ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोगल आक्रमकांच्या विरोधात लढून हिंदवी स्वराज्य स्थापन केले, त्याप्रमाणे हिंदूंनाही विविध समस्यांच्या उत्तरासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करावी लागेल, असे आवाहन…
सद्य:स्थितीत देशभरात १५ सहस्र मंदिरांचे संघटन होत असून यापुढे मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात आंदोलनाचा शंखनाद करायचा आहे, असे आवाहन श्री. सुनील घनवट यांनी ‘रत्नागिरी जिल्हास्तरीय मंदिर-न्यास…
वर्ष २०२१ मध्ये हे कुंड खुले करण्याचे काम चालू करण्यात आले. ४ वर्षांनंतरही या कुंडाचे काम अद्यापही अपूर्ण आहे. तरी पुढील ३ महिन्यांत कुंडाचे काम…
विरार येथील एकता मित्र मंडळाच्या वतीने शिवजयंती महोत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला. या वेळी समितीच्या वतीने शिवजयंतीनिमित्त व्याख्यानाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात आले.
बांगलादेशी घुसखोरांविरोधात शोधमोहीम राबवून त्यांना साहाय्य करणार्यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करावा, अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आलेल्या बांगलादेशी घुसखोरांविरोधातील मूक निदर्शनात करण्यात आली.
धरणगाव तालुक्यात ‘हिंदु राष्ट्र फुलपाट’ अशा फलकाचे अनावरण मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. हिंदु राष्ट्रासाठी उत्स्फूर्तपणे स्वतःहून तरुणांनी फलकाच्या अनावरणाचे नियोजन केले.
इंटरनॅशनल वेदांत सोसायटीचे सचिव स्वामी प्रबुद्धानंद पुरी यांनी महाकुंभक्षेत्री लावण्यात आलेल्या समितीच्या प्रदर्शनाला भेट दिली. या वेळी स्वामी प्रबुद्धानंद पुरी म्हणाले, ‘‘हिंदु जनजागृती समितीचे कार्य…
आज धर्मरक्षणाचे कार्य करणार्या संघटना निवडकच आहेत; त्यात हिंदु जनजागृती समितीचे कार्य पुष्कळ चांगले आहे. आज धर्मांतर झालेल्यांचे शुद्धीकरण करण्याची पुष्कळ आवश्यकता आहे.
मुख्यमंत्र्यांनी राज्यभरात ‘बांगलादेशी घुसखोर शोधमोहीम’ राबवून सर्व घुसखोरांना शोधून काढावे, तसेच त्यांना साहाय्य करणार्यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करावा, अशी मागणी समितीने आंदोलनाद्वारे केली.
ज्या अकबराने हिंदूंची मंदिरे पाडली, हिंदु स्त्रियांवर अत्याचार केले, त्याच्याविषयी आपल्या शालेय विद्यार्थ्यांना ‘अकबर श्रेष्ठ होता’, असे शिकवण्यात येत आहे, त्याऐवजी ‘हिंदु राजे कसे श्रेष्ठ…