हिंदु जनजागृती समितीने येथील सेक्टर ६ मध्ये प्रदर्शन कक्ष उभारला आहे. या कक्षाला भेट देण्यासाठी अनेक संत-महंतांना समितीकडून निमंत्रण देण्यात येत आहे.
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी मलूक पीठाचे श्री राजेंद्र दास महाराज यांची भेट घेऊन…
भारताला मजबूत बनविणारी मंदिरे असल्याने इस्लामिक आक्रमकांनी प्रथम मंदिरांना लक्ष्य करून मंदिरे उद्धवस्त केली; मात्र यापुढे हिंदु राष्ट्र निर्मितीत मंदिरे महत्त्वाची भूमिका बजावतील.
श्री तुळजाभवानी मंदिरात वस्त्रसंहिता लागू करावी, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी तथा मंदिराचे अध्यक्ष डॉ. सचिन ओंबासे यांना देण्यात आले.
संशयीत ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबवून, बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढा यासाठी हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने ग्रामदैवत कसबा गणपती मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी भव्य…
आज हिंदूंमध्ये जागृती करणे अत्यावश्यक झाले आहे. आखाड्याकडूनही जागृतीचेच कार्य केले जात आहे. केवळ ज्ञानाने नव्हे, तर जिथे धर्मरक्षणासाठी शस्त्र वापरणे अनिवार्य होईल, कुणी विधर्मी,…
हिंदु राष्ट्र होणे अत्यावश्यक झाले आहे. असे झाले नाही, तर येत्या काळात हिंदू अल्पसंख्य होतील आणि अन्य धर्मीय १०० कोटी होतील, असे स्पष्ट मत अखिल…
समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारूदत्त पिंगळे यांनी इस्कॉनचे प्रमुख श्री. गौरांग दास यांची नुकतीच भेट घेतली. या प्रसंगी सद्गुरु डॉ. चारूदत्त पिंगळे यांनी श्री.…
धर्माचरण करून जर आपण या महाकुंभात सहभागी झालो, तरच आपल्यात साधनेची प्रेरणा निर्माण होईल, असे वक्तव्य समितीचे श्री. राजन केसरी यांनी केले. उत्तरप्रदेशाच्या समाजकल्याण मंत्रालयाद्वारे…
महाकुंभपर्वात काही दिवसांपूर्वी संतांनी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी केली होती. याच्या पुढच्या टप्प्यात संतांच्या वंदनीय उपस्थितीत ४ फेब्रुवारीला हिंदु राष्ट्राच्या राज्यघटनेच्या प्रारुपाचे लोकार्पण…