यापूर्वीही महाराष्ट्र शासनाने अनेक मंदिरांचे सुव्यवस्थापन करण्याच्या नावाखाली सरकारीकरण केले गेले; प्रत्यक्षात मात्र या मंदिरांच्या व्यवस्थापनात शासकीय समित्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून देवनिधीवर कोट्यवधींचा डल्ला…
वकिली व्यवसाय करतांना दक्ष राहून सत्याची म्हणजेच धर्माची बाजू घेऊन काम करायला हवे ! – अधिवक्ता विवेक भावे, हिंदु विधीज्ञ परिषद
नागदेववाडी (ता. करवीर) येथील नागेश्वर मंदिराला राष्ट्रीय स्तरावरील पहिल्या क्रमांकाचा सर्वोकृष्ट ‘आर्किस्ट्रक्चरल डिझाईन’चा पुरस्कार मिळाला आहे. नवी देहली येथे झालेल्या सोहळ्यात नागेश्वर मंदिराच्या विश्वस्तांनी हा…
आर्य चाणक्य यांनी अर्थनीती, उद्योग, शासन, सुरक्षाव्यवस्था यांविषयीचे लिखाण प्राचीन ग्रंथ, धर्मशास्त्र यांच्या आधारे केले. आर्य चाणक्यांच्या सिद्धांतांचा आधार अध्यात्म असल्याने आजही त्यांचे शाश्वत आणि…
भारतात देवतांवर टीका करणार्यांना केवळ तडीपार करण्याची शिक्षा एखाद्याच प्रकरणात होते अन्यथा शिक्षाच होत नाही; मात्र पाकमध्ये ईशनिंदा करणार्यांना फासावर लटकवले जाते !
हिंदूंच्या मंदिरांच्या संपत्तीचे काय करायचे, हे ठरवण्याचा केंद्र सरकारला काय अधिकार ? ते कधी चर्च आणि मशीद यांच्या संपत्तीविषयी बोलते का ?
फारूख नावाच्या तरुणाने हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिचे अपहरण केले आणि ५ मास तिचा उपभोग घेतल्यानंतर तिला वेश्यव्यवसायासाठी ४० सहस्र रुपयांत विकल्याची घटना समोर आली…
‘हिंदूंच्या मंदिराच्या संदर्भात योग्य निर्णय हिंदूंचे शंकराचार्य, धर्माचार्य आणि संत हेच घेऊ शकतात, अन्य कुणीही त्यात नाक खुपसू नये’, असे हिंदूंनी अन् त्यांच्या संघटनांनी सर्वांना…
भगवान श्रीरामांविषयी अज्ञानमूलक वक्तव्य करणारे आमदार भाजपचे आहेत, हेच भाजपला लज्जास्पद ! असे विधान करत असलेल्या आमदारांनाच प्रथम धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता लक्षात येते !
आदिवासीबहुल फुलपहाडी गावामध्ये ५ जुलैला संध्याकाळी २५ ख्रिस्ती मिशनरी प्रसारासाठी गेले होते. ते धर्मांतराचा प्रयत्न करत असल्याने येथील गावकर्यांनी त्यांना रात्रभर कैद करून ठेवले होते.