली आहे.