समितीच्या वतीने धूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी राबवण्यात येणार्या ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियाना’ची १९ मार्चला यशस्वी सांगता झाली. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही हे अभियान शतप्रतिशत यशस्वी झाले.
‘शिवाजी विद्यापीठ’, चे ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’, असा नामविस्तार करण्यात यावा या मागणीसाठी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदु राष्ट्र समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 17…
धूलिवंदनाच्या दिवशी जलाशयाचे संरक्षण होण्याच्या उद्देशाने गेली २२ वर्षे समितीचे कार्यकर्ते खडकवासला जलाशयाच्या भोवती मानवी साखळी करून उभे रहातात. या वर्षीही मोहीम १०० टक्के यशस्वी होऊन…
नंदुरबार जिल्ह्यात प्रथमच महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. त्यात सहभागी मंदिरांनी एकमताने मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच त्याला आरंभ…
संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी न करता निर्णय देणार्या अधिकार्यांवर कारवाई व्हावी. अशा दोषी अधिकार्यांना शिक्षा होण्यासाठी ‘ॲन्टी लँड ग्रॅबिंग ॲक्ट’ची आवश्यकता आहे, असे मत श्री.…
ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू धर्म व महाराष्ट्राची संस्कृती टिकवण्यासाठी आयुष्य वेचले, त्यांच्या मंदिराला शासनाकडून योग्य निधी दिला जात नाही. उलट, औरंगजेबासारख्या क्रूर आक्रमकाच्या कबरीच्या…
छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदु धर्माच्या रक्षणासाठी आपल्या देहाचा प्रत्येक अवयव आणि रक्ताच्या एक एक थेंबाचा त्याग केला होता.
महाराष्ट्र प्रादेशिक परिवहन कार्यालयाने अलीकडेच बनावट ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ची विक्री करून या प्रणालीचा अपलाभ उठवणार्या अनधिकृत विक्रेत्यांना चेतावणी दिली.
येथील शिवस्मारक सभागृहात ‘ॐ काली हिंदवी स्वराज्य सेना, सोलापूर’ यांच्याकडून हिंदु धर्मरक्षणाच्या कार्यात सदैव तत्पर असणार्या धर्माभिमान्यांना ‘धर्मरक्षक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
उमाटे कॉलेज येथे इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीकारकांचे योगदान’ या विषयावर प्रवचन आयोजित करण्यात आले. समितीचे श्री. अभिजीत पोलके यांनी…