या बैठकीत वारकरी संप्रदायातील महाराजांनी क्षात्रतेजयुक्त भाषणे करून उपस्थितांचे प्रबोधन केले आणि हिंदूंना संघटित करून हिंदु राष्ट्र स्थापण्यासह वारीतील पुरो(अधो)गाम्यांची घुसखोरी रोखण्याचा निर्धार केला.
इंद्रायणी-चंद्रभागा या पवित्र नद्यांचे प्रदूषण, वारकर्यांच्या तीर्थक्षेत्री कायमस्वरूपी मद्य-मांस विक्री बंद करण्यात यावी. नक्षलवादाचा आरोप असणार्या संघटनांचे मुखवटे काढून त्यांचे खरे चेहरे उघड केले आहेत.
प्रमुख भारतीय विमानतळांजवळ पक्ष्यांच्या धडकेच्या वाढत्या घटना आणि कर्णावतीत नुकत्याच झालेल्या विमान अपघातात पक्षी धडकेचा समावेश असल्याचा संशय पहाता हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’ने सरकारकडे…
जैतपुरा भागातील ‘अखिल भारतीय सनातन न्यासा’कडून १ ते ९ जून या कालावधीत श्रीरामकथेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये सनातन धर्मासाठी निःस्वार्थ भावाने कार्य करणार्या…
पोर्तुगिजांनी मर्दनगडाच्या तटावर तोफांचा भडिमार चालू ठेवला. तटाला आणखी एक खिंडार पडले. ९ नोव्हेंबरला खिंडीतून आत शिरण्याचा पोर्तुगिजांनी बेत केला.
२७ मे या दिवशी बंट्वाळमध्ये अब्दुल रेहमान याच्या हत्येनंतर संपूर्ण दक्षिण कन्नड जिल्ह्यातील हिंदु नेत्यांना लक्ष्य करून त्यांच्याविरुद्ध षड्यंत्रे रचली जात आहेत.
राज्यातील अनेक शाळांमधून विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानातूनच शालेय साहित्य, गणवेश, वह्या-पुस्तके, बूट इत्यादी खरेदी करण्यास सक्ती केली जाते. या सक्तीचा थेट फटका विद्यार्थ्यांच्या पालकांना बसतो.
देहू-आळंदी येथून वारी निघण्यापूर्वी पशूवधगृहासाठीचे आरक्षण रहित करण्यात यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याचे संघटक श्री. सुनील घनवट यांनी केली आहे.
‘मेसर्स अरेन्को केटरिंग’ या आस्थापनावर आय.आर्.सी.टी.सी.बंदी घातली आहे. तरीही हे आस्थापन नियम आणि ग्राहक हक्क धोरण यांचे उल्लंघन करून केटरिंग सेवा चालवत आहेत.
पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गर्भवती महिला तनीषा भिसे यांना १० लाख रुपये अनामत रक्कम न भरल्याने रुग्णालयात भरती करून घेतले नाही आणि त्यामुळे त्यांचा…