शाहरूख याने ‘राज शर्मा’ नावाने खोटे फेसबूक खाते उघडले होते. त्याच्या खिशामध्ये एक कागद मिळाला असून त्यावर त्याचा भ्रमणभाष क्रमांक असून ‘राहुल’ असे नाव आहे.
आपल्या देशातच नव्हे, तर लव्ह जिहादची समस्या जागतिक स्तरावरील आहे. भारतात लव्ह जिहादला बळी पडलेल्या महिलांचे प्रमाण अतिशय भयावह आहे.
लव्ह जिहादविषयी जागृती करणार्या राष्ट्र सेविका समितीने आता स्वतः पुढाकार घेऊन हिंदु तरुणींना विध्वंसापासून वाचवावे, हीच हिंदूंची अपेक्षा !
२८ सप्टेंबर या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता चौंडेश्वरी मंदिरानजिक राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या. या आंदोलनासाठी २५ हून अधिक धर्माभिमानी…
महिषासुराचा नाश करण्यासाठी दुर्गादेवीने नऊ दिवस युद्ध केले. त्याचप्रमाणे आजही महिलांना हातात शस्त्र घेण्याची वेळ आली आहे. शील रक्षण करण्यासाठी आणि लव्ह जिहाद मुळापासून नष्ट…
शामली (उत्तरप्रदेश) येथे रहाणारा सद्दाम हुसेन आणि फरीदाबाद (हरियाणा) येथील महाविद्यालयातील हिंदु विद्यार्थिनी यांचा विवाह होणार होता. या हिंदु विद्यार्थिनीचे अपहरण झाल्याची तक्रार…
शहरातील एका हिंदु युवतीने २ वर्षांपासून असलेले प्रेमसंबंध तोडल्याचा राग धरून करवीर, येथील एका धर्मांध युवकाने त्या युवतीला भ्रमणभाषवरून, माझ्याशी विवाह कर, अन्यथा ५० सहस्र…
लव्ह जिहाद रोखण्यासाठी तत्परतेने कारवाई करावी, तसेच बंगालमध्ये मोहरमनिमित्त लादण्यात आलेली श्री दुर्गामूर्तींच्या विसर्जनावरील बंदी हटवावी, यासाठी उपजिल्हाधिकारी वाघमारे यांना हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात…
सर्वोच्च न्यायालयाचे आदेश न पाळणार्या ममता (बानो) बॅनर्जी यांना आता हिंदूंनी धडा शिकवायला पाहिजे. तसेच ‘लव्ह जिहाद’चा विषय गांभीर्याने घेऊन त्याचा देशपातळीवर बंदोबस्त करण्यात यावा,…
केवड (तालुका माढा) येथील धर्मप्रेमींनी सिंहगडाच्या दुरुस्तीच्या बांधकामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होऊन किल्ल्यांचे संवर्धन करण्यात यावे आणि ‘लव्ह जिहाद’ला कायमस्वरूपी पायबंद घालून हिंदू मुलींचे रक्षण…