स्फोटके सापडल्याच्या तथाकथित प्रकरणाच्या आरोपाखाली आतंकवादविरोधी पथकाने अटक केलेले गोरक्षक श्री. वैभव राऊत यांच्या समर्थनासाठी १२ ऑगस्ट या दिवशी वसई तालुक्यातील शेकडो ग्रामस्थ त्यांच्या निवासस्थानी…
कर्नाटकातील जनता दल (धर्मनिरपेक्ष) आणि काँग्रेस यांचे युती सरकार अशा प्रकारे लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाहीच राबवत आहे !
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधे ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ ही मोहीम राबवण्यात येत आहे
भाजपचे देशातील १९ राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये सरकार असतांना केवळ राजस्थानमध्येच अशी नावे का पालटली जात आहेत ? तशी अन्य १८ राज्यांमध्ये नावे पालटण्याचा प्रयत्न का…
देशात भाजप सत्तेवर असलेल्या बहुतांश राज्यांत गोहत्याबंदी कायदा असून देशातील समाजही गोहत्येवरून संतप्त होत आहे ! असे असतांना बीसीसीआय भारतीय क्रिकेट संघातील बहुसंख्य हिंदू असलेल्या…
जिल्हाधिकार्यांच्या वतीने तेथील श्री. वांदेकर यांनी निवेदन स्वीकारले. यानंतर पोलीस ठाण्यात जाऊनही गुन्हा नोंद करण्याची मागणी हिंदुत्वनिष्ठांनी केली.
मुंबईसह देशातील बांगलादेशी घुसखोरांना देशाबाहेर काढा, तसेच ‘गेट वे ऑफ इंडिया’ हे नाव पालटून ‘भारत द्वार’असे नामकरण करा ! : आंदोलनात राष्ट्रप्रेमींची मागणी
११ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी फोंडा येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला शिवयोद्धा, गोमंतक हिंदू प्रतिष्ठान, गोमंतक मंदिर आणि धार्मिक महासंघ, मराठी राजभाषा…
मालेगाव बॉबस्फोट प्रकरणातही हिंदुत्वनिष्ठ निर्दोष असतांना त्यांना अडकवण्यात आले होते. त्यामुळे श्री. राऊत यांची अटक म्हणजे मालेगावची पुनरावृत्तीच वाटते, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राज्य…
तोंडी तलाकचा आणि प्रभु श्रीरामचंद्रांंच्या जीवनातील या घटनेचा येथे काहीही संबंध नसतांना हुसेन दलवाई यांनी जाणीवपूर्वक तो जोडण्याचा प्रयत्न केला आहे ! यातून त्यांची धर्मांधता…