Menu Close

वैध मार्गाने होणार्‍या ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’वर करडी दृष्टी ठेवणारे पोलीस !

रामनाथी, गोवा येथे २९ मेपासून ‘अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ला प्रारंभ झाला. पहिल्या अधिवेशनापासून सातव्या अधिवेशनापर्यंत, म्हणजे मागील ७ वर्षे हे अधिवेशन अत्यंत शांततेत…

बंगालमध्ये हिंदूंची दुर्दैशा तसेच हिंदु संस्कृती आणि संस्कृत रक्षणासाठी केलेले कार्य

अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या द्वितीय दिवशी इाालेल्या ‘बंगालमध्ये हिंदूंची दुर्दैशा तसेच हिंदु संस्कृती आणि संस्कृत रक्षणासाठी केलेले कार्य’ या सत्रात हिंदुत्वनिष्ठांनी सांगितलेले त्यांचे…

हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत वणी, चंद्रपूर, गडचिरोली आणि मूल येथे विविध उपक्रम

चंद्रपूर येथे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७७ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत वणी (यवतमाळ), चंद्रपूर, गडचिरोली आणि मूल येथे ठिकठिकाणी विविध उपक्रमांचे…

‘धर्मपरिवर्तनाची समस्या आणि उपाय’ या विषयावरील उद्बोधनसत्र

या सत्रात गुजरात येथील भागवत कथावाचक पू. चंद्रकांत महाराज शुक्ल, हिंदु जागरण मंचाचे दक्षिण आसाम प्रांत विधीप्रमुख अधिवक्ता राजीव नाथ आणि देहली येथील अग्नीवीर संघटनेचे…

प्रथम उद्योगपती अधिवेशनात उद्योगपतींनी व्यक्त केलेले मनोगत !

२८ मे या दिवशी अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनांतर्गत उद्योगपती परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रथम उद्योगपती अधिवेशनाच्या तिसर्‍या सत्रात उद्योगपतींनी व्यक्त केलेले मनोगत…

राष्ट्रीय अधिवक्ता अधिवेशनातील अधिवक्त्यांनी अनुभवली कुटुंबभावना !

एकाच क्षेत्रात कार्य करणार्‍या अधिवक्त्यांच्या अधिवेशनात यंदा कुटुंबभावना अनुभवायला मिळाली. सर्वच अधिवक्ते एका ध्येयाने प्रेरित होऊन मनानेही एक झाल्याचे अनुभवायला मिळाले. अधिवक्त्यांमध्ये यंदा औपचारिकता न…

नम्र, प्रामाणिक आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची तळमळ असलेले बेंगळुरु (कर्नाटक) येथील अधिवक्ता विजयशेखर यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी !

शांत आणि नम्र स्वभाव असलेले, प्रामाणिक वृत्तीचे आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची तळमळ असलेले बेंगळुरु (कर्नाटक) येथील अधिवक्ता विजयशेखर हे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून…

इस्लामिक स्टेटचे आतंकवादी केरळच्या किनारपट्टीवरून भारतात घुसखोरी करण्याची शक्यता

श्रीलंकेत बॉम्बस्फोट घडवल्यानंतर इस्लामिक स्टेटचे १५ आतंकवादी नौकेतून लक्षद्वीपमार्गे भारतात प्रवेश करण्याची शक्यता श्रीलंकेच्या अधिकार्‍यांनी वर्तवली आहे. यानंतर भारताच्या किनारपट्टींची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

माझा आणि साध्वी प्रज्ञासिंह यांचा छळ करणार्‍या काँग्रेसला शिक्षा मिळाली : स्वामी असीमानंद

जनतेने काँग्रेसला धडा शिकवला असला, तरी भाजपने हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचा प्रयत्न करणारे सुशीलकुमार शिंदे, पी. चिदंबरम्, दिग्विजय सिंह, मणिशंकर अय्यर आदी काँग्रेसी नेत्यांवर कारवाई करून…

संभाजीनगरमध्ये धर्मांधांकडून अंडी फेकून श्री कर्णेश्‍वर महादेव मंदिराची विटंबना

एम्आयएम्चे इम्तियाज जलील खासदारपदी निवडून आल्यावर धर्मांधांनी २४ मे या दिवशी पहाटे ३ वाजता अंडी फेकून सिडको आविष्कार वसाहतीतील श्री कर्णेश्‍वर महादेव मंदिराची विटंबना केली.…