(म्हणे) ‘बाबरी मशीद होती आणि रहाणार !’ – असदुद्दीन ओवैसी
रझाकारांचे जणू वंशज असल्याप्रमाणे अशा प्रकारची विधाने केली जात आहेत; मात्र अशांना आता कुणीही भीक घालण्याची आवश्यकता नाही, असेच हिंदूंना वाटते ! Read more »
रझाकारांचे जणू वंशज असल्याप्रमाणे अशा प्रकारची विधाने केली जात आहेत; मात्र अशांना आता कुणीही भीक घालण्याची आवश्यकता नाही, असेच हिंदूंना वाटते ! Read more »
श्रीराममंदिराचे अधिष्ठान हा रामराज्याच्या अर्थात् हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यातील मैलाचा दगड आहे. ही घटना म्हणजे हिंदूंसाठी आनंदाची पर्वणीच आहे, तसेच श्रीरामजन्मभूमीच्या मुक्तीसाठी ज्यांनी अथक प्रयत्न केले, आपल्या प्राणांचे बलीदान दिले, त्यांचे स्मरण करण्याचा हा क्षण आहे. या दिवशी सर्वांनी पुढील प्रकारे हा कृतज्ञता उत्सव साजरा करून प्रभु श्रीरामाची कृपा संपादन करूया. Read more »
मोहम्मद फैज खान यांच्या सोशल मीडियातील ‘पोस्ट’मध्ये प्रभु श्रीरामांचा उल्लेख ‘इमाम-ए-हिन्द’ असा केला आहे. ‘इमाम’ म्हणजे ‘जे नमाजपठण करतात, इस्लाम मानतात आणि त्यानुसार आचरण करतात ते’ ! प्रभु श्रीराम ना नमाजपठण करणारे होते, ना इस्लामचे अनुयायी. Read more »
अयोध्येतील राममंदिराच्या ५ ऑगस्ट या दिवशी होणार्या भूमीपूजनच्या कार्यक्रमाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका देहलीतील सामाजिक कार्यकर्ते साकेत गोखले यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांकडे एका पत्रद्वारे केली. Read more »
श्रीराम हे राष्ट्रपुरुष असून रामजन्मभूमी हा राष्ट्रीय स्वाभिमानाचा विषय आहे. अयोध्येतील प्रस्तावित राममंदिर हे सरकारी मंदिर न होता हिंदु समाज आणि साधू-संत यांच्याकडे राहिले पाहिजे. Read more »
अयोध्येतील रामजन्मभूमीवर राममंदिर उभारण्यासाठी आमच्याकडून कोणत्याही प्रकारे धन गोळा करणे चालू नाही, असे स्पष्टीकरण विश्व हिंदु परिषदेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिले आहे. Read more »
राममंदिर पाडून बाबरी ढाचा बांधला गेला. हे सूर्यप्रकाशाइतके सत्य असतांनाही धर्मांध ते स्वीकारत नाहीत. यावरून त्यांच्यातील कट्टरता दिसून येते ! अशांशी बंधूभावाने वागण्याचा फुकाचा सल्ला धर्मनिरपेक्षतावाल्यांकडून दिला जातो, हे संतापजनक ! Read more »
सर्वोच्च न्यायालयाने सुन्नी वक्फ बोर्डाला ५ एकर भूमी देणे हे दुर्दैवी आहे. भविष्यात ही भूमी आतंकवाद्यांच्या मुख्य ठिकाणामध्ये रूपांतरित होईल, असे प्रतिपादन पुरी पिठाधीश्वर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी केले आहे Read more »
‘आम्हाला आमची साडेचार लाख मंदिरे परत हवी आहेत’ अशी मागणी हिंदू गेली अनेक शतके करत आहेत ! याविषयी ओवैसी बोलतील का ? Read more »
राममंदिरचा आराखडा सिद्ध आहे. न्यासाच्या संदर्भात आमचा विचार स्पष्ट आहे. आमची आशा आहे की, सरकार असे कोणतेही काम करणार नाही, ज्यामुळे अडचणी निर्माण होतील, असे विश्व हिंदु परिषदेचे उपाध्यक्ष चंपत राय यांनी म्हटले आहे. Read more »
Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.
Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article.