शौर्य जागरणाअभावी आज हिंदु समाज सर्वत्र पराभूत होत असून त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत आम्ही अजिंक्य शूरवीर नृसिंह आहोत, याचे प्रदर्शन घडवण्याची…
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने येथील सेक्टर ४ मधील वरदविनायक मंदिर आणि विठ्ठल मंदिर यांची नुकतीच स्वच्छता करण्यात आली.
पुलवामा येथील आतंकवादी आक्रमणानंतर भारतीय सेैन्याच्या समर्थनार्थ संपूर्ण देश उभा राहिला असतांना काही धर्मांध आणि त्यांच्या संघटना जाणीवपूर्वक पाकचे झेंडे फडकावत आहेत.
पेट्रोल पंपांवर पेट्रोल-डिझेल भरण्यासाठीचे पाईप पारदर्शक करण्याचा नियम करावा आणि श्री माता वैष्णोदेवीच्या आरतीसाठी आकारण्यात येणारी दरवाढ त्वरित रहित करावी, याविषयी अमळनेरच्या प्रांताधिकारी सीमा अहिरराव…
हिंदु धर्म फार पूर्वीपासून अन्याय सहन करत आला आहे. आता धर्माच्या रक्षणाकरता अधिवक्त्यांनीही संघटित होऊन कायदेशीर लढाई लढली पाहिजे, असे प्रतिपादन अधिवक्ता एस्.आर्. कोरी यांनी…
नंदुरबार जिल्ह्यात विविध ठिकाणी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत विविध उपक्रम राबवण्यात आले.
अमेरिकेतील पाकिस्तानी राजदूत असद मजीद खान यांच्याकडे पत्राद्वारे पाकमध्ये प्रतिदिन हिंदु आणि ख्रिस्ती मुली यांना पळवून त्यांचे होणारे धर्मांतर आणि बळजोरीने केला जाणारा विवाह यांंचा…
सेंट पॉलमधील न्यायालयात १४ मे या दिवशी प्रविष्ट करण्यात आलेल्या खटल्याद्वारे व्हॅटिकनने लैंगिक अत्याचार करणार्या ३ सहस्र ४०० पेक्षा अधिक पाद्य्रांची ओळख आणि संबंधित कागदपत्रे…
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २७ मे ते ८ जून २०१९ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे ‘अष्टम अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशन’ आयोजित करण्यात आले आहे.…
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत येथे विविध उपक्रम राबवण्यात आले. कोपरी येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात साकडे घालण्यात आले.