Menu Close

नालासोपारा येथील हिंदुत्वनिष्ठांच्या संघटितपणामुळे धर्मांधांचे आंदोलन रहित

नालासोपारा येथे धर्मांधांनी स्थानिक गोष्टींसाठी आंदोलन करण्याची अनुमती पोलिसांकडे मागितली होती; मात्र यासाठीच्या पत्रात विनाकारण गोरक्षक वैभव राऊत यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढल्याचा निषेध करणे, तसेच…

‘उबर’ टॅक्सीच्या धर्मांध चालकाकडून अभिनेत्रीला अवमानकारक वागणूक

बंगालमधील अभिनेत्री स्वस्तिका दत्ता यांना ‘उबर’ या खासगी टॅक्सी वाहतूक आस्थापनाच्या जमशेद या धर्मांध चालकाने अवमानकारक वागणूक दिल्याची घटना समोर आली आहे.

सरकारी भूमीवर अवैधरित्या बांधण्यात आलेल्या मशिदी आणि कब्रस्ताने यांची सूची उपराज्यपालांना सादर

देहली येथील सरकारी भूमीवर अवैधरित्या बांधण्यात आलेल्या मशिदी आणि कब्रस्ताने यांच्या ५४ ठिकाणांची सूची येथील भाजपचे खासदार प्रवेश वर्मा यांनी देहलीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांना…

गोव्याचे माजी मंत्री डॉ. विल्फ्रेड मिस्किता यांच्या मृतदेहावर हिंदु धर्मानुसार अंत्यसंस्कार !

गोव्याचे माजी मंत्री डॉ. विल्फ्रेड मिस्किता यांच्या अखेरच्या इच्छेनुसार त्यांच्या मृतदेहावर हिंदु धर्मानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.

कोल्हापूर : विवाहाचे आमीष दाखवून विवाहितेवर वारंवार बलात्कार केल्याच्या प्रकरणी ४ धर्मांधांना अटक

केवळ अविवाहित नाही, तर विवाहित महिलांनाही धर्मांध जाळ्यात ओढून वासनेची शिकार बनवत आहेत. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदु महिलाही सामाजिक संकेतस्थळावरील धर्मांधांच्या भूलथापांना बळी पडत आहेत !

श्री पद्मनाभस्वामी मंदिरासमोर कारागृह प्रशासनाकडून होणारी मांसाहारी अन्नपदार्थांची विक्री हिंदूंनी बंद पाडली

गेल्या ५ वर्षांपासून कारागृह प्रशासनाचे एक वाहन श्री पद्मनाभस्वामी मंदिरासमोर उभे करून मांसाहारी अन्नपदार्थांची विक्री करत असल्याचे समोर आले आहे. या पवित्र स्थळी मांसाहारी अन्नपदार्थ…

गोमांस खाण्यापासून रोखून दाखवण्याविषयी संघाला आव्हान देण्याचा प्रयत्न करणार्‍या ३ धर्मांधांना अटक

चामराजनगर (कर्नाटक) येथे मुसलमानांची संघटना असणार्‍या ‘सोशल डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडिया’कडून नुकताच मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्च्यामध्ये रा.स्व. संघाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

मशिदींमध्ये महिलांना प्रवेशबंदी हटवण्याची हिंदु महासभेची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

हिंदूंच्या मंदिरांतील याचिकांवर न्यायालय सुनावणी करते आणि निर्णयही देते; मात्र अन्य धर्मियांच्या धार्मिक गोष्टींविषयी काही मागणी केल्यास ती फेटाळली जाते, असे का ? याविषयी जनतेच्या…

‘बुद्धीमत्तेसमवेत संस्कारांची जोड असल्यास कोणत्याही आव्हानांना सामोरे जाणारी पिढी निर्माण होईल !’

बुद्धीमत्तेसमवेत संस्कारांची जोड असावी लागते. यातूनच कोणत्याही आव्हानांना सामोरी जाणारी पिढी निर्माण होणार आहे, असे उद्गार केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री, आयुषमंत्री तथा रत्नागिरी एज्युकेशन  सोसायटीचे अध्यक्ष…