नरवीर शिवा काशीद आणि रुद्रप्रतापी बाजीप्रभु देशपांडे यांच्याप्रमाणे आपणही त्यागासाठी सिद्ध असायला हवे ! – डॉ. समीर घोरपडे, हिंदु जनजागृती समिती
चांदनी चौकातील चावडी बाजारातील हौजकाजी येथील श्री दुर्गादेवीच्या मंदिरावर धर्मांधांनी आक्रमण करून मंदिरातील श्री महाकाली, भगवान शिव आणि गणपति या देवतांच्या मूर्तींची तोडफोड केली, तसेच…
हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य हे व्यक्ती, समाज, राष्ट्र अन् धर्म या सर्वांचा उत्कर्ष साधणारे आणि काळानुसार आवश्यक असे गुरुकार्य आहे. या कार्यात स्वक्षमतेप्रमाणे तन-मन-धनाने सहभागी होणे,…
सनातन संस्थेच्या वतीने सुंदरगड जिल्ह्यातील वेदव्यास येथील व्यास रेसिडेन्सी कमिटीच्या सभागृहामध्ये गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
आज हिंदु समाज सनातन परंपरा सोडून पाश्चात्त्य संस्कृतीकडे वळत आहे, हे चिंताजनक आहे, असे प्रतिपादन येथील भाजपच्या नगरसेविका सौ. राजश्री राजेंद्र जोशी यांनी येथील गुरुपौर्णिमा…
एर्नाकुलम् येथील ‘आंध्रा कल्चरल असोसिएशन’च्या सभागृहात गुरुपौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता आणि हिंदूंचे योगदान’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीच्या कु.…
अशा घटनांच्या प्रकरणी ढोंगी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी तोंड उघडत नाहीत; मात्र गोरक्षण करतांना गोतस्करांना झालेल्या किरकोळ मारहाणीवरून लगेच आकांडतांडव करतात !
अल्पसंख्यांक आयोग बंदीवानांना सोडवण्यासाठी आहे कि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ? सरकारी पैशांतून चालणारा हा आयोग गुन्हेगारांचा कैवारी का झाला आहे ? कर भरणार्या जनतेने वैध…
झारखंड राज्यात जमावाने केलेल्या मारहाणीत एका मुसलमान युवकाचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर ‘व्हिडिओ’ बनवून तो सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित करणारे अभिनेते एजाज खान यांना पोलिसांनी…
श्री महालक्ष्मी मंदिरातील मूर्ती पालटण्याच्या संदर्भात प्रसिद्धीमाध्यमांत येत असलेली वृत्ते खोटी आहेत. मूर्ती पालटाच्या संदर्भातील कोणतीही चर्चा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती आणि पुजारी यांच्यात…