Menu Close

शिरढोण, कळंबोली, कामोठे येथे गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग !

रायगड जिल्ह्यातील शिरढोण, कळंबोली आणि कामोठे येथे गुढीपाडव्यानिमित्त आयोजित केल्या गेलेल्या शोभायात्रेत सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीने सहभाग घेतला

राजस्थान, मध्यप्रदेश आणि हरियाणा येथे हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाला प्रारंभ !

सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने राजस्थान, मध्यप्रदेश आणि हरियाणा येथे ठिकठिकाणी सामूहिक प्रार्थना करण्यात आल्या.

‘मेकॉले शिक्षणपद्धतीद्वारे हिंदूंच्या मनातून काढलेला धर्म आज पुन्हा शिकवण्याची आवश्यकता !’

मेकॉले शिक्षणपद्धतीने हिंदूंच्या मनातील धर्म काढून टाकण्यात आला. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर आजतागायत हीच शिक्षणपद्धत रेटली जात आहे. त्यामुळे उपासना, धर्माचे आचरण, धर्माची शिकवण यांपासून हिंदू दूर…

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आयुरारोग्य लाभावे, तसेच हिंदु राष्ट्राची स्थापना यासाठी विविध ठिकाणी देवाला साकडे !

हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त धर्मप्रेमींनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आयुरारोग्य लाभावे, तसेच ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या…

राजस्थानमधील जयपूर, सवाई माधोपूर, करोली आणि दौसा जिल्ह्यांमधील धर्मप्रेमींमध्ये हिंदुत्वाचा जागर !

कुंभमेळ्यामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या धर्मशिक्षण प्रदर्शनाला भेट देणारे जिज्ञासू आणि धर्मप्रेमी यांना संपर्क करण्यासाठी सनातन संस्था आणि…

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आयुरारोग्य लाभावे, तसेच हिंदु राष्ट्राची स्थापना, यासाठी विविध मंदिरांमध्ये साकडे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त गुढीपाडव्याच्या पवित्र दिनी पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, लातूर, तासगाव, बेळगाव अशा विविध ठिकाणच्या मंदिरांत देवांना साकडे घालण्यात आले. या…

चोपडा (जळगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने चौकाचौकात सामूहिक गुढीचे आयोजन !

गुढीपाडव्यानिमित्त चोपडा शहरात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी चौक, सानेगुरुजी नगर, भाट गल्ली, गांधीचौक, बारी वाडा, गोलमंदिर, अलकरी वाडा, नवग्रह मंदिर अशा विविध ठिकाणी…

पाकमधील अल्पसंख्य हिंदू भोगत असलेल्या नरकयातना आणि भारतातील हिंदूंचे कर्तव्य !

स्वातंत्र्याच्या वेळी पाकमधील हिंदूंची लोकसंख्या २५ टक्के होती. हे प्रमाण आता ३ टक्क्यांहून अल्प झाले आहे. तेथील हिंदू आज शब्दशः नरकयातना भोगत आहेत. दिवसाढवळ्या हिंदूंच्या…

(म्हणे) नरेंद्र मोदी यांच्यामुळे हिंदु सर्वाधिक हिंसक धर्म बनला आहे ! : उर्मिला मातोंडकर

हिंदू हिंसक असते, तर उर्मिल मातोंडकर यांना असे बोलण्याचे धारिष्ट्य झाले असते का ? हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर मशिदींमधून आक्रमण करण्याचे कोणाचे धारिष्ट्य झाले असते का…

मुंबई, नवी मुंबई आणि ठाणेसह महाराष्ट्रात विविध ठिकाणी गुढीपाडवा उत्साहात !

साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक असलेला हिंदु नववर्षारंभ म्हणजेच गुढीपाडवा चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदेच्या दिवशी (६ एप्रिल) मुंबईसह महाराष्ट्रातील विविध ठिकाणी पारंपरिक पद्धतीने अतिशय उत्साहात साजरा करण्यात…