शासनाने ‘देवस्थान इनाम निर्मूलन विधेयक-२०२६’ प्रस्तावित केले होते. या विधेयकाचे दुष्परिणाम महाराष्ट्र मंदिर महासंघाने ठिकठिकाणी बैठका, पत्रकार परिषदा घेऊन, निवेदने देऊन शासनाच्या लक्षात आणून दिले.
मंदिरांच्या भूमीच्या रक्षणासाठी लढा देत असतांनाच मंदिरांचे रक्षण करणेही आवश्यक आहे. याकडे विश्वस्तांनी अत्यंत गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे.मंदिर विश्वस्तांनी काळानुसार संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे.
‘महाराष्ट्र देवस्थान इनाम प्रारूप निर्मूलन अधिनियम २०२६’ या प्रस्तावित कायद्याला राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर विरोध झाला. त्यामुळे शासनाला तो सध्या स्थगित ठेवावा लागला आहे.
पोर्तुगीज राजवटीत गोमंतकीय हिंदूंवर झालेल्या अनन्वित अत्याचाराची आज (‘गोवा इन्क्विझिशन’ची) ‘हात कातरो खांब’ ही एकमेव साक्ष आहे.
आजपासून बरोबर ३५० वर्षांपूर्वी म्हणजेच १९ जून १६७६ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी पराक्रमी सेनापती नेताजी पालकर यांचे ‘शुद्धीकरण’ करून त्यांना पुन्हा हिंदु धर्मात सन्मानाने…
पुढे येणार्या युद्धकाळात आपले, समाजाचे आणि भारताचे अस्तित्व टिकवण्यासाठी संस्कार, संस्कृत भाषा अन् सनातन हिंदु संस्कृती यांचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन श्री. सदाशिव…
‘लव्ह जिहाद’ वस्ती किंवा ग्रामीण भागांसह ‘कॉर्पोरेट’ क्षेत्रातही पोचला आहे. ‘लव्ह जिहाद’ करणारे, त्याचे मूक समर्थन करणारे यांची मोठी साखळी आहे.
आज अनेक मुली लव्ह जिहादला बळी पडत आहेत. हे सर्व ते (धर्मांध) का करत आहेत, तर त्यांना ‘गजवा ए हिंद’ करायचे आहे. त्यासाठी त्यांना संख्या…
आज ‘कॉर्पोरेट जिहाद’, ‘लव्ह जिहाद’ यांसारख्या समस्या का घडत आहेत ? याचे मूळ सर्वधर्मसमभाव यात आहे. आजही कित्येक हिंदु कुटुंबियांना या समस्येविषयी ठाऊक नाही.
प्राचीन भारताचे महान गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ ‘आर्यभट्ट’ यांचे व्यावसायिक जाहिरातीत अत्यंत हीन पातळीवर विडंबन केल्याप्रकरणी ई-कॉमर्स क्षेत्रातील नामांकित कंपनी ‘ॲमेझॉन इंडिया’ला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली…