असे आहे, तर देशाला स्वातंत्र्य मिळाले, त्या वेळी मुसलमानांची लोकसंख्या ६ टक्के, तर गायींची संख्या अनुमाने १० कोटी होती आणि आता मुसलमानांची लोकसंख्या १८ टक्के…
तळोजा येथील कै. कमळू पाटील माध्यमिक विद्यालयात सनातन संस्था चेन्नई या न्यासाच्या वतीने राष्ट्रभक्ती जागृत करणारे सचित्र क्रांतीकारकांचे फलक प्रदर्शन १६ जुलै या दिवशी लावण्यात…
भाजपच्या राज्यात धर्मांधांकडून शाळांचे इस्लामीकरण होणे, हे लज्जास्पद होय. इतर वेळी शिक्षणाचे भगवेकरण होत असल्याचा टाहो फोडणारे पुरोगामी या घटनेनंतर गप्प का ?
उत्तराखंडमधील रायपूरमध्ये ४० वर्षीय रईस कुरेशी याने त्याच्या २१ वर्षीय गरोदर पत्नीला तोंडी तलाक दिला आहे. तोंडी तलाकवर बंदी असतांनाही कुरेशीने तो दिल्याने त्याच्या विरोधात…
हिंदु धर्म हा सहस्रो वर्षे पुरातन असून भारतात तेव्हापासून केवळ हिंदूंचीच मंदिरे होती. त्यामुळे भारतातील भूमी केवळ हिंदूंचीच आहे !
छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात सरकारने हिंदूंची मंदिरे कह्यात घेऊन पाप करू नये ! – नरेंद्र केवले, शिवसेना, अमरावती विधानसभा संघटक
मंदिर सरकारीकरणाचा निर्णय चुकीचा आहे. भारतीय जनता पक्ष हिंदूंचाच पक्ष असूनही हिंदूंचाच विश्वासघात करत आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार श्री. आनंदराव अडसूळ यांनी केले
पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांना ३१ जुलैअखेर बेळगाव जिल्हाबंदी करण्यात आली आहे. याचा श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने २१ जुलै या दिवशी…
महाराष्ट्र सरकारने शनिशिंगणापूर येथील शनैश्चर मंदिराचे सरकारीकरण करून ते कह्यात घेण्याचे योजले असून त्या विरोधात येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी श्री. जयसिंह कारभारी यांच्याकडे…
शासनाने कह्यात घेतलेल्या मंदिरांतील देवनिधी लुटणार्यांवर अद्याप कारवाई केलेली नसून भ्रष्टाचारी मोकाट आहेत. यामुळे हिंदूंमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून हिंदूंच्या भावनांशी खेळू नये, अशी…